ETV Bharat / state

'नारायण राणे काही दिवसात सरकारच्या कामाचे कौतुक करतील' - राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील

भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत महाविकास आघाडी सरकार म्हणजे स्थगिती सरकार आहे. ते फार काळ टिकणार नाही. या सरकारने विकास कामांना थांबवले, असल्याची टीका केली होती.

Jayant Patil
जयंत पाटील
author img

By

Published : Dec 8, 2019, 9:38 PM IST

सांगली - नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टिकेवरून राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी राणे यांना टोला लगावला आहे. राणे यांचे फारसे मनावर घेऊ नये, नारायण राणे हेच काही दिवसात महाविकास आघाडी सरकारचे गतिमान सरकार म्हणून कौतुक करतील, असा टोला पाटील यांनी लगावला. ते इस्लामपूरच्या कासेगाव येथे बोलत होते.

जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

हेही वाचा - लुटमार करत दोन महिलांचा खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप

भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत महाविकास आघाडी सरकार म्हणजे स्थगिती सरकार आहे. ते फार काळ टिकणार नाही. या सरकारने विकास कामांना थांबवले, असल्याची टीका केली होती.

सांगली - नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टिकेवरून राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी राणे यांना टोला लगावला आहे. राणे यांचे फारसे मनावर घेऊ नये, नारायण राणे हेच काही दिवसात महाविकास आघाडी सरकारचे गतिमान सरकार म्हणून कौतुक करतील, असा टोला पाटील यांनी लगावला. ते इस्लामपूरच्या कासेगाव येथे बोलत होते.

जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

हेही वाचा - लुटमार करत दोन महिलांचा खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप

भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत महाविकास आघाडी सरकार म्हणजे स्थगिती सरकार आहे. ते फार काळ टिकणार नाही. या सरकारने विकास कामांना थांबवले, असल्याची टीका केली होती.

Intro:File name - mh_sng_02_patil_on_rane_byt_7203751 .


स्लग - काही दिवसात नारायण राणेचं सरकारच्या कामाचे कौतुक करतील - जयंतराव पाटील.

अँकर - नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टिकेवरून राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री जयंतराव पाटील यांनी राणे यांना टोला लगावला आहे,राणे यांचे फारसे मनावर घेऊ नये,आणि काही दिवसात राणेच गतिमान सरकार म्हणून कौतुक करतील,असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले आहे.ते इस्लामपुरच्या कासेगाव येथे बोलत होते.Body:भाजपाचे नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.महाविकास आघाडी सरकार म्हणजे स्थगिती सरकार,असून तर फार काळ टिकणार नाही,या सरकारने विकास कामांना सरकारने थांबवले असल्याची टीका राणे यांनी केली आहे.यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी राणे यांना टोला लगावला आहे.नारायण राणे यांचे फारसे मनावर घेऊ नये,आणि त्यांच्या अपेक्षा पेक्षा हे सरकार अधिक गतिमान होईल ,व नारायण राणे हेच या सरकारच्या कामाचे कौतुक करतील,असा खोचक टोला जयंतराव पाटील यांनी लगावला आहे.

बाईट - जयंतराव पाटील - कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.