ETV Bharat / state

'चांद्रयान-2'चे प्रक्षेपण म्हणजे भारतासाठी गर्वाचा क्षण - विद्यार्थी

author img

By

Published : Jul 22, 2019, 5:33 PM IST

Updated : Jul 22, 2019, 7:43 PM IST

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या माध्यमातून चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार आहेत. त्याचा नक्कीच भारताला फायदा होईल, असे देखील विद्यार्थी म्हणाले.

चांद्रयान - 2 च्या प्रक्षेपणावर प्रतिक्रिया देताना विद्यार्थी

नागपूर - श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताने आज 'चांद्रयान-2'चे प्रक्षेपण केले. चांद्रयान-2 चे प्रक्षेपण म्हणजे भारतासाठी गर्वाचा क्षण होता. भारताच्या या यशाला शब्दात मोजता येणार नसल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

चांद्रयान - 2 च्या प्रक्षेपणावर प्रतिक्रिया देताना विद्यार्थी

'चांद्रयान-2' सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास केल्यानंतर येत्या ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरणार आहे. तोपर्यंत सर्वकाही सुरळीत पार पडावे, अशी आशा देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या माध्यमातून चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार आहेत. त्याचा नक्कीच भारताला फायदा होईल, असे देखील विद्यार्थी म्हणाले. एवढेच नाहीतर आतापर्यंत नासा सर्व संशोधन करण्यात पुढारलेला आहे. मात्र, नासापेक्षा आमचा भारत देखील पुढे चालल्या असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

नागपूर - श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताने आज 'चांद्रयान-2'चे प्रक्षेपण केले. चांद्रयान-2 चे प्रक्षेपण म्हणजे भारतासाठी गर्वाचा क्षण होता. भारताच्या या यशाला शब्दात मोजता येणार नसल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

चांद्रयान - 2 च्या प्रक्षेपणावर प्रतिक्रिया देताना विद्यार्थी

'चांद्रयान-2' सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास केल्यानंतर येत्या ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरणार आहे. तोपर्यंत सर्वकाही सुरळीत पार पडावे, अशी आशा देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या माध्यमातून चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार आहेत. त्याचा नक्कीच भारताला फायदा होईल, असे देखील विद्यार्थी म्हणाले. एवढेच नाहीतर आतापर्यंत नासा सर्व संशोधन करण्यात पुढारलेला आहे. मात्र, नासापेक्षा आमचा भारत देखील पुढे चालल्या असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Intro:श्रीहरी कोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताने चंद्रयान 2 चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर आता इसरो कडून प्रचंड आशा उंचावलेल्या आहेत...भारताच्या आजच्या यशाला शंब्दात मोजता येणे शक्य नसल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनि व्यक्त केली आहे


Body:चलचंद्रयान 2 सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास केल्यानंतर चंद्रावर लँडिंग करणार आहे...चंद्रयान हे 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार असून तो पर्यंत सर्वकाही सुरळीत पार पडावे अशी आशा देखील विद्याथ्यांनी व्यक्त केली आहे...सर्वात महत्वाचे म्हणजे चंद्रा वरील अनेक रहस्य भविष्यात उलगडणार असून त्याचा नक्की फायदा भारताला होईल असा विश्वास देखील विद्यार्थींनी व्यक्त केला आहे


विद्यार्थीचे इंग्रजी भाषेतील बाईट आहेत


Conclusion:
Last Updated : Jul 22, 2019, 7:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.