ETV Bharat / state

कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकरी आक्रमक; मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको

author img

By

Published : Sep 30, 2019, 1:39 PM IST

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून, संतप्त शेतकऱ्यांकडून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले.

संतप्त शेतकऱ्यांकडून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्यात आले.

नाशिक - केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून, संतप्त शेतकऱ्यांकडून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. जोपर्यंत निर्यातीवरील बंदी उठवली जात नाही, तोपर्यंत रस्त्यावर ठिय्या करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे उमराणे येथे महामार्गावर वहतूक विस्कळीत झाली होती.

संतप्त शेतकऱ्यांकडून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्यात आले.

हेही वाचा सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांद्याचे भाव कोसळणार

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानंतर त्याचे पडसाद आता नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उमटू लागेल आहेत. सकाळी शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी नेल्यानंतर व्यापाऱ्यांनी बोली लावण्यास नकार दिला. याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात रास्ता रोको आंदोलन केले.

केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार व्यापारी 500 क्विंटल कांदा खरेदी करू शकतो. बाजारात आवक वाढल्यानंतरही कांद्याची खरेदी मंदावल्याने भाव 500 ते 1000 रुपयांनी घसरले आहेत. यातच भविष्यात बाजार समित्या काही काळ बंद राहणार असल्याचे चित्र असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.

हेही वाचा सरकारचा कांदा निर्यातबंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्याला मातीत घालण्याचे षडयंत्र - डॉ. अजित नवले

यामुळे शकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वत:ची वाहने बाजार समितीच्या आवारात उभी करून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

नाशिक - केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून, संतप्त शेतकऱ्यांकडून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. जोपर्यंत निर्यातीवरील बंदी उठवली जात नाही, तोपर्यंत रस्त्यावर ठिय्या करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे उमराणे येथे महामार्गावर वहतूक विस्कळीत झाली होती.

संतप्त शेतकऱ्यांकडून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्यात आले.

हेही वाचा सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांद्याचे भाव कोसळणार

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानंतर त्याचे पडसाद आता नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उमटू लागेल आहेत. सकाळी शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी नेल्यानंतर व्यापाऱ्यांनी बोली लावण्यास नकार दिला. याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात रास्ता रोको आंदोलन केले.

केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार व्यापारी 500 क्विंटल कांदा खरेदी करू शकतो. बाजारात आवक वाढल्यानंतरही कांद्याची खरेदी मंदावल्याने भाव 500 ते 1000 रुपयांनी घसरले आहेत. यातच भविष्यात बाजार समित्या काही काळ बंद राहणार असल्याचे चित्र असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.

हेही वाचा सरकारचा कांदा निर्यातबंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्याला मातीत घालण्याचे षडयंत्र - डॉ. अजित नवले

यामुळे शकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वत:ची वाहने बाजार समितीच्या आवारात उभी करून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

Intro:केंद्र सरकारच्या कांद्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून संतप्त शेतकऱ्यांकडून मुंबई-आग्रा राष्टीय महा मार्गावर येवुन रास्ता रोखो करत रस्ता अडवुन धरला वजो पर्यंत निर्यांत बंदी उठवली जात नाही तो पर्यंत रस्तयावरुन हठनार नाही असी भुमिका घेतल्या मुळे उमराणे येथे महामार्गाच्या दुतर्भा वहानांचि गर्दी केली होती ,,,Body:केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानंतर त्याचे पडसाद आता नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिसू लागेल आहेत आज सकाळी जेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेला तेव्हा व्यापाऱ्यांनी बोली लावण्यास नकार दिला केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार व्यापारी 500 किंटल कांदा खरेदी करू शकतो म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी आपले वाहन बाजार समितीच्या आवारात लावून निषेध रास्ता रोको आंदोलन केलेConclusion:त्यामुळे व्यापारीही सावध गिरीने कांदा खरेदी करताना दिसत आहे म्हणून आवक जरी वाढली असली तरी कांदा खरेदी मंदावल्या मुळे भाव 500 ते 1000 रुपयांनि खालि आले आहेत भविष्यात बाजार समित्या काही काळ बंद राहणार असल्याचे दिसुन येत आहे कांदा उत्तपादक शेतकरी संत्तपत झाले आहेत शकडो कांदा उत्तपादकांनि आपली वहाणे बाजार समिति आव्हारात उभि करुन मुंबइ आग्रा या राष्टीय महा मार्गावर येवुन रास्ता रोको केले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.