ETV Bharat / state

पुण्यातील राजकीय नेते सत्ता गणितात व्यस्त तर दुसरीकडे बळीराजा संकटात...

author img

By

Published : Sep 28, 2019, 10:48 AM IST

जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पेठ कुरवंडी, थुगाव, भावडी, पेठपारगाव, कोल्हारवाडी, कुदळवाडी या सातगावांच्या पठार भागावरती अर्थांत सातगाव पठार या परिसरात जवळपास पाच हजार हेक्टरवरती पावसाळ्यात बटाटा हे महत्वाचे पीक घेतले जाते. बटाटा पीकापासून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल याची अशा असते. मात्र, यावर्षी या भागात मुसळधार पावसाने बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय यामुळे बटाट्याचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्म्याने घटले आहे.

राजकीय नेते सत्ता गणितात व्यस्त तर बळीराजा संकटात

पुणे - सध्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे राजकीय नेते प्रचार दौऱयात दंग आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील काबाडकष्ट करणारा बळीराजा संकटात सापडला आहे. उत्तर-पुणे जिल्ह्यातील सातगाव पठार परिसर हा कायमस्वरूपी दुष्काळी परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरातील शेतकरी पावसाळ्यात बटाटा पिकाची लागवड करत असतात. मात्र, यावर्षीच्या अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे बटाटा पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

पुण्यातील राजकिय नेते सत्ता गणितात व्यस्त तर दुसरीकडे बळीराजा संकटात...

हेही वाचा - ऐन सणासुदीच्या व विधानसभा निवडणुकीच्या दिवसांत भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी पुन्हा आक्रमक

जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पेठ कुरवंडी, थुगाव, भावडी, पेठपारगाव, कोल्हारवाडी, कुदळवाडी या सातगावांच्या पठार भागावरती अर्थांत सातगाव पठार या परिसरात जवळपास पाच हजार हेक्टरवरती पावसाळ्यात बटाटा हे महत्वाचे पीक घेतले जाते. बटाटा पीकापासून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल याची अशा असते. मात्र, यावर्षी या भागात मुसळधार पावसाने बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय यामुळे बटाट्याचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्म्याने घटले आहे.

हेही वाचा - पुण्यात आलेला पूर हा अनधिकृत बांधकामांमुळेच - चंद्रकांत पाटील

मोठ्या भांडवली खर्चातून उभे केलेले बटाट्याचे पीक सध्या काढणीसाठी आले आहे. एकीकडे मजूर मिळत नाही तर दुसरीकडे पावसाच्या सरी सुरू आहेत. त्यामुळे बटाट्याची मोठे नुकसान होत आहे
त्यामुळे शेतात केलेली मेहनत आणि भांडवली खर्च पाहता या वर्षी बटाट्याचे पीक हे शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याची भीती बळीराजा व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे मात्र, राजकीय मंडळी सत्ता गणितात व्यस्त असल्याने त्यांना या बळीराजाच्या या संकटाशी काही देणे-घेणे आहे की नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पुणे - सध्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे राजकीय नेते प्रचार दौऱयात दंग आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील काबाडकष्ट करणारा बळीराजा संकटात सापडला आहे. उत्तर-पुणे जिल्ह्यातील सातगाव पठार परिसर हा कायमस्वरूपी दुष्काळी परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरातील शेतकरी पावसाळ्यात बटाटा पिकाची लागवड करत असतात. मात्र, यावर्षीच्या अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे बटाटा पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

पुण्यातील राजकिय नेते सत्ता गणितात व्यस्त तर दुसरीकडे बळीराजा संकटात...

हेही वाचा - ऐन सणासुदीच्या व विधानसभा निवडणुकीच्या दिवसांत भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी पुन्हा आक्रमक

जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पेठ कुरवंडी, थुगाव, भावडी, पेठपारगाव, कोल्हारवाडी, कुदळवाडी या सातगावांच्या पठार भागावरती अर्थांत सातगाव पठार या परिसरात जवळपास पाच हजार हेक्टरवरती पावसाळ्यात बटाटा हे महत्वाचे पीक घेतले जाते. बटाटा पीकापासून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल याची अशा असते. मात्र, यावर्षी या भागात मुसळधार पावसाने बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय यामुळे बटाट्याचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्म्याने घटले आहे.

हेही वाचा - पुण्यात आलेला पूर हा अनधिकृत बांधकामांमुळेच - चंद्रकांत पाटील

मोठ्या भांडवली खर्चातून उभे केलेले बटाट्याचे पीक सध्या काढणीसाठी आले आहे. एकीकडे मजूर मिळत नाही तर दुसरीकडे पावसाच्या सरी सुरू आहेत. त्यामुळे बटाट्याची मोठे नुकसान होत आहे
त्यामुळे शेतात केलेली मेहनत आणि भांडवली खर्च पाहता या वर्षी बटाट्याचे पीक हे शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याची भीती बळीराजा व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे मात्र, राजकीय मंडळी सत्ता गणितात व्यस्त असल्याने त्यांना या बळीराजाच्या या संकटाशी काही देणे-घेणे आहे की नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Intro:Anc__सध्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलेय त्यामुळे राजकिय नेते प्रचार दौ-यात दंग आहेत तर मतदार राजा शेतात काबाड कष्ट करतो मात्र दिवसरात्र शेतात काबाड कष्ट करुनही हा कष्टकरी बळीराजा चिंत्तेत आहे चला पहावुयात एक स्पेशल रिपोर्ट....


Vo__उत्तर पुणे जिल्ह्यातील सातगाव पठार परिसर हा कायमस्वरूपी दुष्काळी परिसर म्हणून ओळखला जातो त्यामुळे या परिसरातील शेतकरी पावसाळ्यात बटाटा पिकाची लागवड करत असतात मात्र यावर्षीच्या अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे बटाटा पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी संकटात सापडलाय..

Byte__माणिक एरंडे (शेतकरी)

Byte__पांडूरंग एरंडे (शेतकरी)

Vo__पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पेठ कुरवंडी थुगाव भावडी पेठपारगाव कोल्हारवाडी कुदळवाडी या सातगावांच्या पठार भागावरती अर्थांत सातगाव पठार या परिसरात जवळपास पाच हजार हेक्टर वरती पाऊसाळ्यात बटाटा हे महत्वाचे पीक घेतले जाते.बटाटा पीकापासून शेतकय्रांना चांगला नफा मिळेल याची अशा असते परंतू या वर्षी या भागात मुसळधार पाऊसाने बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बटाट्याचे उत्पादन मागिल वर्षांच्या तुलनेत यंदा निम्नाने घटले आहे.

Byte:गोविंद एरंडे (शेतकरी)

Vo_मोठ्या भांडवली खर्चातून उभं केलेले बटाट्याचे पीक सध्या काढणीसाठी आले असून मजूर मिळत नाही तर दुसरीकडे पावसाच्या सरी सुरू आहेत त्यामुळे बटाट्याची मोठे नुकसान होत आहे

Byte__भिमाबाई एरंडे (शेतकरी)

Vo_मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी उत्पादनात मोठी घट होत आहे त्यामुळे शेतात केलेली मेहनत व भांडवली खर्च पाहता या वर्षी बटाट्याचे पीक हे शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याची भीती शेतकरी व्यक्त करतात

Ptc_रोहिदास गाडगे__प्रतिनिधी

End vo__उत्तर पुण्यात कष्टकरी बळीराजा बटाटा पिकाच्या उत्पादनात घट झाल्याने चिंत्तेत आहे तर राजकिय नेते याच मतदारांच्या जोरावर राज्यावर सत्तेची गणितं करण्यात व्यस्त आहे त्यामुळे या कष्टकरी बळीराजाकडे लक्ष कोन देणार हा खरा प्रश्न आहेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.