रत्नागिरी - दापोली तालुक्यातील हर्णे खेम धरणाच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. या धरणाला ठिक-ठिकाणी गळती लागली होती. तसेच जिल्ह्यातील काही धरणांना गळती लागली आहे. त्यामुळे तिवरे धरण दुर्घटनेनंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे
दापोलीतील हर्णे खेम धरण गळती प्रकरण : दुरूस्तीसाठी 3 कोटी मंजूर
या धरणाच्या दुरूस्तीसाठी जलसंपदा विभागाने 3 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जलसंपदा विभागच या धरणाच्या दुरुस्तीचे काम करणार असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.
![दापोलीतील हर्णे खेम धरण गळती प्रकरण : दुरूस्तीसाठी 3 कोटी मंजूर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3978890-thumbnail-3x2-rtn.jpg?imwidth=3840)
दापोली तालुक्यातील हर्णे खेम धरण सध्या जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. हे धरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी बांधले आहे. 1972 साली बांधण्यात आलेल्या या धरणाच्या भिंतीला सध्या ठीक-ठिकाणी गळती लागली आहे. काही ठिकाणी तर भिंतीला भगदाड पडली आहेत. दिवसेंदिवस हे भगदाड वाढत आहे. त्यामुळे हर्णे, पाजपंढरी, अडखळ या 3 गावांना याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणाकडे सरकारने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून करत होते.
अखेर या धरणाच्या दुरूस्तीसाठी जलसंपदा विभागाने 3 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जलसंपदा विभागच या धरणाच्या दुरुस्तीचे काम करणार असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.
रत्नागिरी - दापोली तालुक्यातील हर्णे खेम धरणाच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. या धरणाला ठिक-ठिकाणी गळती लागली होती. तसेच जिल्ह्यातील काही धरणांना गळती लागली आहे. त्यामुळे तिवरे धरण दुर्घटनेनंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे
दापोली तालुक्यातील हर्णे खेम धरण सध्या जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. हे धरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी बांधले आहे. 1972 साली बांधण्यात आलेल्या या धरणाच्या भिंतीला सध्या ठीक-ठिकाणी गळती लागली आहे. काही ठिकाणी तर भिंतीला भगदाड पडली आहेत. दिवसेंदिवस हे भगदाड वाढत आहे. त्यामुळे हर्णे, पाजपंढरी, अडखळ या 3 गावांना याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणाकडे सरकारने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून करत होते.
अखेर या धरणाच्या दुरूस्तीसाठी जलसंपदा विभागाने 3 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जलसंपदा विभागच या धरणाच्या दुरुस्तीचे काम करणार असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.
तिवरे धरण दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग
धरणाच्या दुरूस्तीसाठी 3 कोटी मंजूर
रत्नागिरी, प्रतिनिधी
तिवरे धरण दुर्घटनेनंतर धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कारण जिल्ह्यातील काही धरणांना गळती लागली आहे. दापोली तालुक्यातील हर्णे खेम धरणाची अवस्थाही काहीशी अशीच झाली आहे. ठिकठिकाणी या धरणाला गळती लागली आहे. पण तिवरे धरण दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. खेम धरणाच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीच ही माहिती दिली आहे.
दापोली तालुक्यातील हर्णे खेम धरण सध्या जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. हे धरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी बांधलं आहे. 1972 साली बांधण्यात आलेल्या या धरणाच्या भिंतीला मात्र सध्या ठीक ठिकाणी गळती लागली आहे...काही ठिकाणी तर भिंतीला भगदाड पडली आहेत.. दिवसेंदिवस हे भगदाड वाढत आहे. त्यामुळे हर्णे, पाजपंढरी, अडखळ या तीन गावांना याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणाकडे शासनाने वेळीच लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून करत होते.. अखेर तिवरे धरण दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असून या धरणाच्या दुरूस्तीसाठी जलसंपदा विभागाने 3 कोटी रुपये मंजूर केले आहेत.. जलसंपदा विभागच या धरणाच्या दुरुस्तीचे काम करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे..
Byte - सुनील चव्हाण, जिल्हाधिकारीBody:दापोलीतील हर्णे खेम धरण गळती प्रकरण
तिवरे धरण दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग
धरणाच्या दुरूस्तीसाठी 3 कोटी मंजूरConclusion:दापोलीतील हर्णे खेम धरण गळती प्रकरण
तिवरे धरण दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग
धरणाच्या दुरूस्तीसाठी 3 कोटी मंजूर