ETV Bharat / state

महाआघाडीसाठी शरद पवारांचेच नेतृत्व सक्षम - राजू शेट्टी

author img

By

Published : Oct 28, 2019, 5:32 PM IST

विधानसभा निवडणूक आम्ही महाआघाडीमध्ये समाविष्ट होऊन लढवली. या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार करत होते आणि त्यांच्या नेतृत्वाला राज्यातील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे भविष्यात महाआघाडीसाठी शरद पवारांचे नेतृत्वच सक्षम असल्याचे मत, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले.

राजू शेट्टी बारामती येथे माध्यमांशी बोलताना.

पुणे - विधानसभा निवडणूक आम्ही महाआघाडीमध्ये समाविष्ट होऊन लढवली. या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार करत होते आणि त्यांच्या नेतृत्वाला राज्यातील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे भविष्यात महाआघाडीसाठी शरद पवारांचे नेतृत्वच सक्षम असल्याचे मत, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. तसेच त्यांच्यामुळेच राज्यातील अनेक भाग आम्ही भाजपमुक्त केल्याचेही ते म्हणाले.

राजू शेट्टी बारामती येथे माध्यमांशी बोलताना.

हेही वाचा - शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी घेतली राज्यपालांची भेट

दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवार यांच्या भेटीसाठी ते बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेट्टी म्हणाले, विधानसभा निवडणूक लढविताना आम्ही महाआघाडीमध्ये समाविष्ट होऊन लढवली. या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या नेतृत्वाला राज्यातील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्यातील अनेक भागातून आम्ही कमळ मुक्त करू शकलो आहे.

हेही वाचा - शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची मांदियाळी

आजची गर्दी पाहता भविष्यातील राजकीय समीकरणे सांगणारी आहे. त्यामुळे भविष्यात महाआघाडीसाठी शरद पवारांचे नेतृत्वच सक्षम आहे, त्याला पर्याय नाही. सत्तेसाठी दावा करणार्‍यांवर जनतेचा विश्वास नाही. या निवडणुकीत वेळ कमी पडला अन्यथा सत्ता परिवर्तन घडले असते. राज्यात बेरोजगारीसह शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही चोखपणे विरोधकांची भूमिका बजावणार आहे, असेही ते म्हणाले.

पुणे - विधानसभा निवडणूक आम्ही महाआघाडीमध्ये समाविष्ट होऊन लढवली. या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार करत होते आणि त्यांच्या नेतृत्वाला राज्यातील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे भविष्यात महाआघाडीसाठी शरद पवारांचे नेतृत्वच सक्षम असल्याचे मत, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. तसेच त्यांच्यामुळेच राज्यातील अनेक भाग आम्ही भाजपमुक्त केल्याचेही ते म्हणाले.

राजू शेट्टी बारामती येथे माध्यमांशी बोलताना.

हेही वाचा - शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी घेतली राज्यपालांची भेट

दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवार यांच्या भेटीसाठी ते बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेट्टी म्हणाले, विधानसभा निवडणूक लढविताना आम्ही महाआघाडीमध्ये समाविष्ट होऊन लढवली. या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या नेतृत्वाला राज्यातील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्यातील अनेक भागातून आम्ही कमळ मुक्त करू शकलो आहे.

हेही वाचा - शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची मांदियाळी

आजची गर्दी पाहता भविष्यातील राजकीय समीकरणे सांगणारी आहे. त्यामुळे भविष्यात महाआघाडीसाठी शरद पवारांचे नेतृत्वच सक्षम आहे, त्याला पर्याय नाही. सत्तेसाठी दावा करणार्‍यांवर जनतेचा विश्वास नाही. या निवडणुकीत वेळ कमी पडला अन्यथा सत्ता परिवर्तन घडले असते. राज्यात बेरोजगारीसह शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही चोखपणे विरोधकांची भूमिका बजावणार आहे, असेही ते म्हणाले.

Intro:Body:

महाआघाडीसाठी शरद पवारांचे नेतृत्वच सक्षम – राजू शेट्टी



बारामती- विधानसभा निवडणूक आम्ही महाआघाडीमध्ये समाविष्ट होऊन लढवली. या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार करत होते. आणि त्यांच्या नेतृत्वाला राज्यातील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला त्यामुळे राज्यातील अनेक भाग आम्ही कमळ मुक्त करू शकलो आहे. त्यामुळे भविष्यात महाआघाडीसाठी शरद पवारांचे नेतृत्वच सक्षम असल्याचे स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बारामतीत सांगितले.

दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवार यांच्या भेटीसाठी ते बारामतीत आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शेट्टी म्हणाले, विधानसभा निवडणूक लढविताना आम्ही महाआघाडीमध्ये समाविष्ट होऊन लढवली. या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार यांनी केले होते. आणि त्यांच्या नेतृत्वाला राज्यातील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला त्यामुळे राज्यातील अनेक भागातून आम्ही कमळ मुक्त करू शकलो आहे. आजची गर्दी पाहता भविष्यातील राजकीय समीकरणे सांगणारी आहे. त्यामुळे भविष्यात महाआघाडीसाठी शरद पवारांचे नेतृत्वच सक्षम आहे, त्याला पर्याय नाही. सत्तेसाठी दावा करणार्‍यांवर जनतेचा विश्वास नाही. या निवडणुकीत वेळ कमी पडला अन्यथा सत्ता परिवर्तन घडले असते. राज्यात बेरोजगारीसह शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही चोखपणे विरोधकांची भूमिका बजावणार आहे.

----------

अपराजित योद्धा म्हणजे शरद पवार – सुनील तटकरे

विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता, आणि पूर्वीचे वातावरण पाहता राज्याच्या नव्हे देशाच्या राजकरणात एक अपराजित अपराजित योद्धा म्हणून शरद पवारांचे नाव कोरले गेले आहेत.

---------






Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.