ETV Bharat / state

शरद पवारांचे नाव येताच ईडीला दरदरुन घाम फुटला- खा. अमोल कोल्हे

author img

By

Published : Oct 10, 2019, 4:12 PM IST

Updated : Oct 10, 2019, 5:28 PM IST

शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले याचे उत्तर ईडीला घाम फुटल्यानंतर अमित शाह यांना मिळाले आहे, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. ते नान्नज येथे बोलत होते.

बोलताना खा. अमोल कोल्हे

सोलापूर - शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले याचे उत्तर ईडीला घाम फुटल्यानंतर अमित शाह यांना मिळाले आहे, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.

बोलताना अमोल कोल्हे


मोहोळ विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारासाठी नान्नज येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कोल्हे हे बोलत होते. शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला होता. शरद पवार हे स्वतः ईडीच्या कार्यालयात जायला निघाले त्यावेळी राज्याच्या गृहखात्यातील वरिष्ठ अधिकारी हे पवार साहेबांना विनवणी करीत होते. शरद पवार येणार म्हणटल्यावर ईडीला देखील घाम फुटला होता. ईडीला घाम फुटल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले, याची जाणीव अमित शाह यांना नक्कीच झाली असेल, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला. देशात सध्या हुकूमशाही पद्धतीने सरकार चालविले जात असल्याचा आरोपही कोल्हे यांनी यावेळी केला.

सोलापूर - शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले याचे उत्तर ईडीला घाम फुटल्यानंतर अमित शाह यांना मिळाले आहे, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.

बोलताना अमोल कोल्हे


मोहोळ विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारासाठी नान्नज येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कोल्हे हे बोलत होते. शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला होता. शरद पवार हे स्वतः ईडीच्या कार्यालयात जायला निघाले त्यावेळी राज्याच्या गृहखात्यातील वरिष्ठ अधिकारी हे पवार साहेबांना विनवणी करीत होते. शरद पवार येणार म्हणटल्यावर ईडीला देखील घाम फुटला होता. ईडीला घाम फुटल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले, याची जाणीव अमित शाह यांना नक्कीच झाली असेल, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला. देशात सध्या हुकूमशाही पद्धतीने सरकार चालविले जात असल्याचा आरोपही कोल्हे यांनी यावेळी केला.

Intro:mh_sol_04_amol_kolhe_7201168
पवारांचे नांव येताच ईडीला घाम फूटला-
अमोल कोल्हे
सोलापूर-
शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केल याच उत्तर ईडीला घाम फूटल्यानंतर अमित शहा यांना मिळाले आहे असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. Body:मोहोळ विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारासाठी नान्नज येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कोल्हे हे बोलत होते. शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केल असा सवाल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. शरद पवार हे स्वतः ईडी च्या कार्यालयात जायला निघाले त्यावेळी राज्याच्या गृहखात्यातील वरिष्ठ अधिकारी हे पवार साहेबांना विनविणी करीत होते. शरद पवार येणार म्हणटल्यावर ईडीला देखील घाम फूटला होता. ईडी ला घाम फूलटल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले याची जाणीव अमित शहा यांना नक्कीच झाली असेल असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला.
देशात सध्या हुकूमशाही पद्धतीने सरकार चालविले जात असल्याचा आरोप ही कोल्हे यांनी यावेळी केला.
Conclusion:
Last Updated : Oct 10, 2019, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.