ETV Bharat / state

जनरेटर खरेदीसाठी रत्नागिरी नगरपालिकेला मिळणार २ कोटी; पाण्याची समस्या सुटणार

author img

By

Published : Nov 16, 2019, 12:01 PM IST

शीळ धरणासाठी जनरेटर घेण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे जनरेटर हा एकमेव पर्याय पालिकेसमोर होता. पालिकेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.

शीळ धरणाचे दृश्य

रत्नागिरी - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणाजवळील वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर शहराला पाण्याविना रहावे लागते. पावसाळ्यात अनेक वेळा ही समस्या उद्भवते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विशेष निधीतून २ कोटी रुपये जनरेटर खरेदीसाठी पालिकेला मंजूर केले आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जनरेटरच्या माध्यमातून शीळ धरणातील पाणी उचलणे शक्य होणार आहे.

शीळ धरणाचे दृश्य

निम्म्या शहराला शिळ धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु, वीज पुरवठ्यावरच शीळ धरणातून पाणी उचलणे सद्यास्थितीत शक्य होते. शीळ धरणाच्या पंप हाऊसपर्यंत आलेली वीज वाहिनी ही जंगल मार्गे येत असल्याने ती अनेक वेळा नादुरुस्त होते. वीज वाहिनी तुटल्यानंतर ती दुरुस्त करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. यावेळेत शहराला शीळ धरणातून होणारा पाणी पुरवठा पुर्णतः बंद होतो.

शीळ धरणावरील जलपूरवठा योजनेसाठी जनरेटर घेण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे जनरेटर हा एकमेव पर्याय पालिकेसमोर होता. पालिकेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. शहरवासियांसाठी २ कोटी रुपयांचा जनरेटर देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी दिल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी २ कोटी रुपयांना मंजुरी दिली असली तरी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जनरेटरची खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे दोन महिन्यात पालिकेकडे नवा जनरेटर उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा- रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर ट्रक-रिक्षाचा भीषण अपघात; 13 वर्षीय मुलासह वडिलांचा मृत्यू

रत्नागिरी - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणाजवळील वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर शहराला पाण्याविना रहावे लागते. पावसाळ्यात अनेक वेळा ही समस्या उद्भवते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विशेष निधीतून २ कोटी रुपये जनरेटर खरेदीसाठी पालिकेला मंजूर केले आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जनरेटरच्या माध्यमातून शीळ धरणातील पाणी उचलणे शक्य होणार आहे.

शीळ धरणाचे दृश्य

निम्म्या शहराला शिळ धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु, वीज पुरवठ्यावरच शीळ धरणातून पाणी उचलणे सद्यास्थितीत शक्य होते. शीळ धरणाच्या पंप हाऊसपर्यंत आलेली वीज वाहिनी ही जंगल मार्गे येत असल्याने ती अनेक वेळा नादुरुस्त होते. वीज वाहिनी तुटल्यानंतर ती दुरुस्त करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. यावेळेत शहराला शीळ धरणातून होणारा पाणी पुरवठा पुर्णतः बंद होतो.

शीळ धरणावरील जलपूरवठा योजनेसाठी जनरेटर घेण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे जनरेटर हा एकमेव पर्याय पालिकेसमोर होता. पालिकेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. शहरवासियांसाठी २ कोटी रुपयांचा जनरेटर देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी दिल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी २ कोटी रुपयांना मंजुरी दिली असली तरी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जनरेटरची खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे दोन महिन्यात पालिकेकडे नवा जनरेटर उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा- रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर ट्रक-रिक्षाचा भीषण अपघात; 13 वर्षीय मुलासह वडिलांचा मृत्यू

Intro:जनरेटर खरेदीसाठी रत्नागिरी नगर पालिकेला 2 कोटी रु विशेष निधीतून मंजूर

रत्नागिरीः प्रतिनिधी

रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणार्या शीळ धरणाजवळील वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर शहराला पाण्याविना रहावे लागते. पावसाळ्यात अनेक वेळा ही समस्या उद्भवते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विशेष निधीतून दोन कोटी रु.जनरेटर खरेदीसाठी पालिकेला मंजुर केले आहेत. त्यामळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शीळ धरणातील जनरेटरच्या माध्यमातून पाणी उचलणे शक्य होणार आहे.
निम्म्या शहराला शिळ धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु केवळ वीज पुरवठ्यावरच शीळ धरणातून पाणी उचलणे सद्यस्थितीत शक्य होते. शीळ धरणाच्या पंप हाऊसपर्यंत आलेली वीज वाहिनी जंगलातून असल्याने अनेक वेळा नादुरुस्त होते. तर वीज वाहिनी तुटल्यानंतर ती दुरुस्त करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. यावेळेत शहराला शीळ धरणातून होणारा पाणी पुरवठा पुर्णतः बंद होतो.
शीळ धरणासाठी जनरेटर घेण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. वारंवार खंडित होणार्या वीज पुरवठ्यामुळे जनरेटर हा एकमेव पर्याय पालिकेसमोर होता. पालिकेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकार्यांनी मान्यता दिली आहे. शहरवासियांसाठी दोन कोटी रु.चा जनरेटर देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी दिल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाधिकार्यांनी दोन कोटी रु.ला मंजुरी दिली असली निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर जनरेटरची खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे दोन महिन्यात पालिकेकडे नवा जनरेटर उपलब्ध होणार आहे. Body:जनरेटर खरेदीसाठी रत्नागिरी नगर पालिकेला 2 कोटी रु विशेष निधीतून मंजूरConclusion:जनरेटर खरेदीसाठी रत्नागिरी नगर पालिकेला 2 कोटी रु विशेष निधीतून मंजूर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.