ETV Bharat / state

OBC Reservation : भगवान गड ते मुंबई ओबीसी आरक्षण संघर्ष पदयात्रा काढणार; ओबीसी आरक्षणासाठी वंजारी समाज आक्रमक

author img

By

Published : Jan 3, 2022, 12:59 AM IST

Updated : Jan 3, 2022, 4:34 AM IST

जय भगवान महासंघाचा रविवारी पुण्यामध्ये भव्य मेळावा भरवण्यात आला. यावेळी ओबीसी आरक्षणासाठी भगवान गड ते मुंबई ओबीसी आरक्षण संघर्ष पदयात्रा काढणार असल्याचे ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी जाहीर केले आहे. ( OBC Leader Balasaheb Sanap )

banjara community meeting in pune demand obc reservation
जय भगवान महासंघाचा पुण्यामध्ये भव्य मेळावा

पुणे - कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत वंजारी समाजाने घेतली आहे. यामुळे ओबीसी आरक्षणासाठी आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ( Banjara Community on OBC Reservation )

यावेळी बोलताना ओबीसी नेते बाळासाहेब सानप

भगवान गड ते मुंबई ओबीसी आरक्षण संघर्ष पदयात्रा काढणार -

जय भगवान महासंघाचा रविवारी पुण्यामध्ये भव्य मेळावा भरवण्यात आला. यावेळी ओबीसी आरक्षणासाठी भगवान गड ते मुंबई ओबीसी आरक्षण संघर्ष पदयात्रा काढणार असल्याचे ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी जाहीर केले आहे. ( OBC Leader Balasaheb Sanap )

हेही वाचा - निवडणुकीत प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व मिळायला हवे; उपमुख्यमंत्री अजित पवार

सरकारने ओबीसींच्या हिताचं निर्णय घ्यावा -

केंद्र सरकार असो वा राज्य सरकार त्यांनी ओबीसींच्या हिताचा निर्णय घ्यावा. एकमेकांवर आरोप न करता ओबीसी हिताचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी सरकारला यावेळी केला. भगवान महासंघातर्फे भरवण्यात आलेल्या या मेळाव्यात वंजारी समाजाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

पुणे - कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत वंजारी समाजाने घेतली आहे. यामुळे ओबीसी आरक्षणासाठी आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ( Banjara Community on OBC Reservation )

यावेळी बोलताना ओबीसी नेते बाळासाहेब सानप

भगवान गड ते मुंबई ओबीसी आरक्षण संघर्ष पदयात्रा काढणार -

जय भगवान महासंघाचा रविवारी पुण्यामध्ये भव्य मेळावा भरवण्यात आला. यावेळी ओबीसी आरक्षणासाठी भगवान गड ते मुंबई ओबीसी आरक्षण संघर्ष पदयात्रा काढणार असल्याचे ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी जाहीर केले आहे. ( OBC Leader Balasaheb Sanap )

हेही वाचा - निवडणुकीत प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व मिळायला हवे; उपमुख्यमंत्री अजित पवार

सरकारने ओबीसींच्या हिताचं निर्णय घ्यावा -

केंद्र सरकार असो वा राज्य सरकार त्यांनी ओबीसींच्या हिताचा निर्णय घ्यावा. एकमेकांवर आरोप न करता ओबीसी हिताचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी सरकारला यावेळी केला. भगवान महासंघातर्फे भरवण्यात आलेल्या या मेळाव्यात वंजारी समाजाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

Last Updated : Jan 3, 2022, 4:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.