ETV Bharat / state

वाशिममध्ये रोडच्या कामासाठी पिण्याच्या पाण्यावर कंत्राटदारांचा डल्ला, नागरिकांची भटकंती

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे. तर दुसरीकडे नवीन रोडच्या बांधकामासाठी दररोज लाखो लीटर पाणी लागत आहे.

author img

By

Published : Jun 2, 2019, 5:16 PM IST

वाशिममध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

वाशिम - जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे. तर दुसरीकडे नवीन रोडच्या बांधकामासाठी दररोज लाखो लीटर पाणी लागत आहे. रस्त्याचे कंत्राटदार पिण्याच्या पाण्यावर डल्ला मारत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

वाशिममध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

मंगरुळपीर शहरालगत असलेल्या सोनखास, शहापूर येथील अनेकांच्या विहिरींवर रस्ता कामाचे कंत्राटारांनी करार केल्याची माहिती मिळते आहे. या कंत्राटदारांमुळे शहरात पाणी विक्रेते जवळपास बंद झाले आहेत. जे आहेत, ते सुध्दा शहरवासीयांकडून अव्वाच्या सव्वा भाव घेत आहेत. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गजर असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

वाशिम - जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे. तर दुसरीकडे नवीन रोडच्या बांधकामासाठी दररोज लाखो लीटर पाणी लागत आहे. रस्त्याचे कंत्राटदार पिण्याच्या पाण्यावर डल्ला मारत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

वाशिममध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

मंगरुळपीर शहरालगत असलेल्या सोनखास, शहापूर येथील अनेकांच्या विहिरींवर रस्ता कामाचे कंत्राटारांनी करार केल्याची माहिती मिळते आहे. या कंत्राटदारांमुळे शहरात पाणी विक्रेते जवळपास बंद झाले आहेत. जे आहेत, ते सुध्दा शहरवासीयांकडून अव्वाच्या सव्वा भाव घेत आहेत. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गजर असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

Intro:वाशिम : मंगरुळपीर तालुक्यात नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती तर दुसरीकडे नवीन रोडच्या बांधकामासाठी दररोज लाखो लिटर पाणी लागत असल्याने शहरवासियांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहेत्यामुळे मंगरुळपिर शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यावर रोड कंत्राटदार डल्ला मारत असल्याचे चित्र आहे .


Body:मंगरुळपीर शहरालगत असलेल्या सोनखास, शहापूर येथील अनेकांच्या विहिरींवरुन रस्ता कामाचे कंत्राटारांनी करार केल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. या कंत्राटदारांमुळे शहरात पाणी विक्रेते जवळपास बंद झाले आहेत. जे आहेत, ते सुध्दा शहरवासियांकडून अव्वाच्या सव्वा भाव घेत आहेत...
Conclusion:तरी जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून पाणी विक्री करणा-यांमुळे भुगर्भातील पाण्याची कमी होणारी पातळी थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शहरवासियांतून केली जात आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.