ETV Bharat / state

विरोधी पक्षांकडे नेत्यांचा अभाव - केंद्रीय मंत्री गेहलोत - wardha

आज विरोधी पक्षांकडे नेत्याचा अभाव आहे. कुठलेच मुद्दे नाहीत. नीती आणि नैतिकतेचा अभाव आहे. काँग्रेस आजच्या घडीला हताश निराश आणि नेता नसलेला पक्ष झाला असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी वर्ध्यात केला.

पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवर
author img

By

Published : Oct 10, 2019, 6:24 PM IST

वर्धा - केंद्रात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाचे काम झाले आहे. आज चारही बाजूंनी देशात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे झाले आहे. मात्र आज विरोधी पक्षकांडे नेत्याचा अभाव आहे. कुठलेच मुद्दे नाहीत. नीती आणि नैतिकतेचा अभाव आहे. काँग्रेस आजच्या घडीला हताश निराश आणि नेता नसलेला पक्ष झाला असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी वर्ध्यात केला. ते वर्ध्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. शिवाय भाजप सरकारच्या कामाचा आराखडा वाचला.

ते पुढे म्हणाले, फडणवीस सरकारच्या विरोधात बोलायला विरोधकांना मुद्दे सापडत नाहीत. मागील पाच वर्षांत सरकारच्या काळात जे विकासकामे झालीत. ते आघाडीच्या सरकारला मागील 50 वर्षांत जमले नाही. मागील काळात भ्रष्टाचाराला आळा घालणे, बिगघडलेली कायदा सुव्यवस्था दुरुस्त करण्याचे काम सरकारने केल्याचे केंद्रीय मंत्री यावेळी बोलून गेले.

वर्धा - केंद्रात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाचे काम झाले आहे. आज चारही बाजूंनी देशात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे झाले आहे. मात्र आज विरोधी पक्षकांडे नेत्याचा अभाव आहे. कुठलेच मुद्दे नाहीत. नीती आणि नैतिकतेचा अभाव आहे. काँग्रेस आजच्या घडीला हताश निराश आणि नेता नसलेला पक्ष झाला असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी वर्ध्यात केला. ते वर्ध्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. शिवाय भाजप सरकारच्या कामाचा आराखडा वाचला.

ते पुढे म्हणाले, फडणवीस सरकारच्या विरोधात बोलायला विरोधकांना मुद्दे सापडत नाहीत. मागील पाच वर्षांत सरकारच्या काळात जे विकासकामे झालीत. ते आघाडीच्या सरकारला मागील 50 वर्षांत जमले नाही. मागील काळात भ्रष्टाचाराला आळा घालणे, बिगघडलेली कायदा सुव्यवस्था दुरुस्त करण्याचे काम सरकारने केल्याचे केंद्रीय मंत्री यावेळी बोलून गेले.

हेही वाचा - पवारांच्या सभेला चोरीची 'पॉवर'; वीज वितरणाची कारवाई

Intro:वर्धा
mh_war_central_minister_gahlot_on_apposition

विरोधीपक्षाकडे नेत्यांचा अभाव- केंद्रीयमंत्री थावरचंद गेहलोत

केंद्रात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाचे काम झाले आहे. आज चहूबाजूनी देशात विविध योजनांचा माध्यमातून विकासकांनी झाले आहे. मात्र आज विरोधी पक्षकांडे नेत्याचा अभाव आहे. कुठलेच मुद्दे नाही. ना नीती आणि नैतिकतेचा अभाव आहे. काँग्रेस आजच्या घडीला हताश निराश आणि नेता नसलेला पक्ष झाला असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी वर्ध्यात केली. ते वर्ध्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर जोरादर टीका केली. शिवाय भाजप सरकारच्या कामाचा आराखडा वाचला.

यावेळी बोलतांना ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात बोलायला विरोधकांना मुद्दे सापडत नाही आहे. मागील पाच वर्षात भाजप सरकरच्या काळात झालेल्या कामाची तुलना करायची झाल्यास मागील सरकारच्या काळात जे का 50 वर्षात झाले माही त्यापेक्षा अधिक काम देवेंद्र सरकारच्या महाराष्ट्रात झाले आहे.

मागील काळात भराष्टाचारला, बिगघडलेली कायदा सुव्यवस्था दुरुस्त करण्याचे काम सरकारने केल्याचे केंद्रीय मंत्री यावेळी बोलून गेले.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.