ETV Bharat / state

मोदी सरकारच्या काळात 'यामुळे' १५ लाख आले - व्ही. के. सिंग - rafale deaL

जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर राहिले यातच १५ लाख आले, असे वक्तव्य परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी केले.

रराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग
author img

By

Published : Feb 13, 2019, 6:23 PM IST

पुणे - निवडणुकीच्या काळात १५ लाख देण्याचे आश्वासन म्हणजे वेगळे काही नसून मोदी सरकारच्या काळात जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर राहिले यातच १५ लाख आले, असे वक्तव्य परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी केले. सिंग बुधवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग

undefined
यावेळी त्यांनी राफेल करार, काश्मीर प्रश्न, यावरही आपले मत नोंदवले. मोदी सरकारच्या ५५ महिन्यांच्या कार्यकाळात देशात सर्वात जास्त प्रगती झाली. अनेक नवीन योजना सरकारने आणल्या. समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना त्याचा लाभ झाला आहे. या ५ वर्षांत विदेशामध्ये अडकलेल्या २ लाख भारतीय नागरिकांना पुन्हा मायदेशात आणण्यात परराष्ट्र मंत्रालयाला यश आले आहे, अशी माहिती व्ही. के. सिंग यांनी यावेळी दिली.


राफेलबाबत बोलताना यासंदर्भात फक्त किंमत एवढेच महत्त्वाचे नसून त्यात अनेक चेक्स आणि बॅलन्स असतात, असे सांगत संरक्षण मंत्रालयाची प्रक्रिया दीर्घ काळ चालणारी असते, असे ते म्हणाले. लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान चांगले आहे का? हे पाहणे महत्वाचे असते. राफेलबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्या खोट्या आहेत. राहुल गांधी यांच्याकडून होत असलेली टीका म्हणजे 'गार्बेज् इन गार्बेज् आउट' सारखी परिस्थिती आहे. त्यांना जे सांगितले जाते तेच ते बोलतात, अशी टीका सिंग यांनी केली.


मी सुद्धा चीफ ऑफ आर्मीस्टाफ होतो. त्यामुळे मी चूप राहिलेलेच चांगले. मी तोंड उघडले तर या लोकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे सिंग म्हणाले. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी सर्व शेजारी देशांना एकत्र बोलावले आहे, बदुकांच्या आवाजात पाकिस्तान सोबत चर्चा होऊ शकत नाही हीच भारताची भूमिका कायम आहे. काश्मीरबाबत बोलताना काश्मीरमधली परिस्थिती चांगली आहे. मात्र काश्मीरबाबत अफवाच जास्त पसरवल्या जातात, असे सिंग म्हणाले.

पुणे - निवडणुकीच्या काळात १५ लाख देण्याचे आश्वासन म्हणजे वेगळे काही नसून मोदी सरकारच्या काळात जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर राहिले यातच १५ लाख आले, असे वक्तव्य परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी केले. सिंग बुधवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग

undefined
यावेळी त्यांनी राफेल करार, काश्मीर प्रश्न, यावरही आपले मत नोंदवले. मोदी सरकारच्या ५५ महिन्यांच्या कार्यकाळात देशात सर्वात जास्त प्रगती झाली. अनेक नवीन योजना सरकारने आणल्या. समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना त्याचा लाभ झाला आहे. या ५ वर्षांत विदेशामध्ये अडकलेल्या २ लाख भारतीय नागरिकांना पुन्हा मायदेशात आणण्यात परराष्ट्र मंत्रालयाला यश आले आहे, अशी माहिती व्ही. के. सिंग यांनी यावेळी दिली.


राफेलबाबत बोलताना यासंदर्भात फक्त किंमत एवढेच महत्त्वाचे नसून त्यात अनेक चेक्स आणि बॅलन्स असतात, असे सांगत संरक्षण मंत्रालयाची प्रक्रिया दीर्घ काळ चालणारी असते, असे ते म्हणाले. लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान चांगले आहे का? हे पाहणे महत्वाचे असते. राफेलबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्या खोट्या आहेत. राहुल गांधी यांच्याकडून होत असलेली टीका म्हणजे 'गार्बेज् इन गार्बेज् आउट' सारखी परिस्थिती आहे. त्यांना जे सांगितले जाते तेच ते बोलतात, अशी टीका सिंग यांनी केली.


मी सुद्धा चीफ ऑफ आर्मीस्टाफ होतो. त्यामुळे मी चूप राहिलेलेच चांगले. मी तोंड उघडले तर या लोकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे सिंग म्हणाले. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी सर्व शेजारी देशांना एकत्र बोलावले आहे, बदुकांच्या आवाजात पाकिस्तान सोबत चर्चा होऊ शकत नाही हीच भारताची भूमिका कायम आहे. काश्मीरबाबत बोलताना काश्मीरमधली परिस्थिती चांगली आहे. मात्र काश्मीरबाबत अफवाच जास्त पसरवल्या जातात, असे सिंग म्हणाले.

Intro:r mh pune 01 13feb19 v k singh on gov r waghBody:r mh pune 01 13feb19 v k singh on gov r wagh


Anchor
निवडणुकीच्या काळात 15 लाख देण्याचे आश्वासन म्हणजे वेगळे काही नसून मोदी सरकारच्या काळात जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर राहिले यातच 15 लाख आले असे वक्तव्य परराष्ट्रराज्यमंत्री व्ही के सिंग यांनी केले आहे, सिंग बुधवारी पुNयाच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला...मोदी सरकारच्या 55 महिन्याच्या कार्यकाळात देशात सर्वात ज्यास्त प्रगती झाली, अनेक योजना आणल्या समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना त्याचा लाभ झालाय...या पाच वर्षात विदेशामध्ये अडकलेल्या 2 लाख भारतीय नागरिकांना पुन्हा मायदेशात आणण्यात परराष्ट्र मंत्रालयाला यश आले आहे अशी माहिती व्ही के सिंग यांनी यावेळी दिली.….राफेल बाबत बोलताना या संदर्भात फक्त किंमत एवढंच नसून त्यात अनेक चेक्स आणि बॅलन्स असतात असे सांगत संरक्षण मंत्रालयाची प्रक्रिया दीर्घ काळ चालणारी असते, कोणत्या लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान चांगले आहे हे पाहणे महत्वाचे असते राफेलबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्या खोट्या आहेत राहुल गांधी यांच्याकडून होत असलेली टीका म्हणजे गार्बेज् in गार्बेज् आउट सारखी परिस्थिती आहे त्यांना जे सांगितले जाते तेच ते बोलतात अशी टीका सिंग यांनी केली, मी सुद्धा चीफ ऑफ आर्मीस्टाफ होतो त्यामुळे मी चूप राहिलेलं चांगलं मी तोंड उघडले तर या लोकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही असे सिंग म्हणाले...पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी सर्व शेजारी देशांना एकत्र बोलावले आहे, बदुकांच्या आवाजात पाकिस्तान सोबत चर्चा होऊ शकत नाही हीच भारताची भूमिका कायम आहे, काश्मीरबाबत बोलताना काश्मीर मधली परिस्थिती चांगली आहे मात्र काश्मीरबाबत अफवाच ज्यास्त फैलावल्या जातात असे सिंग म्हणाले

Byte व्ही के सिंग, परराष्ट्र राज्यमंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.