ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी सोलापुरात किसान सभा रस्त्यावर

केंद्र आणि राज्यातल्या भाजपच्या सरकारांनी सरसकट कर्जमाफी, पीक विमा, हमी भाव अशा सर्वच विषयात बळीराजाची फसवणूक केली. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून आज सोलापुरात डाव्या आघाडीच्या अखिल भारतीय किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

author img

By

Published : Aug 3, 2019, 9:37 PM IST

Updated : Aug 3, 2019, 10:01 PM IST

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी किसान सभा रस्त्यावर

सोलापूर - अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज (शनिवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. किसान सभेचे नेते सिद्धपा कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी किसान सभा रस्त्यावर

केंद्र आणि राज्यातल्या भाजपच्या सरकारांनी सरसकट कर्जमाफी, पीक विमा, हमी भाव अशा सर्वच विषयात बळीराजाची फसवणूक केली. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून सोलापुरात डाव्या आघाडीच्या अखिल भारतीय किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी उपस्थित नेत्यांनी भांडवलदार, भाजप सरकार आणि त्यांची शोषित धोरणे यावर सडकून टीका केली.

आपल्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांनाही सरकार जुमानत नाही. तर नाशिकहून मुंबईला नेण्यात आलेल्या आंदोलनावेळी खोटी आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला.

सोलापूर - अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज (शनिवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. किसान सभेचे नेते सिद्धपा कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी किसान सभा रस्त्यावर

केंद्र आणि राज्यातल्या भाजपच्या सरकारांनी सरसकट कर्जमाफी, पीक विमा, हमी भाव अशा सर्वच विषयात बळीराजाची फसवणूक केली. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून सोलापुरात डाव्या आघाडीच्या अखिल भारतीय किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी उपस्थित नेत्यांनी भांडवलदार, भाजप सरकार आणि त्यांची शोषित धोरणे यावर सडकून टीका केली.

आपल्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांनाही सरकार जुमानत नाही. तर नाशिकहून मुंबईला नेण्यात आलेल्या आंदोलनावेळी खोटी आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला.

Intro:सोलापूर : अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.किसान सभेचे नेते सिद्धपा कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
Body:केंद्र आणि राज्यातल्या भाजपच्या
सरकारांनी सरसकट कर्जमाफी,पीक विमा,हमी भाव अशा सर्वच विषयांत बळीराजाची फसवणूक केली आहे.त्याचा निषेध म्हणून आज सोलापुरात डाव्या आघाडीच्या अखिल भारतीय सभेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असं धरणं धरलं.यावेळी उपस्थित नेत्यांनी भांडवलदार, भाजप सरकार आणि त्यांची शोषित धोरणं यांवर सडकून टीका केली.
Conclusion:आपल्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांनाही सरकार जुमानत नाही.तर नाशिकहून मुंबईला नेण्यात आलेल्या आंदोलनावेळी खोटी आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही आंदोलक नेत्यांनी याप्रसंगी केला.
Last Updated : Aug 3, 2019, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.