नागपूर - श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताने आज 'चांद्रयान-2'चे प्रक्षेपण केले. चांद्रयान-2 चे प्रक्षेपण म्हणजे भारतासाठी गर्वाचा क्षण होता. भारताच्या या यशाला शब्दात मोजता येणार नसल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
'चांद्रयान-2'चे प्रक्षेपण म्हणजे भारतासाठी गर्वाचा क्षण - विद्यार्थी
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या माध्यमातून चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार आहेत. त्याचा नक्कीच भारताला फायदा होईल, असे देखील विद्यार्थी म्हणाले.
!['चांद्रयान-2'चे प्रक्षेपण म्हणजे भारतासाठी गर्वाचा क्षण - विद्यार्थी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3914130-thumbnail-3x2-nag.jpg?imwidth=3840)
'चांद्रयान-2' सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास केल्यानंतर येत्या ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरणार आहे. तोपर्यंत सर्वकाही सुरळीत पार पडावे, अशी आशा देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या माध्यमातून चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार आहेत. त्याचा नक्कीच भारताला फायदा होईल, असे देखील विद्यार्थी म्हणाले. एवढेच नाहीतर आतापर्यंत नासा सर्व संशोधन करण्यात पुढारलेला आहे. मात्र, नासापेक्षा आमचा भारत देखील पुढे चालल्या असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
नागपूर - श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताने आज 'चांद्रयान-2'चे प्रक्षेपण केले. चांद्रयान-2 चे प्रक्षेपण म्हणजे भारतासाठी गर्वाचा क्षण होता. भारताच्या या यशाला शब्दात मोजता येणार नसल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
'चांद्रयान-2' सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास केल्यानंतर येत्या ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरणार आहे. तोपर्यंत सर्वकाही सुरळीत पार पडावे, अशी आशा देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या माध्यमातून चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार आहेत. त्याचा नक्कीच भारताला फायदा होईल, असे देखील विद्यार्थी म्हणाले. एवढेच नाहीतर आतापर्यंत नासा सर्व संशोधन करण्यात पुढारलेला आहे. मात्र, नासापेक्षा आमचा भारत देखील पुढे चालल्या असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
Body:चलचंद्रयान 2 सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास केल्यानंतर चंद्रावर लँडिंग करणार आहे...चंद्रयान हे 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार असून तो पर्यंत सर्वकाही सुरळीत पार पडावे अशी आशा देखील विद्याथ्यांनी व्यक्त केली आहे...सर्वात महत्वाचे म्हणजे चंद्रा वरील अनेक रहस्य भविष्यात उलगडणार असून त्याचा नक्की फायदा भारताला होईल असा विश्वास देखील विद्यार्थींनी व्यक्त केला आहे
विद्यार्थीचे इंग्रजी भाषेतील बाईट आहेत
Conclusion: