ETV Bharat / state

रत्नागिरीतील गुहागर जागेवर भाजपचा दावा; प्रसाद लाड यांची मागणी

author img

By

Published : Sep 15, 2019, 12:05 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या जागेवर भाजपचा ठामपणे दावा आहे. तसेच रत्नागिरी व राजापूर या दोन जागांचीही मागणी भाजपने केली आहे. यातील किमान 2 जागा नक्की मिळाव्यात, अशी मागणी असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

प्रसाद लाड

रत्नागिरी - गेल्या अनेक दिवसापासून राजकीय वर्तुळात भाजप-शिवसेनेच्या युतीची चर्चा आहे. सध्या जागा वाटपावरून युतीत घमासान सुरू आहे. दरम्यान युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होण्याची शक्यता असल्याचे विधान भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये होणार आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

प्रसाद लाड यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने चर्चा केली...

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या जागेवर भाजपचा ठामपणे दावा आहे. तसेच रत्नागिरी व राजापूर या दोन जागांचीही मागणी भाजपने केली आहे. यातील किमान 2 जागा नक्की मिळाव्यात, अशी मागणी असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. युतीच्या नियमानुसार विजयी उमेदवार असल्यास किंवा दुसर्‍या क्रमांकाची मते युतीच्या उमेदवारास असल्यास ती जागा त्या पक्षाला सोडण्यात येते.

गुहागरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भास्कर जाधव विजयी झाले व आता ते शिवसेनेत आहेत. गेल्या निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकाची मते भाजपच्या डॉ. विनय नातू यांना मिळाली असल्याने या जागेवर आम्ही ठामपणे दावा केला असल्याचे लाड म्हणाले. दरम्यान कणकवली विधानसभेची जागा भाजपच्या चिन्हांवर लढवली जाईल, असाही विश्वास लाड यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी - गेल्या अनेक दिवसापासून राजकीय वर्तुळात भाजप-शिवसेनेच्या युतीची चर्चा आहे. सध्या जागा वाटपावरून युतीत घमासान सुरू आहे. दरम्यान युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होण्याची शक्यता असल्याचे विधान भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये होणार आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

प्रसाद लाड यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने चर्चा केली...

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या जागेवर भाजपचा ठामपणे दावा आहे. तसेच रत्नागिरी व राजापूर या दोन जागांचीही मागणी भाजपने केली आहे. यातील किमान 2 जागा नक्की मिळाव्यात, अशी मागणी असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. युतीच्या नियमानुसार विजयी उमेदवार असल्यास किंवा दुसर्‍या क्रमांकाची मते युतीच्या उमेदवारास असल्यास ती जागा त्या पक्षाला सोडण्यात येते.

गुहागरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भास्कर जाधव विजयी झाले व आता ते शिवसेनेत आहेत. गेल्या निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकाची मते भाजपच्या डॉ. विनय नातू यांना मिळाली असल्याने या जागेवर आम्ही ठामपणे दावा केला असल्याचे लाड म्हणाले. दरम्यान कणकवली विधानसभेची जागा भाजपच्या चिन्हांवर लढवली जाईल, असाही विश्वास लाड यांनी व्यक्त केला.

Intro:
शिवसेना-भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होण्याची शक्यता

भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी वर्तवली शक्यता

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला हव्यात दोन जागा, गुहागरच्या जागेवर भाजप ठाम - प्रसाद लाड


रत्नागिरी, प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात भाजप-शिवसेनेच्या युतीची चर्चा आहे. सध्या जागावाटपावरून युतीत घमासान सुरू आहे. दरम्यान युतीची घोषणा 19 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनीच हे विधान केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप 19 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या जागेवर भाजपचा ठामपणे दावा आहे. तसेच रत्नागिरी व राजापूर या दोन जागांचीही मागणी भाजपने केली आहे. यातील किमान 2 जागा नक्की मिळाव्यात, अशी मागणी असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. युतीच्या नियमानुसार विजयी उमेदवार असल्यास किंवा दुसर्‍या क्रमांकाची मते युतीच्या उमेदवारास असल्यास ती जागा त्या पक्षाला सोडण्यात येते. गुहागरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भास्कर जाधव विजयी झाले व आता ते शिवसेनेत आहेत. दुसर्‍या क्रमांकाची मते भाजपच्या डॉ. विनय नातू यांना असल्याने या जागेवर आम्ही ठामपणे दावा केला असल्याचं लाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान कणकवली विधानसभेची जागा भाजपच्या चिन्हांवर लढवली जाईल असा विश्वास लाड यांनी व्यक्त केला.
दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांबाबत लाड यांना विचारलं असता, हे काम करणार्‍या ठेकेदारांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यातील एक ठेकेदार बदलला असून दुसर्‍याला बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील वर्षीपर्यंत महामार्ग पूर्ण होईल.
दरम्यान मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम मे ते डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या मार्गाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करणार असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले. याबाबत प्रसाद लाड यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...Body:शिवसेना-भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होण्याची शक्यता

भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी वर्तवली शक्यता

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला हव्यात दोन जागा, गुहागरच्या जागेवर भाजप ठाम - प्रसाद लाडConclusion:शिवसेना-भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होण्याची शक्यता

भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी वर्तवली शक्यता

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला हव्यात दोन जागा, गुहागरच्या जागेवर भाजप ठाम - प्रसाद लाड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.