ETV Bharat / state

'रस्ते विकासासाठी खूप कामे केलीत मात्र, अपघात कमी करण्यात मी अपयशी'

author img

By

Published : Jan 11, 2020, 4:37 PM IST

२०१८ मध्ये नागपूर जिल्ह्यात आणि शहरात अपघातांची संख्या ही ५८३ होती आणि २०१९ मध्ये ही संख्या ६३४ झाली. या अपघातांना आळा घालण्यासाठी अनेक समाजसेवी संस्था काम करत आहेत. याविषयावर अधिक काम झाले पाहिजे, असे मत गडकरींनी व्यक्त केले आहे.

nagpur
कंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर- रस्ते वाहतूक आणि लघू उद्योग मंत्रालयात खूप विकास कामे केलीत. मात्र, अपघाताची संख्या कमी होण्यात मी अयशस्वी झालो. यामध्ये समाधान म्हणजे तामिळनाडू या राज्यात २९% अपघात आणि ३०% मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी तामिळनाडू पॅटर्न कसा काम करतो याचे अध्ययन करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया देताना कंद्रीय मंत्री नितीन गडकरी

२०१८ मध्ये जिल्ह्यात आणि शहरात अपघातांची संख्या ही ५८३ होती आणि २०१९ मध्ये ही संख्या ६३४ झाली. या अपघातांना आळा घालण्यासाठी अनेक समाजसेवी संस्था काम करत आहेत. या विषयावर अधिक काम झाले पाहिजे, असे मत गडकरींनी व्यक्त केले आहे. जगात सर्वाधिक अपघात भारतात होतात आणि वाहतूक परवाना जगात कुठे सहजासहजी मिळत असेल तर तो आपला देश आहे. एका राज्यात ३ वेगवेगळ्या जागी परवाना घेतला जातो. त्याला उपाय म्हणून आता ई-लार्निंगमध्ये सगळी परीक्षा ऑनलाईन होणार आहे. या परीक्षेत अभिनेता असो अथवा नेता, पास झाला तरच त्याला परवाना मिळेल. सोबतच अपघात टाळण्यासाठी ज्या संस्था काम करतात त्यांचा सत्कार करू, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

हेही वाचा- ट्रक-बस जाळण्यापेक्षा स्वतःचे विचार ज्वलंत करा - उपराष्ट्रपती

नागपूर- रस्ते वाहतूक आणि लघू उद्योग मंत्रालयात खूप विकास कामे केलीत. मात्र, अपघाताची संख्या कमी होण्यात मी अयशस्वी झालो. यामध्ये समाधान म्हणजे तामिळनाडू या राज्यात २९% अपघात आणि ३०% मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी तामिळनाडू पॅटर्न कसा काम करतो याचे अध्ययन करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया देताना कंद्रीय मंत्री नितीन गडकरी

२०१८ मध्ये जिल्ह्यात आणि शहरात अपघातांची संख्या ही ५८३ होती आणि २०१९ मध्ये ही संख्या ६३४ झाली. या अपघातांना आळा घालण्यासाठी अनेक समाजसेवी संस्था काम करत आहेत. या विषयावर अधिक काम झाले पाहिजे, असे मत गडकरींनी व्यक्त केले आहे. जगात सर्वाधिक अपघात भारतात होतात आणि वाहतूक परवाना जगात कुठे सहजासहजी मिळत असेल तर तो आपला देश आहे. एका राज्यात ३ वेगवेगळ्या जागी परवाना घेतला जातो. त्याला उपाय म्हणून आता ई-लार्निंगमध्ये सगळी परीक्षा ऑनलाईन होणार आहे. या परीक्षेत अभिनेता असो अथवा नेता, पास झाला तरच त्याला परवाना मिळेल. सोबतच अपघात टाळण्यासाठी ज्या संस्था काम करतात त्यांचा सत्कार करू, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

हेही वाचा- ट्रक-बस जाळण्यापेक्षा स्वतःचे विचार ज्वलंत करा - उपराष्ट्रपती

Intro:नागपूर


या खात्यात खूप विकास काम केलीत मात्र अपघाय कमी करण्यात मी अपयशी राहिलो-नितीन गडकरी


रस्ते वाहतूक आणि लघु उदयोग मंत्रालय खूप विकास काम केलीत मात्र अपघाताची संख्या कमी होण्यात मी अयशस्वी झालो.या मध्ये समाधान म्हणजे
तामिळनाडू या राज्यात २९% अपघात आणि ३०% मृत्यू च्या संख्येत घट झाली आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी तामिळनाडू पॅटर्न कस काम करत याच अध्ययन करण्याची गरज आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलं. २०१८ मध्ये अपघातांची संख्या जिल्ह्यात आणि शहरात ५८३ होती आणि २०१९ मध्ये ही संख्या ६३४ झाली. या अपघाताना आळा घालण्या साठी अनेक समाज सेवी संस्था काम करत आहेत.त्या अधिक काम झाले पाहिजे असं मत गडकरींनि व्यक्त केलं. Body:जगात सर्वाधिक अपघात भारतात होतात आणि वाहतूक परवाना जगात कुठे सहजा सहजी मिळत असेल तर तो आपलं देश आहे एका राज्यात ३ वेगवेगळ्या जागी परवाना घेतात याला उपाय म्हणून आत ई लार्निंग मध्ये सगळी परीक्षा ऑनलाइन होनार या परीक्षेत अभिनेता असो अथवा नेता पास झाला त्याला परवाना मिळेल.सोबतच अपघात टाळन्या साठी ज्या संस्था काम करतात त्याचा सत्कार आणि तमिळनाडू राज्याचा सत्कार करु अशी माहिती गडकरींनी दिली


बाईट- नितीन गडकरीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.