पुणे - लॉकडाऊननंतर फुलांना मार्केट नसल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान होत असून ती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फटका शेतीला बसला आहे. शेतीसोबतच जोडधंद्यांनादेखील याची झळ बसल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.
शेतीसोबत जोडव्यवसायही संकटात; शेतकऱ्यांवर फुले फेकून देण्याची वेळ - flower farming in pune
लॉकडाऊननंतर फुलांना मार्केट नसल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान होत असून ती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फटका शेतीला बसला आहे.
लॉकडाऊननंतर फुलांना मार्केट नसल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान होत असून ती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पुणे - लॉकडाऊननंतर फुलांना मार्केट नसल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान होत असून ती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फटका शेतीला बसला आहे. शेतीसोबतच जोडधंद्यांनादेखील याची झळ बसल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.