ETV Bharat / state

नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ऊर्जामंत्री बावनकुळेंच्या घरावर मोर्चा

author img

By

Published : Aug 10, 2019, 3:46 PM IST

वीज प्रकल्प हे विदर्भात आहे. जमीन आणि पाणी विदर्भातील वापरली जाते. तसेच वीज निर्मितीसाठी प्रदूषण देखील इथेच होते आणि विदर्भातील जनतेलाच अधिकच वीज बिल द्यावे लागत आहे. त्यामुळे विजेचे दर निम्मे झाले पाहिजे, शेती पंपाचे वीज बिल माफ करा, भारनियमन संपवा आणि एसएनडीएल वीज कंपनी बरखास्त करा, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोर्चा

नागपूर - वीज बिलात सातत्याने होणारी वाढ, वीज बिलावर लावलेली प्रचंड भार आणि अधिभारामुळे विदर्भातील जनतेची लूट शासन करत आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता.

नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फ़ ऊर्जामंत्री बावनकुळेंच्या घरावर मोर्चा

औष्णिक वीज प्रकल्प हे विदर्भात आहे. जमीन आणि पाणी विदर्भातील वापरली जाते. तसेच वीज निर्मितीसाठी प्रदूषण देखील इथेच होते आणि विदर्भातील जनतेलाच अधिकच वीज बिल द्यावे लागत आहे. त्यामुळे विजेचे दर निम्मे झाले पाहिजे, शेती पंपाचे वीज बिल माफ करा, भारनियमन संपवा आणि एसएनडीएल वीज कंपनी बरखास्त करा, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मार्च महिन्यात वीज बिल संदर्भात ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यांनी विदर्भ आंदोलन समितीच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यासाठी पुढील दोन महिन्याचा वेळ मागितला होता.

त्यामुळे ३ जूनपर्यंत समितीने आंदोलन पुढे ढकलले होते. कालावधी संपून ऑगस्ट महिना सुरू आहे, तरीही त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीने ऊर्जा मंत्र्यांचे निवासस्थानच घेरले आणि आंदोलन केले.

नागपूर - वीज बिलात सातत्याने होणारी वाढ, वीज बिलावर लावलेली प्रचंड भार आणि अधिभारामुळे विदर्भातील जनतेची लूट शासन करत आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता.

नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फ़ ऊर्जामंत्री बावनकुळेंच्या घरावर मोर्चा

औष्णिक वीज प्रकल्प हे विदर्भात आहे. जमीन आणि पाणी विदर्भातील वापरली जाते. तसेच वीज निर्मितीसाठी प्रदूषण देखील इथेच होते आणि विदर्भातील जनतेलाच अधिकच वीज बिल द्यावे लागत आहे. त्यामुळे विजेचे दर निम्मे झाले पाहिजे, शेती पंपाचे वीज बिल माफ करा, भारनियमन संपवा आणि एसएनडीएल वीज कंपनी बरखास्त करा, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मार्च महिन्यात वीज बिल संदर्भात ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यांनी विदर्भ आंदोलन समितीच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यासाठी पुढील दोन महिन्याचा वेळ मागितला होता.

त्यामुळे ३ जूनपर्यंत समितीने आंदोलन पुढे ढकलले होते. कालावधी संपून ऑगस्ट महिना सुरू आहे, तरीही त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीने ऊर्जा मंत्र्यांचे निवासस्थानच घेरले आणि आंदोलन केले.

Intro:वीज बिलात सातत्याने होणारी वाढ.वीज बिलावर लावलेली प्रछंद भार आणि अधिभारामुळे विदर्भतील जनतेची लूट शासन करीत आहे. सरकारच्या या धोरणा विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे वीज व विदर्भ मार्च ऊर्जामंत्री बावनकुळे च्या घरावर काढण्यात आले. Body:औष्णिक वीज प्रकल्प हे विदर्भात आहेत जमीन आणि पाणी विदर्भतील वापरली जाते तसच विज निर्मिती साठी प्रदूषण देखील इथेचं होत.आणि विदर्भातील जनतेलाच अधिक च वीज बिल द्याव लागत. त्या मुळे विजेचे दर निम्मे झाले पाहिजे,शेती पंपाचे वीज बिल माफ करा, भारनियमन संपवा आणि एसएनडीएल विज कॅम्पनि बरखास्त करा या प्रमुख मागण्या य वेळी करण्यात आल्या.मार्च महिन्यात वीज बिल संदर्भात ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यांनी विदर्भ आंदोलन समितीच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्या साठी पुढील दोन महिन्याचा वेळ मागितला होता.Conclusion:त्यामुळे ३ जूनपर्यंत समितीने आंदोलन पुढे ढकलले होते.कालावधी संपूर्ण ऑगस्ट महिना सुरू आहे तरी त्या वर अंबलबजावणी करण्यात आली नाही म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती ने ऊर्जा मंत्र्यांचे निवास स्थानच घेरले

बाईट- राम नवले, विदर्भवादी नेता,
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.