ETV Bharat / state

उष्णतेचा कहर..! नागपुरात एकाच आठवड्यात उष्माघाताचे तब्बल ४५ बळी

नागपुरातील उष्णतेच्या लाटेत एका आठवड्यात ४५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

author img

By

Published : Jun 6, 2019, 8:54 PM IST

उष्णतेचा कहर..! नागपुरात एका आठवड्यात उष्माघाताचे तब्बल ४५ बळी

नागपूर - नागपुरातील उष्णतेच्या लाटेत एका आठवड्यात ४५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे येथील पोलीस विभागामध्ये दररोज ५-६ जणांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद होत आहे. यामध्ये फुटपाथवर वास्तव्यास राहणाऱ्यांची संख्या आहे. तर विशेष म्हणजे बुधवारी एका दिवसात ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

उष्णतेचा कहर..! नागपुरात एका आठवड्यात उष्माघाताचे तब्बल ४५ बळी

या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या लोकांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. तर पावसाळा जवळ आला असतानाही उष्माघाताच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार यंदाच्या उन्हाळ्यात मनपाच्या रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त उष्माघाताचे रुग्ण आहेत. उष्माघाताचा धोका कमी व्हावा, यासाठी मनपा प्रयत्न करत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

नागपूर - नागपुरातील उष्णतेच्या लाटेत एका आठवड्यात ४५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे येथील पोलीस विभागामध्ये दररोज ५-६ जणांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद होत आहे. यामध्ये फुटपाथवर वास्तव्यास राहणाऱ्यांची संख्या आहे. तर विशेष म्हणजे बुधवारी एका दिवसात ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

उष्णतेचा कहर..! नागपुरात एका आठवड्यात उष्माघाताचे तब्बल ४५ बळी

या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या लोकांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. तर पावसाळा जवळ आला असतानाही उष्माघाताच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार यंदाच्या उन्हाळ्यात मनपाच्या रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त उष्माघाताचे रुग्ण आहेत. उष्माघाताचा धोका कमी व्हावा, यासाठी मनपा प्रयत्न करत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Intro:नागपूर

उष्माघाताची दाहकता कायम आठवडा भरात ४५ बळी




नागपूरात उष्णतेच्या लाटेची दाहकता इतकी आहे की उष्माघाताच्या मृत्यूचा आकडा एका आठवड्यात ४५ वर गेला आहे पोलीस विभागाच्या आकस्मिक मृत्यूच्या रकान्यात रोज पाच ते सहा जणांच्या मृत्यू ची नोंद असते महत्वाचं म्हणजे फुटपाथवर वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या या मध्ये जास्ती असतात रोज पाच ते सहा जणांचा मृत्यू आष्माघाताने होत असल्याची शक्यता आहे.काल एका दिवसांत पाच जणांचा मृत्यू झालाय. या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेय. नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारीही उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची बाब मान्य करतात.कडाक्याच्या उन्हात उष्माघातामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या रोज वाढत असताना, उष्माघाताच्या रुग्णांची संख्याही मोठी असल्याचं अधिकारी सांगतात.Body:मनपाच्या आकडेवारीनुसार यंदाच्या उन्हाळ्यात मनपाच्या रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त उष्माघाताचे रुग्ण आहेत.उष्माघाताचा धोका कमी व्हावा यासाठी मनपा प्रयत्न करत असल्याचं मनपाच्या आरोग्य विभागानं सांगितलंय.
उन्हाचा धोका कमी व्हावा म्हणून हीट अॅक्शन प्लान लागू केल्याचं नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात. शहरात एक दोन ठिकाणी मनपाने केलेल्या उपाययोजना दिसतातं मात्र यामुळे उष्माघाताचा धोका मात्र कमी झालेला दिसत नाही.

बाईट - डाॅ. अनिल कांबळे, आरोग्य अधिकारी, मनपा, नागपूर

टीप -: रुग्णालयाच्या आयसोलाइशन विभागाचे कटवेज मोजो नि पाठविले आहेत plz checkConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.