नागपूर- काही दिवसांपूर्वी मी म्हटले होते की क्रिकेट आणि राजकारणात काहीही शक्य होऊ शकतो. आता सगळ बघून तुम्हाला माझ्या शब्दांचे महत्व कळले असेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
शहरातील खासदार महोत्सवाच्या पत्र परिषदेत ते बोलत होते. त्यांनी गडकरी यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देत हे सरकार ५ वर्ष चालेल आणि विकास करेल. तसेच, महाराष्ट्राचा विकास रथ यशस्वीपणे पुढे जाईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- मुख्यमंत्री औटघटकेचा ठरणार का..?