ETV Bharat / state

साईभक्तांनी 'श्रद्धा आणि सबुरी' मंत्र जपावा - धनंजय मुंडे

author img

By

Published : Jan 19, 2020, 4:28 PM IST

पाथरीलाच साईबाबांचा जन्म झाला, हे आम्हाला लहानपणापासून माहिती आहे. आम्हाला तसेच शिकवण्यात आले आहे. मात्र, ज्याप्रकारे राधाकृष्ण विखे पाटलांनी यामध्ये सहभाग घेऊन राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. तो राज्याला शोभणारा नाही, असे मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde
धनंजय मुंडे

पुणे - शिर्डीच्या सर्व भक्तांनी साईबाबांचा 'श्रद्धा आणि सबुरी' हा मंत्र जपावा. या मार्गानेच मार्ग निघणार आहे. पाथरीलाच साईबाबांचा जन्म झाला, हे आम्हाला लहानपणापासून माहिती आहे. आम्हाला तसेच शिकवण्यात आले आहे. मात्र, ज्याप्रकारे राधाकृष्ण विखे-पाटलांनी यामध्ये सहभाग घेऊन राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. तो राज्याला शोभणारा नाही, देवामध्ये राजकारण अयोग्य आहे, असे वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय विमानतळ काळाची गरज.. तसेच साईबाबा जन्मस्थळाच्या वादावर चर्तेतून तोडगा काढू -पवार

पुढे बोलताना ते म्हणाले, की साई भक्तांना वेठीस कुणीच धरू नये, बाबांच्या भक्तीने संपूर्ण देशातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. मात्र, या भाविकांना आतापर्यंत शिर्डीत कधी त्रास झाला नाही, त्यामुळे असा त्रास पुढेही होऊ नये. त्यामुळे शिर्डीतल्या नागरिकांना माझी विनंती आहे, जन्मठिकाण वादामुळे भक्तांना अडचण निर्माण होईल, असे काही करु नये. याबाबत सरकारने, विरोधी पक्षांनी आणि नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन मुंडे यांनी केले.

पुणे - शिर्डीच्या सर्व भक्तांनी साईबाबांचा 'श्रद्धा आणि सबुरी' हा मंत्र जपावा. या मार्गानेच मार्ग निघणार आहे. पाथरीलाच साईबाबांचा जन्म झाला, हे आम्हाला लहानपणापासून माहिती आहे. आम्हाला तसेच शिकवण्यात आले आहे. मात्र, ज्याप्रकारे राधाकृष्ण विखे-पाटलांनी यामध्ये सहभाग घेऊन राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. तो राज्याला शोभणारा नाही, देवामध्ये राजकारण अयोग्य आहे, असे वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय विमानतळ काळाची गरज.. तसेच साईबाबा जन्मस्थळाच्या वादावर चर्तेतून तोडगा काढू -पवार

पुढे बोलताना ते म्हणाले, की साई भक्तांना वेठीस कुणीच धरू नये, बाबांच्या भक्तीने संपूर्ण देशातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. मात्र, या भाविकांना आतापर्यंत शिर्डीत कधी त्रास झाला नाही, त्यामुळे असा त्रास पुढेही होऊ नये. त्यामुळे शिर्डीतल्या नागरिकांना माझी विनंती आहे, जन्मठिकाण वादामुळे भक्तांना अडचण निर्माण होईल, असे काही करु नये. याबाबत सरकारने, विरोधी पक्षांनी आणि नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन मुंडे यांनी केले.

Intro:धनंजय मुंढे (सामाजिक न्यायमंत्री) (use file photo)
धनंजय मुंडे शिर्डी आणि पाथरी वादावर

शिर्डीच्या सर्व भक्तांनी साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र जपावा या मार्गानेच मार्ग निघणार आहे, साईबाबांचा जिथे जन्म घेतला आहे. पाथरीलाच साईबाबांचा जन्म झाला हे आम्हाला लहानपणापासून माहिती आहे. आम्हाला तसच शिकबिण्यात आले आहे.

मात्र ज्याप्रकारे विखे पाटलांनी यामध्ये सहभाग घेऊन राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केलाय, देवताच्या जन्मस्थळवरून असं राजकारण करणं राज्याला शोभणारा नाही, यामध्ये राजकारण अयोग्य आहे

साई भक्तांना वेठीस कुणीच धरू नये, बाबांच्या भक्तीने संपूर्ण देशातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात, त्यामुळे या भाविकांना त्रास आतापर्यंत शिर्डीत कधी झाला नाही,

त्यामुळे असा त्रास पुढे होऊ नये, त्यामुळे शिर्डीतल्या नागरिकांना माझी विनंती आहे, जन्मठिकाण वाद भक्तांना अडचण निर्माण होईल करू नये, सामोपचाराने भक्तांना त्रास होणार नाही आणि शिर्डीचे महत्त्व वाढेल याची काळजी घ्यावी, याबाबत सरकारने, विरोधी पक्षांनी आणि नागरिकांनीही काळजी घ्यावी

मी दोन वर्षांपूर्वी स्वतः सीमावर्ती भागातील वेळगावला गेलो होतो, त्यावेळी माझ्यावर हे सरकारने गुन्हे दाखल केले, सीमावर्ती भागातील मराठी भाषकांवर फार मोठा अन्याय होतोय, सरकार आणि कानडी लोकांकडून अन्याय होतोय,

आमच्या सरकारने पहिल्यांदा आक्रमक भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे तिकडून मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय, आता हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे दोन्ही सरकारने स्वागत केले पाहिजे मात्र असा अन्याय जर कर्नाटक सरकार करत असेल तर महाराष्ट्र सरकार सहन करणार आहे आम्ही योग्य अनेक कायदेशीर पावलं नक्कीच उचलू

संजय राऊत यांनी जी भूमिका मांडलेली आहे. येडीयुरप्पा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात बैठक झाले तर सुयोग्य असं तोडगा निघेल, जो दोन्ही राज्याला मान्य होईल असंच निघू शकतो


Body:।।।Conclusion:।।।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.