ETV Bharat / state

नारायण राणेंचा 'स्वाभिमान' अखेर भाजपमध्ये विलीन

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. नारायण राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झाला. यावेळी नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाल्याचे घोषित केले.

author img

By

Published : Oct 15, 2019, 6:09 PM IST

नारायण राणे

सिंधुदुर्ग - गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. नारायण राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झाला. यावेळी नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याचे घोषित केले.

यावेळी माजी खासदार निलेश राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. पक्ष विलिनीकरणाची घोषणा करताना नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले. नारायण राणे म्हणाले की, गेल्या काही काळापासून पक्षप्रवेशाबाबत विचारणा होत होती. अखेर आज त्या प्रश्नाचं उत्तर न बोलता मिळाले. आज माझ्यासह स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.

हेही वाचा - दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार अन् बरंच काही...भाजपचा संकल्पनामा प्रसिद्ध

यावेळी कोकणाच्या विकासाबाबतच्या काही मागण्या नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सहकार्य करावे. येथील विकासासाठी त्यांनी मदत करावी, अशी आमची मागणी आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच कोकणातील नागरिकांचे हित मी नेहमी पाहत आलो आहे आणि त्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. आज काही मिळविण्यासाठी मी भाजपमध्ये आलो नाही. महाराष्ट्रातील विकास पाहून मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये आलो आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

सिंधुदुर्ग - गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. नारायण राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झाला. यावेळी नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याचे घोषित केले.

यावेळी माजी खासदार निलेश राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. पक्ष विलिनीकरणाची घोषणा करताना नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले. नारायण राणे म्हणाले की, गेल्या काही काळापासून पक्षप्रवेशाबाबत विचारणा होत होती. अखेर आज त्या प्रश्नाचं उत्तर न बोलता मिळाले. आज माझ्यासह स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.

हेही वाचा - दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार अन् बरंच काही...भाजपचा संकल्पनामा प्रसिद्ध

यावेळी कोकणाच्या विकासाबाबतच्या काही मागण्या नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सहकार्य करावे. येथील विकासासाठी त्यांनी मदत करावी, अशी आमची मागणी आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच कोकणातील नागरिकांचे हित मी नेहमी पाहत आलो आहे आणि त्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. आज काही मिळविण्यासाठी मी भाजपमध्ये आलो नाही. महाराष्ट्रातील विकास पाहून मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये आलो आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

Intro:Body:

narayan rane said maharashtra swabhiman party merges bjp 

narayan rane, maharashtra swabhiman party merges bjp, स्वाभिमान अखेर भाजपमध्ये, sindhudurga election news,   सिंधुदुर्गच्या बातम्या

  

नारायण राणेंचा 'स्वाभिमान' अखेर भाजपमध्ये विलीन   

सिंधुदुर्ग - गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. नारायण राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झाला. यावेळी नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाल्याचे घोषित केले.

यावेळी माजी खासदार निलेश राणेंसह  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असंख्य कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल झाले. पक्ष विलिनीकरणाची घोषणा करताना नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले. नारायण राणे म्हणाले की, गेल्या काही काळापासून पक्षप्रवेशाबाबत विचारणा होत होती. अखेर आज त्या प्रश्नाचं उत्तर न बोलता मिळाले. आज माझ्यासह स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. 

यावेळी कोकणाच्या विकासाबाबतच्या काही मागण्या नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सहकार्य करावे. येथील विकासासाठी त्यांनी मदत करावी, अशी आमची  मागणी आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच कोकणातील नागरिकांचे हित मी नेहमी पाहत आलो आहे आणि त्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. आज काही मिळविण्यासाठी मी भाजपमध्ये आलो नाही. महाराष्ट्रातील विकास पाहून मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये आलो आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. 


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.