ETV Bharat / state

शेतकरी संघटनेने केली शासन अध्यादेशाची होळी

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मतांचा अधिकार राज्य सरकारने रद्द केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

author img

By

Published : Jan 11, 2020, 9:57 AM IST

farmers association agitation
शेतकरी संघटनेचे आंदोलन, यवतमाळ

सांगली - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकरी संघटनेने सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. तसेच राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी अध्यादेशांची होळी करत निषेध नोंदवला.

शेतकरी संघटनेने केली शासन अध्यादेशाची होळी

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मतांचा अधिकार राज्य सरकारने रद्द केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी अध्यादेशाची होळी करण्यात आली. तसेच सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शिवथाळी योजनेला ही शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला आहे.

हेही वाचा - 'दाभोलकर-पानसरे यांच्या खुनात ऋषीकेश देवडीकरचा सहभाग तपासावा'

शेतीमालाच्या माध्यमातून बनवल्या जाणाऱ्या शिवथाळीतील शेतीमालाला सरकारकडून कवडीमोल भाव देण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने शेतीमालाला आधी हमीभाव द्यावा, तसेच बाजार समितीमध्ये असलेला शेतकऱ्यांना मतांचा अधिकार पुन्हा द्यावा, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

सांगली - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकरी संघटनेने सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. तसेच राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी अध्यादेशांची होळी करत निषेध नोंदवला.

शेतकरी संघटनेने केली शासन अध्यादेशाची होळी

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मतांचा अधिकार राज्य सरकारने रद्द केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी अध्यादेशाची होळी करण्यात आली. तसेच सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शिवथाळी योजनेला ही शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला आहे.

हेही वाचा - 'दाभोलकर-पानसरे यांच्या खुनात ऋषीकेश देवडीकरचा सहभाग तपासावा'

शेतीमालाच्या माध्यमातून बनवल्या जाणाऱ्या शिवथाळीतील शेतीमालाला सरकारकडून कवडीमोल भाव देण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने शेतीमालाला आधी हमीभाव द्यावा, तसेच बाजार समितीमध्ये असलेला शेतकऱ्यांना मतांचा अधिकार पुन्हा द्यावा, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Intro:File name - mh_sng_02_shetkari_andolan_ready_to_use_7203751


बातमी रेडी to युज फॉरमॅट मध्ये आहे.

स्लग - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी संघटनेने केली शासन अध्यादेशाची होळी...

अँकर :- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी संघटनेने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. संतप्त शेतकरी संघटनेने सरकार विरोधात जोरदार निदर्शने करत राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी अध्यादेशांची होळी करत निषेध नोंदवला आहे.
Body:राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मतांचा अधिकार राज्य सरकारने रद्द बातल केला आहे.राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सांगली मधील शेतकरी संघटनेने आंदोलन केलं आहे शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली त्याचबरोबर राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी अध्यादेशाची होळी करण्यात आली.तसेच सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शिवथाळीला ही शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला आहे. शेतीमालाच्या माध्यमातून बनवल्या जाणारया शिवथाळीतील शेतीमालाला कवडीमोल भाव सरकार कडून देण्यात येत आहे.त्यामुळे सरकारने शेतीमालाला आधी हमीभाव द्यावा, तसेच बाजार समितीमध्ये देण्यात आलेला शेतकऱ्यांना मतांचा अधिकार पुन्हा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

बाईट - संजय कोले - पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ,शेतकरी संघटना .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.