ETV Bharat / state

पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराकडून बचावकार्य, प्रशासनावर मात्र नागरिकांचा रोष

author img

By

Published : Aug 9, 2019, 1:48 PM IST

सांगलीमध्ये जवळपास १ लाखाहून अधिक लोकांचा आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे.

पुरात अडकलेली महिला

सांगली - जिल्ह्यात लष्कराकडून बचाव कार्य अत्यंत भयानक आहे. जवळपास १ लाखाहून अधिक लोकांचा आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. अद्यापही हजारो नागरिक पुरात अडकून पडले आहेत. नागरिकांच्या घरांना पाण्याचा वेढा पडलेला आहे, तर गावच्या गावे पुराच्या विळख्यात आहे, अशा या परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रशासनावर रोष व्यक्त करताना पुरग्रस्त नागरिक

नागरिकांना मदत करण्यामध्ये प्रशासन संपूर्णता अपयशी ठरले आहे. या ठिकाणी लष्कर मोठ्या प्रमाणात दाखल झालेले असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू झाले आहे. नागरिकांना पुरातून बाहेर काढण्याच्या कामाला आता वेग आला आहे. मात्र, प्रशासनाची कोणतीच मदत मिळत नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. सांगलीवाडी गावाला गेली ३ दिवस पुराने घेरले असून देखील प्रशासनाने आमची दखल घेतली नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तसेच त्यांनी प्रशासनाचा,आमदार, खासदार यांचा निषेध केला आहे.

सांगली - जिल्ह्यात लष्कराकडून बचाव कार्य अत्यंत भयानक आहे. जवळपास १ लाखाहून अधिक लोकांचा आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. अद्यापही हजारो नागरिक पुरात अडकून पडले आहेत. नागरिकांच्या घरांना पाण्याचा वेढा पडलेला आहे, तर गावच्या गावे पुराच्या विळख्यात आहे, अशा या परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रशासनावर रोष व्यक्त करताना पुरग्रस्त नागरिक

नागरिकांना मदत करण्यामध्ये प्रशासन संपूर्णता अपयशी ठरले आहे. या ठिकाणी लष्कर मोठ्या प्रमाणात दाखल झालेले असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू झाले आहे. नागरिकांना पुरातून बाहेर काढण्याच्या कामाला आता वेग आला आहे. मात्र, प्रशासनाची कोणतीच मदत मिळत नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. सांगलीवाडी गावाला गेली ३ दिवस पुराने घेरले असून देखील प्रशासनाने आमची दखल घेतली नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तसेच त्यांनी प्रशासनाचा,आमदार, खासदार यांचा निषेध केला आहे.


Feed aend व्हाट्सएपच्या 

स्लग  - पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराकडून युद्धपातळीवर रेस्क्यू सुरू प्रशासनाची कोणतीच मदत मिळाली नसल्याचे नागरिकांचा रोष... 


अँकर  - सांगलीतल्या महापुराची स्थिती अत्यंत भयानक आहे,जवळपास एक लाखाहून अधिक लोकांचा आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. आणि अद्यापही हजारो नागरिक आहेत ते पुरात अडकून पडले आहेत, घरांना त्यांच्या वेढा पडलेला आहे ,तर गावच्या गाव पुराच्या विळख्यात आहे.आणि अशा या परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या फज्जा उडाल्याचे पाहायला मिळतय,नागरिकां मदत करण्यामध्ये प्रशासन संपूर्णता अपयशी ठरलेला आहे,आता मात्र या ठिकाणी लष्कर मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहे आणि रेस्क्यू युद्धपातळीवर सुरू झालेला आणि नागरिकांना पुरातून बाहेर काढण्याच्या कामाला वेग आलेला आहे.मात्र प्रशासनाची कोणतीच मदत मिळत नसल्याचे रोज नागरिकांच्यातुन व्यक्त करण्यात येत आहे.पुरात अडकलेल्या नागरिकांशी बातचीत केली आहे, सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.