ETV Bharat / state

'अवकाळी' च्या थयथयाटात पीक जमीनदोस्त; पहा कवितेतून मांडली परभणीच्या शेतकऱ्याने आपली व्यथा

अवकाली पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. ही परस्थिती परभणी तालुक्यातील शेतकरी उमेश देशमुख यांनी कवितेतून मांडली.

author img

By

Published : Nov 5, 2019, 12:15 PM IST

कवितेतून मांडली परभणीच्या शेतकऱ्याने आपली व्यथा

परभणी - अवकाळी तथा परतीच्या पावसाने शेतातील पिकांची केलेली नासाडी आणि त्यातून शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. यांची व्यथा परभणी तालुक्यातील मिरखोल गावचे शेतकरी उमेश देशमुख यांनी आपल्या कवितेतून मांडली आहे.

कवितेतून मांडली परभणीच्या शेतकऱ्याने आपली व्यथा

(सोमवारी) त्यांच्या कवितेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या कवितेत शेतकऱ्याची सद्यपरस्थिती मांडली आहे. शेतामधील सडलेले सोयाबीनचे पीक आणि शेतात साचलेले अवकाळी पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या हातून गेलेले संपूर्ण खरीप स्पष्टपणे दाखवत आहे.

उमेश देशमुख यांच्याकडे मिरखेल परिसरात चार एकर शेती असून त्यांनी संपूर्ण शेतात सोयाबीनचे पीक घेतले होते. मात्र, दिवाळीपूर्वी कापून ठेवलेल्या सोयाबीनचे पीक अवकाळी पावसात अक्षरशः सडून गेल्याचे त्यांनी सांगितले.

परभणी - अवकाळी तथा परतीच्या पावसाने शेतातील पिकांची केलेली नासाडी आणि त्यातून शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. यांची व्यथा परभणी तालुक्यातील मिरखोल गावचे शेतकरी उमेश देशमुख यांनी आपल्या कवितेतून मांडली आहे.

कवितेतून मांडली परभणीच्या शेतकऱ्याने आपली व्यथा

(सोमवारी) त्यांच्या कवितेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या कवितेत शेतकऱ्याची सद्यपरस्थिती मांडली आहे. शेतामधील सडलेले सोयाबीनचे पीक आणि शेतात साचलेले अवकाळी पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या हातून गेलेले संपूर्ण खरीप स्पष्टपणे दाखवत आहे.

उमेश देशमुख यांच्याकडे मिरखेल परिसरात चार एकर शेती असून त्यांनी संपूर्ण शेतात सोयाबीनचे पीक घेतले होते. मात्र, दिवाळीपूर्वी कापून ठेवलेल्या सोयाबीनचे पीक अवकाळी पावसात अक्षरशः सडून गेल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:"चारा पोटाले नाही अन गोठ्यात हंबरते गाय....."

परभणी - अवकाळी तथा परतीच्या पावसाने शेतातील पिकांची केलेली नासाडी आणि त्यातून शेतकऱ्यांवर ओढावलेले संकट, याची व्यथा परभणी तालुक्यातील मिरखेल या गावचे शेतकरी उमेश देशमुख यांनी आपल्या कवितेतून मांडली. Body:आज (सोमवारी) त्यांच्या कवितेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर देखील व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या कवितेत शेतकऱ्याची सद्य परिस्थिती मांडली. शेतामधील सडलेले सोयाबीनचे पीक आणि शेतात साचलेलं अवकाळी पावसाच पाणी शेतकऱ्यांच्या हातून गेलेलं संपूर्ण खरीप स्पष्टपणे दाखवत आहे.
दरम्यान, उमेश देशमुख यांच्याकडे मिरखेल परिसरात चार एकर शेती असून त्यांनी संपूर्ण शेतात सोयाबीनचे पीक घेतले होते; परंतु दिवाळी पूर्वी कापून ठेवलेल्या सोयाबीनचेेेे पीक अवकाळी पावसात अक्षरशः सडून गेल्याचे त्यांनी सांगितले.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- parbhani farmer poem visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.