रायगड - रायगडवर आलेली वादळ परतवून लावण्याचे कसब हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी लीलया निभावले आहे, हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे वादळे परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हावासियांचे कौतुक केले आहे. रायगडकरांनी या निसर्ग चक्रीवादळात धीराने तोंड दिले आहे. म्हणून मी रायगड करांचे कौतुक करण्यास आलो आहे, असे प्रतिपादनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
#Cyclone 'निसर्ग' : वादळ परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही - मुख्यमंत्री - Cm Thackeray raigad visit
रायगडवर आलेली वादळ परतवून लावण्याचे कसब हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी लीलया निभावले आहे, हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे वादळे परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही. रायगडकरांनी या निसर्ग चक्रीवादळात धीराने तोंड दिले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
![#Cyclone 'निसर्ग' : वादळ परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही - मुख्यमंत्री Cm Jadhav Thackeray spoke during pc](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-05:55-mh-rai-04-raigadhelp100cr-slug-7203760-05062020155637-0506f-1591352797-299.jpg?imwidth=3840)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येथील पत्रकार परिषदेत बोलताना.
रायगड - रायगडवर आलेली वादळ परतवून लावण्याचे कसब हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी लीलया निभावले आहे, हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे वादळे परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हावासियांचे कौतुक केले आहे. रायगडकरांनी या निसर्ग चक्रीवादळात धीराने तोंड दिले आहे. म्हणून मी रायगड करांचे कौतुक करण्यास आलो आहे, असे प्रतिपादनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे