ETV Bharat / state

आरटीईनुसार २०१८-१९ साली तब्बल ५१ हजार ८६१ जागा रिक्त, 'युनिक' अहवाल

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) गरीब, वंचित विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षणाची तरतूद असूनही हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. राज्यात २०१८-१९ साली ५१ हजार ८६१ म्हणजे ४२ टक्के जागा या रिक्त असल्याचा अहवाल युनिक फाउंडेशनने पुण्याच्या पत्रकार परिषदेत मांडला आहे.

author img

By

Published : May 16, 2019, 10:21 PM IST

पत्रकार परिषदेत माहिती देताना विनया मालती हरी

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) गरीब, वंचित विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षणाची तरतूद असूनही हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. राज्यात २०१८-१९ साली ५१ हजार ८६१ म्हणजे ४२ टक्के जागा या रिक्त असल्याचा अहवाल युनिक फाउंडेशनने पुण्याच्या पत्रकार परिषदेत मांडला आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना विनया मालती हरी


ठाणे, पालघर आणि नंदुरबार येथे सर्वात कमी प्रवेश झाले आहे. दरम्यान, प्रवेश झालेल्या मुलांकडून गणवेश, बूट, वह्या पुस्तके यांचा खर्च अनेक शाळांकडून वसूल करण्यात येत आहे. काही शाळांमध्ये २५ टक्के आरक्षण कोट्यातून प्रवेश घेतलेल्या मुलांना वर्गात वेगळे बसवण्यात येते. तर अनेक शाळेमध्ये आरटीईच लागू नाही म्हणून प्रवेश नाकारला जातो. असे निरिक्षण युनिक फाउंडेशनने नोंदवले आहे.


युनिक फाउडेशनने आरटीईच्या प्रवेशाची माहिती मिळवून त्याचा अभ्यास केला आणि या गटाने निरिक्षण करुन उपायही शासनाला सुचवले आहेत. गणवेश, बूट, वह्या आणि पुस्तके याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात द्यावी. आंध्र प्रदेश सरकारप्रमाणे आरक्षणाअंतर्गत आदिवासी, वंचित मुलांना प्रवेश द्यावा, अशा सूचनाही फाउंडेशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) गरीब, वंचित विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षणाची तरतूद असूनही हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. राज्यात २०१८-१९ साली ५१ हजार ८६१ म्हणजे ४२ टक्के जागा या रिक्त असल्याचा अहवाल युनिक फाउंडेशनने पुण्याच्या पत्रकार परिषदेत मांडला आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना विनया मालती हरी


ठाणे, पालघर आणि नंदुरबार येथे सर्वात कमी प्रवेश झाले आहे. दरम्यान, प्रवेश झालेल्या मुलांकडून गणवेश, बूट, वह्या पुस्तके यांचा खर्च अनेक शाळांकडून वसूल करण्यात येत आहे. काही शाळांमध्ये २५ टक्के आरक्षण कोट्यातून प्रवेश घेतलेल्या मुलांना वर्गात वेगळे बसवण्यात येते. तर अनेक शाळेमध्ये आरटीईच लागू नाही म्हणून प्रवेश नाकारला जातो. असे निरिक्षण युनिक फाउंडेशनने नोंदवले आहे.


युनिक फाउडेशनने आरटीईच्या प्रवेशाची माहिती मिळवून त्याचा अभ्यास केला आणि या गटाने निरिक्षण करुन उपायही शासनाला सुचवले आहेत. गणवेश, बूट, वह्या आणि पुस्तके याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात द्यावी. आंध्र प्रदेश सरकारप्रमाणे आरक्षणाअंतर्गत आदिवासी, वंचित मुलांना प्रवेश द्यावा, अशा सूचनाही फाउंडेशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

Intro:mh pune 02 16 rte issue avb 7201348
Body:mh pune 02 16 rte issue avb 7201348

Anchor
आरटीई अर्थात शिक्षण हक्क कायद्यानुसार गरीब, वंचित विद्यार्थ्यांना 25 टक्के आरक्षणाची तरतूद असूनही हजारो विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहत आहेत राज्यात 2018,19 साली 51, 861।म्हणजे 42 टक्के विद्यार्थी शाळा प्रवेशा पासून वंचित राहिले
ठाणे,पालघर ,नंदुरबार येथे सर्वात कमीप्रवेश झाले प्रवेश झालेल्या मुलांकडून गणवेश, बूट, वह्या पुस्तके यांचा खर्च अनेक शाळा वसूल करतात
काही शाळांत 25 टक्के आरक्षण कोट्यातून प्रवेश घेतलेल्या मुलांना वर्गात वेगळं बसवलं जाऊन भेदभाव केला जातोअनेक शाळा rte आपल्याला लागूच नाही म्हणून प्रवेश नाकारतात
ही निरीक्षणे ,दावे आहेत युनिक फौंडेशन च्या अभ्यास गटाचे Rte प्रवेशांची माहिती मिळवून त्याचा अभ्यास।करून या गटाने निरीक्षणे मांडली आणिउपायही सुचवले गणवेश,बूट वह्या पुस्तके याची रक्कम थेट विद्यार्थ्यांनच्या खात्यात द्यावी
आंध्र प्रदेश सरकार प्रमाणे आरक्षणा अंतर्गत आरक्षण देऊन आदिवासी,वंचित मुलांना प्रवेश द्यावा अशा सूचना पुण्यात पत्रकार परिषदेत मांडण्यात आल्या

Bytes
विनया मालती हरी
Rte प्रकल्प प्रमुख, युनिक फौंडेशनConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.