ETV Bharat / state

वाशिममध्ये पात्र लाभार्थ्यांना शेतजमीन मिळत नसल्याने बेमूदत उपोषण सुरू

author img

By

Published : Sep 16, 2019, 7:37 AM IST

Updated : Sep 16, 2019, 7:44 AM IST

जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे.

बेमूदत उपोषण

वाशिम - कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत शेतजमीन विक्रीस उपलब्ध असूनही,पात्र लाभार्थ्यांना ती मिळत नाही. त्यामुळे रिसोड शहरातील लाभार्थी महिला व पुरुषांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमूदत उपोषण सुरू केले आहे. आज सातव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.

वाशिममध्ये पात्र लाभार्थ्यांना शेतजमीन मिळत नसल्याने बेमूदत उपोषण सुरू

हेही वाचा - छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत, तर आदेश द्यायचा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रिसोड शहरातील पात्र असलेल्या 13 महिला व पुरुषांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शेतजमीन मिळण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्या मागण्यांची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे या सर्व पात्र लाभार्थ्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा - मंदी येत नाही लादली जातेय अन ही अशांततेची सुरवात -प्रकाश आंबेडकर

जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे.

वाशिम - कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत शेतजमीन विक्रीस उपलब्ध असूनही,पात्र लाभार्थ्यांना ती मिळत नाही. त्यामुळे रिसोड शहरातील लाभार्थी महिला व पुरुषांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमूदत उपोषण सुरू केले आहे. आज सातव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.

वाशिममध्ये पात्र लाभार्थ्यांना शेतजमीन मिळत नसल्याने बेमूदत उपोषण सुरू

हेही वाचा - छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत, तर आदेश द्यायचा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रिसोड शहरातील पात्र असलेल्या 13 महिला व पुरुषांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शेतजमीन मिळण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्या मागण्यांची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे या सर्व पात्र लाभार्थ्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा - मंदी येत नाही लादली जातेय अन ही अशांततेची सुरवात -प्रकाश आंबेडकर

जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे.

Intro:पात्र लाभार्थ्यांना शेत जमीन मिळाली नसल्याने बेमुदत उपोषण सुरू

अँकर:- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत शेतजमीन विक्रीस उपलब्ध असूनही,पात्र लाभार्थ्यांना मिळत मिळत नाही.त्यामुळं रिसोड शहरातील महिला व पुरुषांनी मंगळवार पासून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दत उपोषण सुरू केले आहे.आज सहाव्या दिवशी ही उपोषण सुरूच आहे.

रिसोड शहरातील पात्र असलेल्या 13 महिला व पुरुषांनी कर्मवीर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शेतजमीन मिळण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र त्यांच्या मागण्यांची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही.त्यामुळे या सर्व पात्र लाभार्थ्यांनी वाशिम च्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

जो पर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलंय..Body:पात्र लाभार्थ्यांना शेत जमीन मिळाली नसल्याने बेमुदत उपोषण सुरूConclusion:पात्र लाभार्थ्यांना शेत जमीन मिळाली नसल्याने बेमुदत उपोषण सुरू
Last Updated : Sep 16, 2019, 7:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.