ETV Bharat / state

'सत्तेत असताना 'सामना' वाचला असता, तर सत्ताही वाचली असती'

सामना पेपरमधील लेख दर्शवणारे फलक घेऊन आज विधानभवनात भाजपने घोषणाबाजी केली. यासंदर्भात राऊत यांनी सामनावरून फडणवीसांना टोला लगावला.

author img

By

Published : Dec 17, 2019, 3:16 PM IST

संजय राऊत
संजय राऊत

नागपूर - 'सामना' वाचण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षात यावे लागले, जर सत्तेत असताना त्यांनी सामना वाचला असता, तर त्यांचे सरकार वाचले असते, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सामना पेपरमधील लेख दर्शवणारे फलक घेऊन आज विधानभवनात भाजपने घोषणाबाजी केली. यासंदर्भात राऊत यांनी सामनावरून फडणवीसांना टोला लगावला.

हेही वाचा - आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत, आम्ही धर्मांतर केलेले नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राम मंदिराविषयी बोलताना ते म्हणाले, राम मंदिराचा कळस आता आकाशाला टेकलेला तुम्हाला दिसेल, मात्र त्याचा पाया शिवसेनेने घातला आहे. त्यासाठी कारसेवकांनी, शिवसैनिकांनी, विश्व हिंदू परिषद, साधू-संत आणि भाजपच्याही कार्यकर्त्यांनी कष्ट केले आहेत. त्याचे श्रेय कोणा एकट्याला घेता येणार नाही.

संजय राऊत

सध्या नागरिकत्व विधेयकावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलन आणि जाळपोळी विषयी राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले, ज्या देशात विद्यार्थ्यांवर लाठीमार व गोळीबार होतो, त्या देशात लोकशाही ही धोक्यात आहे असे समजावे.

नागपूर - 'सामना' वाचण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षात यावे लागले, जर सत्तेत असताना त्यांनी सामना वाचला असता, तर त्यांचे सरकार वाचले असते, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सामना पेपरमधील लेख दर्शवणारे फलक घेऊन आज विधानभवनात भाजपने घोषणाबाजी केली. यासंदर्भात राऊत यांनी सामनावरून फडणवीसांना टोला लगावला.

हेही वाचा - आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत, आम्ही धर्मांतर केलेले नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राम मंदिराविषयी बोलताना ते म्हणाले, राम मंदिराचा कळस आता आकाशाला टेकलेला तुम्हाला दिसेल, मात्र त्याचा पाया शिवसेनेने घातला आहे. त्यासाठी कारसेवकांनी, शिवसैनिकांनी, विश्व हिंदू परिषद, साधू-संत आणि भाजपच्याही कार्यकर्त्यांनी कष्ट केले आहेत. त्याचे श्रेय कोणा एकट्याला घेता येणार नाही.

संजय राऊत

सध्या नागरिकत्व विधेयकावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलन आणि जाळपोळी विषयी राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले, ज्या देशात विद्यार्थ्यांवर लाठीमार व गोळीबार होतो, त्या देशात लोकशाही ही धोक्यात आहे असे समजावे.

Intro:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे



सामना वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षात यावं लागलं,जर सत्तेत असताना त्यांनी सामना वाचला असता तर त्यांचे सरकार वाचले असते...शाह यांनी जे सांगितले ते राम मंदिर उत्तुंग दिसेल परंतु मंदिराच्या पाया घालण्याचे काम शिवसेनेचे केलं आहे...लाखो करोडो कार सेवकांचा हे कार्य आहे,ज्यात शिवसैनिक, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते व भाजपच्या लकांचाही समावेश आहे...देशात जो भडका उडाला आहे त्याकरिता प्रधानमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी कारण हे राष्ट्रीय संकट आहे..ज्या देशात विद्यार्थ्यांवर लाठीमार व गोळीबार होतो त्या देशात लोकशाही ही धोक्यात आहे असे समजावे

बाईट- संजय राऊत - खासदार शिवसेनाBody:बाईट- संजय राऊत - खासदार शिवसेनाConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.