ETV Bharat / state

पालघर-वाडा-देवगाव रस्ता रूंदीकरणाच्या कामाला गती, अतिक्रमणावर कारवाई - पालघरमध्ये रस्ता रूंदीकरणाच्या कामला गती

रस्ता रूंदीकरणाच्या कामाला व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. या रुंदीकरणामुळे व्यापाऱ्यांवर बेरोजागारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पालकमंत्री विष्णू सवरा आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे रुदीकरण रद्द करण्याची मागणी केली होती.

Starting work on Palghar road
रस्ता रूंदीकरणाच्या कामला गती
author img

By

Published : Dec 7, 2019, 6:32 AM IST

Updated : Dec 7, 2019, 11:26 PM IST

पालघर - देवगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांची दुकाने जात आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गातून या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला विरोध केला जात आहे. पालघर-वाडा-देवगाव हा राज्यमार्ग वाडा नगरपंचायतीच्या हद्दीतून जातो. वाडा शहरातील खंडेश्र्वरी नाका ते परळी नाका या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. दरम्यान, हे अतिक्रमण हटवून 15 मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

पालघर-वाडा-देवगाव रस्ता रूंदीकरणाच्या कामला गती

हेही वाचा - थंडीची चाहूल लागताच पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर 'कलहंस' पक्षांचे आगमन

रस्ता रुंदीकरणाच्या कामाला व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. या रूंदीकरणामुळे व्यापाऱ्यांवर बेरोजागारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पालकमंत्री विष्णू सवरा आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे रूंदकरण रद्द करण्याची मागणी केली होती. तर आता या ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. या रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

हेही वाचा - विरारमध्ये रस्त्यावर अंड्याचा टेम्पो झाला पलटी

तर रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटत असली तरी, यामध्ये येथील व्यापाऱ्यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या पुनर्वसनाच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

पालघर - देवगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांची दुकाने जात आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गातून या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला विरोध केला जात आहे. पालघर-वाडा-देवगाव हा राज्यमार्ग वाडा नगरपंचायतीच्या हद्दीतून जातो. वाडा शहरातील खंडेश्र्वरी नाका ते परळी नाका या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. दरम्यान, हे अतिक्रमण हटवून 15 मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

पालघर-वाडा-देवगाव रस्ता रूंदीकरणाच्या कामला गती

हेही वाचा - थंडीची चाहूल लागताच पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर 'कलहंस' पक्षांचे आगमन

रस्ता रुंदीकरणाच्या कामाला व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. या रूंदीकरणामुळे व्यापाऱ्यांवर बेरोजागारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पालकमंत्री विष्णू सवरा आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे रूंदकरण रद्द करण्याची मागणी केली होती. तर आता या ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. या रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

हेही वाचा - विरारमध्ये रस्त्यावर अंड्याचा टेम्पो झाला पलटी

तर रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटत असली तरी, यामध्ये येथील व्यापाऱ्यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या पुनर्वसनाच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

Intro:वाडा शहरातील  वाहतूक कोंडीचा रस्ता, मोकळा श्वास कधी घेणार

जनतेचा सवाल

रस्ता रूंदीकरण काम गतीने ?

अतिक्रमणावर हातोडा पडणार


 पालघर (वाडा)संतोष पाटील 


पालघर जिल्ह्य़ातील पालघर -वाडा -देवगांव हा राज्यमार्ग वाडा नगरपंचायती हद्दीतून जातोय.वाडा शहरतील खंडेश्र्वरीनाका ते  परळीनाका पर्यंत

या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे प्रवाशी जनतेला वाहतूक कोंडीची समस्या कायम सतावत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे अतिक्रमण हटवून 15 मीटरचा रस्त्याचे रुंदीकरण करण्याची सुरूवात गटार खोदने  आणि रूदीकरणाची मापे घेऊन केली जात आहे.पण अतिक्रमणावर केव्हा हातोडा पडेल? की व्यापारीवर्ग यावर काय भुमिका घेतेय यावरही चर्चा रंगली आहे. मात्र प्रवासी जनतेला  वाहतूक कोंडीच्या समस्येने कधी रस्ता मोकळा श्वास कधी घेतोय.यावर प्रवाशी जनता व सर्वसामान्य जनता प्रतिक्षेत आहेत.

जिल्ह्य़ातील पालघर - वाडा- देवगांव या राज्यमहामार्गाचे रूदीकरणाचे काम मंजूर झाले आहे.माञ हे रुंदीकरण हे इथल्या  व्यापारीवर्गाचा  रूंदीकरणाच्या बाबतीत विरोध करत होती.ठरविक मीटर पर्यंत हे रूंदीकरण व्हावे जेणेकरून व्यापारातून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापारीवर्गावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार नाही म्हणून व्यापारीवर्गाने तत्कालीन युतीच्या सरकार मधील पालकमंत्री विष्णू सवरा आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते.आज या रस्त्याच्या अतिक्रमणीत असलेल्या दुकानदारांना रस्त्याच्या मध्यभागी दोन्ही बाजुने साडे सात मीटर असा एकुण  15 मीटर रस्ता रूंदीकरण होत असल्याचे सांगण्यात येतेय.त्यासाठी मोजमाप ही घेतली जात आहेत. गटारीही खोदण्यात आल्या आहेत.तसेच टेलिफोन केबल्स ही खोदकामातून काढल्या जातात आहे. त्यामुळे बुकींग सेवेच्या नेटवर्किंग सेवेत खंड पडल्याचे खातेदारांकडून सांगितले जाते.

रस्ता रुंदीकरणाच

 वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे.या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रचंड धुळीचे साम्राज्य तयार झाले.यामुळे नागरिकांना ञासही जाणवू लागला आहे.वाहतूक कोंडीची समस्या सुटत जरी असली तरी या रूंदीकरणात दुकानाचे पुर्णपणे  नुकसान होत असेल त्यासाठी पुनर्वसनाच्या उपाययोजना कराव्यात.

अशी मागणी नागरीक समिर अशोक म्हाञे ईटिव्ही भारतीय बोलताना सांगितले. तसेच हे काम सुरु झाल्याचा आनंद वाडा वासियांना झाला आहे असे ते सांगतात.

 वाढत्या पदपथारी व्यावसायिक, टपरीधारक आणि दुकानदारांचे व इतरांचे अतिक्रमणामुळे हा मार्ग अरुंद बनल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.या समस्येवर ईटिव्ही भारत कडून सात्यत्याने आवाज उठविला अखेर या रूंदीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हालचाली  सुरू करण्यात आल्या आहेत. या रूंदीकरण कामाला आणि अतिक्रमण हटाव मोहिमेला कीती वेग पकडेल हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


 


Body:विज़ुअल

वाडा शहरातील रस्त्यांची मोज्माप घेताना

वाहतुक कोंडी अरुंद रस्त्यांवरून

गटार खोदले.


Conclusion:ओके
Last Updated : Dec 7, 2019, 11:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.