ETV Bharat / state

अतिवृष्टीने पालघरच्या वाडा तालुक्यात शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट

गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे पेरलेले बियाणे पुराच्या पावसात वाहून गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.तर काही शेतकरीवर्ग बियाणे पेरणीकरीता पावसाची उसंत मिळेल आणि लांबणीवर पडलेला शेती हंगाम पुन्हा साधण्याच्या आशेने पावसाच्या उसंतीच्या वाटेकडे पहात आहे.

author img

By

Published : Jul 1, 2019, 9:04 PM IST

अतिवृष्टीमुळे पेरलेले बियाणे गेले वाहून


पालघर (वाडा) - पालघर जिल्ह्यासह वाडा तालुक्यात आज चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे येथील शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. पुराने शेतात घातलेले बांध वाहून गेले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक जणांची शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय त्यांच्यासमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

अतिवृष्टीमुळे पेरलेले बियाणे गेले वाहून

गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पेरलेले बियाणे पुराच्या पावसात वाहून गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर काही शेतकरीवर्ग बियाणे पेरणीकरिता पावसाची उसंत मिळेल आणि लांबणीवर पडलेला शेती हंगाम पुन्हा साधण्याच्या आशेने पावसाच्या उसंतीच्या वाटेकडे पाहात आहे.

पालघर जिल्ह्यातील सुर्या नदीला पूर आल्याने वसई-विरार महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मासवन इथल्या पंपिंग स्टेशनला व धुकटन इथल्या सब पंपिंग स्टेशनला पुराचा फटका बसला आहे. तेथे तांत्रिक बिघाड झाल्याने वसई-महानगरपालिका नगरवासियांना काहीवेळ कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिका पाणीपुरवठा विभागाकडून सूचना जारी केली आहे. पालघर जिल्ह्यात १ जुलैला २२०.३६ मिमी.सरासरीने पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात येते आहे. तर वाडा तालुक्यात २९२ मिमी अशी सर्वाधिक पावसाची नोंद कंचाड महसूल विभागात झाली आहे. तर वाडा महसूल विभाग १६९ मिमी. कुडूस -१९० मिमी. तर कोने -१५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

वाडा तालुक्यातील कमी उंचीच्या पालसई, कंचाड या भागातील कमी उंचीच्या पुलावरून वाटते सखल भागातील रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने काही वाहचालकाना वाहन चालविणे कठीण बनले होते. तर काही ठिकाणी रस्ते वाहतूक बंद झाली होती.


पालघर (वाडा) - पालघर जिल्ह्यासह वाडा तालुक्यात आज चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे येथील शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. पुराने शेतात घातलेले बांध वाहून गेले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक जणांची शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय त्यांच्यासमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

अतिवृष्टीमुळे पेरलेले बियाणे गेले वाहून

गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पेरलेले बियाणे पुराच्या पावसात वाहून गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर काही शेतकरीवर्ग बियाणे पेरणीकरिता पावसाची उसंत मिळेल आणि लांबणीवर पडलेला शेती हंगाम पुन्हा साधण्याच्या आशेने पावसाच्या उसंतीच्या वाटेकडे पाहात आहे.

पालघर जिल्ह्यातील सुर्या नदीला पूर आल्याने वसई-विरार महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मासवन इथल्या पंपिंग स्टेशनला व धुकटन इथल्या सब पंपिंग स्टेशनला पुराचा फटका बसला आहे. तेथे तांत्रिक बिघाड झाल्याने वसई-महानगरपालिका नगरवासियांना काहीवेळ कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिका पाणीपुरवठा विभागाकडून सूचना जारी केली आहे. पालघर जिल्ह्यात १ जुलैला २२०.३६ मिमी.सरासरीने पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात येते आहे. तर वाडा तालुक्यात २९२ मिमी अशी सर्वाधिक पावसाची नोंद कंचाड महसूल विभागात झाली आहे. तर वाडा महसूल विभाग १६९ मिमी. कुडूस -१९० मिमी. तर कोने -१५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

वाडा तालुक्यातील कमी उंचीच्या पालसई, कंचाड या भागातील कमी उंचीच्या पुलावरून वाटते सखल भागातील रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने काही वाहचालकाना वाहन चालविणे कठीण बनले होते. तर काही ठिकाणी रस्ते वाहतूक बंद झाली होती.

Intro:पुरस्थितीने
पेरलेले बियाणे वाहून गेले? शेती पाण्याखाली दुबार पेरणी संकट!
शेतकरीवर्गाचे आता
शेती कामासाठी पावसाच्या उसंतीच्या वाटेकडे डोळे

पालघर (वाडा) - संतोष पाटील
पालघर जिल्ह्यसह वाडा तालुक्यात आज चौथ्या दिवशी पावसाची संततधार पडत आहे त्यामुळे इथली शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.पुराने शेतजमिनीच्या बांधबंदिस्तीचेे नुकसान झाले. या दमदार पावसाच्या सुरूवातीच्या पुर्वी
इथल्या शेेेेतक-यांंनी
पेरलेले बियाणे पेरले होते.ते पेरताच पावसाने संततधार पकडली अन् पेरलेले बियाणे पुराच्या पावसात मातीत गाडले तर कुठे वाहून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे चिञ निर्माण झाले आहे.तर काही शेतकरीवर्ग बियाणे पेरणीकरीता पावसाची उसंत मिळेल आणि लांबणीवर पडलेला शेती हंगाम पुन्हा साधण्याच्या आशेन पावसाच्या उसंतीच्या वाटेकडे पहात आहे.
पालघर जिल्ह्य़ातील सुर्या नदीला पूर आल्याने वसई- विरार महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मासवन इथल्या पंपिंग स्टेशनला व धुकटन इथल्या सब पंपिंग स्टेशनला पुराचा फटका बसला आहे.तेथे तांञिक बिघाड झाल्याने वसई - महानगरपालिका नगरवासीयांना काहीवेळ कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असे पालिका पाणीपुरवठा विभागाकडून सुचना जारी केलीय.
पालघर जिल्ह्यात सरासरीने एकुण पावसाची 1 जुलै रोजी 220.36 मिमी.नोंद झाल्याचे सांगण्यात येते. आहे.तर वाडा तालुक्यात 292 मिमी अशी सर्वाधिक पावसाची नोंद कंचाड महसूल विभागात झाली आहे.
तर वाडा महसूल विभाग 169 मिमी. कुडूस -190 मिमी. तर कोने -154 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
वाडा तालुक्यातील कमी उंचीच्या पालसई, कंचाड या भागातील कमी उंचीच्या पुलावरून वाटते सखल भागातील रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने काही वाहचालकाना वाहन चालविणे कठीण बनले होते.तर काही ठिकाणी रस्ते वाहतूक बंद झाली होती.Body:With walk through pakege makeedConclusion:Yes
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.