ETV Bharat / state

Sharad Pawar : देशात सत्तेचा गैरवापर, शरद पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

author img

By

Published : Dec 31, 2022, 7:57 PM IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar Attack On Government ) यांनी सरत्या वर्षाच्या सायंकाळी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशात सत्तेचा दुरुपयोग ( Misuse of power in the country ) सुरू असल्याचे ते यावेळी म्हणाले. अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होईल असे वाटले होते, मात्र सरकार विरोधकांना बोलूच देत नसल्याची भूमीका घेत असल्याचेही ( NCP Chief Sharad Pawar Attack On Government ) ते यावेळी म्हणाले. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्या प्रकरणात न्यायालयाने जामीन दिला, त्यावरुन राज्यकर्त्यांनी काही शिकले पाहिजे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Sharad Pawar Attack On Government
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

पुणे - देशात सत्तेचा गैरवापर ( Misuse of power in the country ) केला जात आहे. अधिवेशनात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित होती. परंतु विरोधकांना बोलूच द्यायचे नाही, अशी केंद्राची भूमिका आहे. आजपर्यंत असे चित्र कधी पाहिले नाही, अशी टीका ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार ( Sharad Pawar Attack On Government ) यांनी केली. सरत्या वर्षाच्या सायंकाळी बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठी सरकारचे काम लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठी सरकार काम करत आहे. न्यायालयाने अनिल देशमुख, संजय राऊत यांना जामीन ( Misuse of power in the country ) दिला. त्यातून राज्यातील सत्ताधाऱयांनी काही तरी शिकले पाहिजे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. काही सदस्य आतमध्ये आहेत. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन मिळणे हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकले होते. त्यात फारसे काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचे काम करण्यात आल्याचे दिसत असल्याचे शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar Attack On Government ) हे म्हणाले.

सरकारचा दृष्टीकोन चुकीचा न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारचा दृष्टीकोन चुकीचा असल्याचे दिसून आले आहे. सत्ताधाऱयांनी यातून काही शिकले पाहिजे अशी टीका पवार ( Government Misuse of power in the country ) यांनी केली. केंद्राचे १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे. त्यात सरकारची निती काय हे दिसून येईल. देशाचा विचार करून संसदेची गरीमा लक्षात घेवून सरकारने ( Sharad Pawar Attack On Government ) पावले टाकावीत अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली.

अर्थव्यवस्थेच्या मजबूतीसाठी काम करण्याची गरज शेतकरी ज्या दिवशी यशस्वी होईल, त्या दिवशी व्यापार आणि उद्योग क्षेत्राला चांगले दिवस येतील. सत्ता कुणाची असली तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे. भारत हा एक उत्तम निर्यातदार देश म्हणून पुढे यायला पाहिजे. राजकीय मतभेद बाजूला सारून अर्थव्यवस्थेच्या मजबूतीसाठी काम करण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली.

पुणे - देशात सत्तेचा गैरवापर ( Misuse of power in the country ) केला जात आहे. अधिवेशनात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित होती. परंतु विरोधकांना बोलूच द्यायचे नाही, अशी केंद्राची भूमिका आहे. आजपर्यंत असे चित्र कधी पाहिले नाही, अशी टीका ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार ( Sharad Pawar Attack On Government ) यांनी केली. सरत्या वर्षाच्या सायंकाळी बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठी सरकारचे काम लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठी सरकार काम करत आहे. न्यायालयाने अनिल देशमुख, संजय राऊत यांना जामीन ( Misuse of power in the country ) दिला. त्यातून राज्यातील सत्ताधाऱयांनी काही तरी शिकले पाहिजे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. काही सदस्य आतमध्ये आहेत. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन मिळणे हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकले होते. त्यात फारसे काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचे काम करण्यात आल्याचे दिसत असल्याचे शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar Attack On Government ) हे म्हणाले.

सरकारचा दृष्टीकोन चुकीचा न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारचा दृष्टीकोन चुकीचा असल्याचे दिसून आले आहे. सत्ताधाऱयांनी यातून काही शिकले पाहिजे अशी टीका पवार ( Government Misuse of power in the country ) यांनी केली. केंद्राचे १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे. त्यात सरकारची निती काय हे दिसून येईल. देशाचा विचार करून संसदेची गरीमा लक्षात घेवून सरकारने ( Sharad Pawar Attack On Government ) पावले टाकावीत अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली.

अर्थव्यवस्थेच्या मजबूतीसाठी काम करण्याची गरज शेतकरी ज्या दिवशी यशस्वी होईल, त्या दिवशी व्यापार आणि उद्योग क्षेत्राला चांगले दिवस येतील. सत्ता कुणाची असली तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे. भारत हा एक उत्तम निर्यातदार देश म्हणून पुढे यायला पाहिजे. राजकीय मतभेद बाजूला सारून अर्थव्यवस्थेच्या मजबूतीसाठी काम करण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.