ETV Bharat / state

द्राक्ष बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न

author img

By

Published : Feb 5, 2020, 10:19 AM IST

वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे द्राक्ष पिकावर परिणाम होत आहे. नाशिकची द्राक्षे ही विदेशात निर्यात केली जातात. त्यामुळे द्राक्षाचे पीक वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.

nashik
द्राक्ष बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बांगलादेशात निर्यात होतात. असे असले तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात थंडीत वाढ झाली आहे. तालुक्यातील थंडीचे प्रमाण 12.1 अंश सेल्शियस आहे. परंतु दिवसा उन्हाचे चटके बसत आहेत. उन्हापासून सुगर उतरलेल्या द्राक्षांना सनभर येवून निर्यातक्षम द्राक्षांना शेतकरी पेपराचे अच्छादन द्राक्षांना लावून आपली द्राक्षे बाहेरच्या देशात कशी निर्यात करता येतील यासाठी प्रयत्न करत आहेत.

द्राक्ष बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न

हेही वाचा - ...म्हणून मालेगावकरांची 'बत्ती गुल'

वातावरणात होणऱ्या बदलांमुळे निर्यात योग्य द्राक्षांवर याचा परिणाम होताना दिसत आहे. द्राक्षांना वाचविण्यासाठी द्राक्षाचे फळ पेपरच्या रद्दीमध्ये गुंडाळले जात आहे. यासाठी 13 रुपये प्रमाणे एकरी चार क्विटल रद्दी लागत आहे. त्यासाठी मजुरीचा 10 ते 12 हजार रुपये खर्च होत असून एकरी 18 ते 20 हजार रुपये खर्च येतो. कागद लावल्यामुळे द्राक्षाचा आकार वाढतो आणि द्राक्षाच्या घडाचा दुधी रंग टिकून राहतो. निर्यातक्षम द्राक्षात 70 ते 80 मणी एका घडात असावे लागतात. द्राक्षाचा आकार 15 मिलीमिटर ते 18 मिलीमिटर पाहिजे. तसेच, द्राक्षाचे गोळी 15 ते 16 ब्रिक्स पाहिजे.

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बांगलादेशात निर्यात होतात. असे असले तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात थंडीत वाढ झाली आहे. तालुक्यातील थंडीचे प्रमाण 12.1 अंश सेल्शियस आहे. परंतु दिवसा उन्हाचे चटके बसत आहेत. उन्हापासून सुगर उतरलेल्या द्राक्षांना सनभर येवून निर्यातक्षम द्राक्षांना शेतकरी पेपराचे अच्छादन द्राक्षांना लावून आपली द्राक्षे बाहेरच्या देशात कशी निर्यात करता येतील यासाठी प्रयत्न करत आहेत.

द्राक्ष बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न

हेही वाचा - ...म्हणून मालेगावकरांची 'बत्ती गुल'

वातावरणात होणऱ्या बदलांमुळे निर्यात योग्य द्राक्षांवर याचा परिणाम होताना दिसत आहे. द्राक्षांना वाचविण्यासाठी द्राक्षाचे फळ पेपरच्या रद्दीमध्ये गुंडाळले जात आहे. यासाठी 13 रुपये प्रमाणे एकरी चार क्विटल रद्दी लागत आहे. त्यासाठी मजुरीचा 10 ते 12 हजार रुपये खर्च होत असून एकरी 18 ते 20 हजार रुपये खर्च येतो. कागद लावल्यामुळे द्राक्षाचा आकार वाढतो आणि द्राक्षाच्या घडाचा दुधी रंग टिकून राहतो. निर्यातक्षम द्राक्षात 70 ते 80 मणी एका घडात असावे लागतात. द्राक्षाचा आकार 15 मिलीमिटर ते 18 मिलीमिटर पाहिजे. तसेच, द्राक्षाचे गोळी 15 ते 16 ब्रिक्स पाहिजे.

Intro:नाशिक - दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बांगलादेशात जरी निर्यात होत असली तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात व फेब्रूवारीच्या पहील्या आठवडयात थंडीत वाढ झाली आहे Body:तालुक्यातील थंडीचे प्रमाण १२.१सेल्सीयस असले तरी दिवसा उष्णाचे चटके बसत असले तरी उन्हापासून सुगर उतरलेल्या द्राक्षांना सनभर येवून निर्यातक्षम द्राक्षांना शेतकरी पेपराचे अच्छादन द्राक्षांना लावून आपली द्राक्ष बाहेरच्या देशात कसे जातील या साठी प्रयत्न करित आहेत
Conclusion:द्राक्षांना पेपर तेरा रुपये किलो प्रमाण एकरी चार क्विटल , मजूरी दहा ते १२ हजार , एकरी १८ ते विस हजार रुपये खर्च येतो कागद लावल्यामुळे द्राक्ष ची साईज वाढते, द्राक्ष घड़ाचा दुधी कलर टिकून राहतो
निर्यात क्षम ७० ते ८० मणी एका घडात असावेत , द्राक्ष साईज १५मिली मिटर ते १८मिली मिटर पाहीजे द्राक्षाचे गोळी१५ते १६ ब्रिक्स पाहीजे
बाईट मनोज घोरपडे मजूर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.