ETV Bharat / state

लांजा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य; वाहनचालकांची तारेवरची कसरत - खेडच्या जगबुडी नदीवर

लांजा शहरातून जाणारा महामार्ग सध्या चिखल आणि खड्ड्यात गेला आहे. नागरिकांना चिखलातून महामार्ग शोधावा लागत आहे. या रस्त्यावर फक्त चिखल आणि चिखलच दिसत आहे. याच चिखलातून वाट काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र ठेकेदाराकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

वाहनचालकांची तारेवरची कसरत
author img

By

Published : Jul 13, 2019, 6:21 PM IST

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजनाचा आणि कामाचा फटका जनतेला बसत आहे. त्यामुळे भिक नको, पण कुत्रा आवर, अशी म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील जनतेवर आली आहे.

लांजा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य

लांजा शहरातून जाणारा महामार्ग सध्या चिखल आणि खड्ड्यात गेला आहे. नागरिकांना चिखलातून महामार्ग शोधावा लागत आहे. या रस्त्यावर फक्त चिखल आणि चिखलच दिसत आहे. याच चिखलातून वाट काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र ठेकेदाराकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

खेडच्या जगबुडी नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा जोडरस्ता खचला. त्यामुळे मनसेने अधिकाऱ्यांना पुलाला बांधले. तर लांज्यातल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत शिवसेना आमदार राजन साळवींनीही ठेकेदाराला धारेवर धरले होते. त्यामुळे आता या चिखलामुळे देखील काही वेगळे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजनाचा आणि कामाचा फटका जनतेला बसत आहे. त्यामुळे भिक नको, पण कुत्रा आवर, अशी म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील जनतेवर आली आहे.

लांजा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य

लांजा शहरातून जाणारा महामार्ग सध्या चिखल आणि खड्ड्यात गेला आहे. नागरिकांना चिखलातून महामार्ग शोधावा लागत आहे. या रस्त्यावर फक्त चिखल आणि चिखलच दिसत आहे. याच चिखलातून वाट काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र ठेकेदाराकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

खेडच्या जगबुडी नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा जोडरस्ता खचला. त्यामुळे मनसेने अधिकाऱ्यांना पुलाला बांधले. तर लांज्यातल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत शिवसेना आमदार राजन साळवींनीही ठेकेदाराला धारेवर धरले होते. त्यामुळे आता या चिखलामुळे देखील काही वेगळे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Intro:चौपदरीकरणाच्या कामाचा जनतेला फटका

लांजा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य

चिखलातून शोधावा लागतो रस्ता

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा काम सध्या सुरू आहे. मात्र ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजन आणि कामाचा फटका जनतेला बसत आहे, त्यामुळे भिक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील जनतेवर आली आहे. सुरुवातीला खेडच्या जगबुडी नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा जोडरस्ता खचला, त्यामुळे मनसेच्या वैभव खेडेकरांनी अधिकाऱ्यांना पुलाला बांधलं. तर लांज्यातल्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत शिवसेना आमदार राजन साळवींनी ठेकेदाराला धारेवर धरले होतं.
दरम्यान पालीतून पुढे गेल्यानंतर लांजा तालुका लागतो.. पण लांजा शहरातून जाणारा महामार्ग सध्या चिखल आणि खड्ड्यात गेलेला पहायला मिळत आहे. चिखलातून महामार्ग शोधावा लागतो. या रस्त्यावर फक्त चिखलं आणि चिखलंच दिसतं.. रस्ता शोधून इथं सापडणार नाही. याच चिखलातून वाट काढताना इथले स्थानिक त्रासले आहेत.. मात्र ठेकेदाराकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. लांजा शहरातील याच स्थितीचा आढावा घेत स्थानिकांशी बातचीत केलीय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..Body:चौपदरीकरणाच्या कामाचा जनतेला फटका

लांजा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य

चिखलातून शोधावा लागतो रस्ताConclusion:चौपदरीकरणाच्या कामाचा जनतेला फटका

लांजा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य

चिखलातून शोधावा लागतो रस्ता
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.