ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा शिल्लक

author img

By

Published : Sep 7, 2019, 8:23 PM IST

मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. यासोबतच जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्प व बंधाऱ्यात पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण एकशे अकरा प्रकल्पात ३४६.४४ दशलक्ष घन मीटर म्हणजे ४७.८१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा आहे

नांदेड - मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. यासोबतच जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्प व बंधाऱ्यात पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण एकशे अकरा प्रकल्पात ३४६.४४ दशलक्ष घन मीटर म्हणजे ४७.८१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा आहे


विष्णुपुरी व्यतिरिक्त येलदरी आणि सिद्धेश्वर जलाशय पाणीसाठा वाढण्याच्या प्रतिक्षेत आहेत. इसापूर धरणात देखील केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक झाला आहे. या तिन्ही प्रकल्पातील पाणीसाठ्याचा फायदा नांदेड जिल्ह्यातील सिंचनक्षेत्रासाठी होतो.

हेही वाचा - चांद्रयान-2 मोहीम : लँडरशी संपर्क तुटला, परंतु अजूनही आशा जिवंत - शास्त्रज्ञ अरविंद परांजपे


जिल्ह्यात यंदा जून-जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा झाला नव्हता. परिणामी नांदेड शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाईची स्थिती कायम होती. दरम्यान, पोळा झाल्यानंतर जिल्ह्यात सतत तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे काही प्रकल्पात पाणीसाठा वाढला.

नांदेड - मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. यासोबतच जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्प व बंधाऱ्यात पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण एकशे अकरा प्रकल्पात ३४६.४४ दशलक्ष घन मीटर म्हणजे ४७.८१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा आहे


विष्णुपुरी व्यतिरिक्त येलदरी आणि सिद्धेश्वर जलाशय पाणीसाठा वाढण्याच्या प्रतिक्षेत आहेत. इसापूर धरणात देखील केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक झाला आहे. या तिन्ही प्रकल्पातील पाणीसाठ्याचा फायदा नांदेड जिल्ह्यातील सिंचनक्षेत्रासाठी होतो.

हेही वाचा - चांद्रयान-2 मोहीम : लँडरशी संपर्क तुटला, परंतु अजूनही आशा जिवंत - शास्त्रज्ञ अरविंद परांजपे


जिल्ह्यात यंदा जून-जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा झाला नव्हता. परिणामी नांदेड शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाईची स्थिती कायम होती. दरम्यान, पोळा झाल्यानंतर जिल्ह्यात सतत तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे काही प्रकल्पात पाणीसाठा वाढला.

Intro:नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा...; विष्णुपूरी वगळता इतर ठिकाणच्या पाणीसाठा वाढण्याच्या प्रतिक्षेतच....!



नांदेड: श्रावण महिना संपल्यानतर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. यासोबतच मध्यम, लघू व बंधाऱ्यात साठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण एकशे अकरा प्रकल्पांत ३४६ . ४४ दलघमीनुसार ४७ . ८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. असे असलातरी जिल्ह्याशेजारील येलदरी , सिद्धेश्वर तळाला आहेत. तर इसापूरमध्ये १५ टक्के पाणीसाठा झाला आहे.
Body:नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा...; विष्णुपूरी वगळता इतर ठिकाणच्या पाणीसाठा वाढण्याच्या प्रतिक्षेतच....!



नांदेड: श्रावण महिना संपल्यानतर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. यासोबतच मध्यम, लघू व बंधाऱ्यात साठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण एकशे अकरा प्रकल्पांत ३४६ . ४४ दलघमीनुसार ४७ . ८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. असे असलातरी जिल्ह्याशेजारील येलदरी , सिद्धेश्वर तळाला आहेत. तर इसापूरमध्ये १५ टक्के पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात यंदा जून व जुलै मध्ये समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा झाला नव्हता. यामुळे नांदेड शहरासह ग्रामीण भागात टंचाईची स्थिती कायम होती. ऑगष्ट महिन्यात तर जिल्ह्यातील पाणीसाठा चार टक्क्यांपर्यंत खालावला होता. दरम्यान, पोळा झाल्यानंतर जिल्ह्यात सतत तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पात पाणीसाठा वाढला. हा पाऊस विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झाल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पात ८०.७९ दलघमीनुसार शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. तर मानार प्रकल्पात ७२. ५६ दलघमीनुसार ५२. ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. या सोबतच नऊ मध्यम प्रकल्पांत ४.२२ दलघमीनुसार ३४.८६ टक्के, आठ उच्च पातळी बंधाऱ्यात ५८ . ८० दलघमीनुसार ३४ . ८६ टक्के , ८८ लघू प्रकल्पांत ८५. ९८ दलघमीनुसार ४५ टक्के, चार कोल्पापुरी पद्धतीचे बंधारे मात्र कोरडे आहेत.
जिल्ह्यातील एकूण एकशे अकरा प्रकल्पांत ३४६. ४४ दलघमीनुसार ४७.८१ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती नांदेड पाटबंधारे मंडळाकडून देण्यात आली. इसापूर, येलदरी, सिद्धेश्वरला प्रतीक्षा जिल्ह्याशेजारी असलेल्या
येलदरी, सिद्धेश्वर प्रकल्पात अद्याप पाणी आले नसल्यामुळे ते सध्या तळाला आहेत. तर पैनगंगा नदीवरील इसापूर धरणामध्ये १४८ ७९ दलघमीनुसार १५.४८ टक्के पाणीसाठा झाला आहे. या तिन्ही प्रकल्पांत पाणीसाठ्याचा फायदा नांदेड जिल्ह्यातील सिंचनक्षेत्रासाठी होतो.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.