ETV Bharat / state

येवला येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; कांद्याचे शेड पडून हजारो क्विंटल कांदा भिजला - कांदा

येवला येथे वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे अनेक कांदा व्यापाऱ्यांचे शेड पडून हजारो क्विंटल कांदा भिजला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मनमाड, चांदवड, येवला, नांदगाव येथील शेतकऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली होती.

कांद्याचे शेड पडून हजारो क्विंटल कांदा भिजला आहे
author img

By

Published : Jun 7, 2019, 11:21 PM IST

नाशिक - येवला येथे वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे अनेक कांदा व्यापाऱ्यांचे शेड पडून हजारो क्विंटल कांदा भिजला आहे. तसेच येवला-कोपरगाव महामार्गावर रस्त्यात झाड पडल्याने दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

ग्रामीण भागात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील रेंडाळे गावात सात ते आठ घरांचे पत्रे उडाले असून येवला येथील शेतकरी कचरू राऊत यांच्या अंगावर त्यांच्या स्वतःच्या घरावरचे पत्रे पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.

येवला येथे वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे अनेक कांदा व्यापाऱ्यांचे शेड पडून हजारो क्विंटल कांदा भिजला आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे मनमाड, चांदवड, येवला, नांदगाव येथील शेतकऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे नाशिकसह ग्रामीण भागात उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे.

नाशिक - येवला येथे वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे अनेक कांदा व्यापाऱ्यांचे शेड पडून हजारो क्विंटल कांदा भिजला आहे. तसेच येवला-कोपरगाव महामार्गावर रस्त्यात झाड पडल्याने दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

ग्रामीण भागात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील रेंडाळे गावात सात ते आठ घरांचे पत्रे उडाले असून येवला येथील शेतकरी कचरू राऊत यांच्या अंगावर त्यांच्या स्वतःच्या घरावरचे पत्रे पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.

येवला येथे वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे अनेक कांदा व्यापाऱ्यांचे शेड पडून हजारो क्विंटल कांदा भिजला आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे मनमाड, चांदवड, येवला, नांदगाव येथील शेतकऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे नाशिकसह ग्रामीण भागात उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे.

Intro:येवला येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पावसामुळे अनेक कांद्या व्यापाऱ्यांचे वादळामुळे शेड पडल्यामुळे हजारो क्विंटल कांदा भिजला असून येवला कोपरगाव महामार्गावर रस्त्यात झाड पडल्याने दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती


Body:तर ग्रामीण भागात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे येवला तालुक्यातील रेंडाळे गावात सात ते आठ घरांचे पत्रे उडाले असून येवला येथील येवला येथील शेतकरी कचरू राऊत यांच्या अंगावर त्यांच्या स्वतःच्या घरावरचे पत्रे पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत


Conclusion:अचानक आलेल्या पावसामुळे मनमाड, चांदवड, येवला ,नांदगाव येथील शेतकऱ्यांची काहि काळ तारांबळ उडाली होती अचानक आलेल्या पावसामुळे नाशिक सह ग्रामीण भागात उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.