रत्नागिरी - जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काजळी नदीला पूर आल्याने सोमेश्वर, पोमेंडी, चांदेराई गावात पूरसदृष्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
रत्नागिरी - जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काजळी नदीला पूर आल्याने सोमेश्वर, पोमेंडी, चांदेराई गावात पूरसदृष्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.
रत्नागिरी - जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काजळी नदीला पूर आल्याने सोमेश्वर, पोमेंडी, चांदेराई गावात पूरसदृष्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.