ETV Bharat / state

जिल्ह्यात बंडखोरी नसल्याने आम्ही सुदैवी- उदय सामंत - Uday Samant Ratnagiri latest News

जिल्ह्यात बंडखोरी नसल्याने आम्ही सुदैवी आहोत. त्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. या वेळेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागा वाढतील असा विश्वास शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे.

उदय सामंत
author img

By

Published : Oct 17, 2019, 8:47 PM IST

Updated : Oct 17, 2019, 11:48 PM IST

रत्नागिरी- जिल्ह्यात बंडखोरी नसल्याने आम्ही सुदैवी आहोत. त्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तसेच या वेळेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागा वाढतील, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे.

उदय सामंत यांच्याशी चर्चा करताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

दरम्यान, जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आहेत. या ठिकाणचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील. आणि राज्यभरातही गेल्या वेळ पेक्षा महायुतीच्या जागा यावेळी वाढतील, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

हेही वाचा- राणे साहेब जिथे गेलेत तिथे यशस्वी होवोत...हुसेन दलवाईंची राणेंना कोपरखळी

रत्नागिरी- जिल्ह्यात बंडखोरी नसल्याने आम्ही सुदैवी आहोत. त्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तसेच या वेळेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागा वाढतील, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे.

उदय सामंत यांच्याशी चर्चा करताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

दरम्यान, जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आहेत. या ठिकाणचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील. आणि राज्यभरातही गेल्या वेळ पेक्षा महायुतीच्या जागा यावेळी वाढतील, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

हेही वाचा- राणे साहेब जिथे गेलेत तिथे यशस्वी होवोत...हुसेन दलवाईंची राणेंना कोपरखळी

Intro:...म्हणून आम्ही सुदैवी आहोत, त्यासाठी बीजेपीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद - उदय सामंत

रत्नागिरीतील महायुतीचे पाचही उमेदवार फार मोठ्या फरकाने जिंकून येतील - उदय सामंत

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात बंडखोरी नसल्याने आम्ही सुदैवी आहोत, त्यासाठी बीजेपीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देत असल्याचं शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही जागा महायुतीत शिवसेनेच्या वाटयाला आलेल्या आहेत. या ठिकाणचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, आणि राज्यभरातही गेल्या वेळ पेक्षा महायुतीच्या जागा यावेळी वाढतील असा विश्वास शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. उदय सामंत यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..
Body:...म्हणून आम्ही सुदैवी आहोत, त्यासाठी बीजेपीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद - उदय सामंत

रत्नागिरीतील महायुतीचे पाचही उमेदवार फार मोठ्या फरकाने जिंकून येतील - उदय सामंत
Conclusion:...म्हणून आम्ही सुदैवी आहोत, त्यासाठी बीजेपीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद - उदय सामंत

रत्नागिरीतील महायुतीचे पाचही उमेदवार फार मोठ्या फरकाने जिंकून येतील - उदय सामंत
Last Updated : Oct 17, 2019, 11:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.