ETV Bharat / state

देशात आर्थिक मंदी न येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो - आदित्य ठाकरे - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन व शिवम रुग्णालयाच्यावतीने डायलिसिस केंद्र उभारण्यात आले. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते डायलिसीस केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी देशात आर्थिक मंदी येऊ नये यासाठी देवाकडे प्रार्थना करीत असल्याचे आदित्य म्हणाले.

मंदीबाबत बोलताना आदित्य ठाकरे
author img

By

Published : Aug 27, 2019, 12:00 PM IST

मुंबई - बेरोजगारी सर्वात मोठा मुद्दा आहे. देशातील सद्यपरिस्थितीमुळे नागरिकांच्या नोकऱ्या जाऊ नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत. मात्र, देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी येऊ नये, अशी प्रार्थना देवाकडे करीत असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.

देशात आर्थिक मंदी न येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो - आदित्य ठाकरे

हे वाचलं का? - भाजप सरकारच्या धोरणाने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला - बाळासाहेब थोरात

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन व शिवम रुग्णालयाच्यावतीने डायलिसिस केंद्र उभारण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते डायलिसीस केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

हे वाचलं का? - ऑटोमोबाईल उद्योगातील मंदीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेवर!

शिवसेना शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी लढली. शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी उभी राहिली. अशा अनेक प्रश्नांतून शिवसनेने जनतेचे प्रश्न सोडवले. त्यामुळे कोणत्याही मतदार संघात गेल्यावर आपल्या कामाची यादी देऊ शकणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असल्याचे आदित्य म्हणाले.

मुंबई - बेरोजगारी सर्वात मोठा मुद्दा आहे. देशातील सद्यपरिस्थितीमुळे नागरिकांच्या नोकऱ्या जाऊ नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत. मात्र, देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी येऊ नये, अशी प्रार्थना देवाकडे करीत असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.

देशात आर्थिक मंदी न येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो - आदित्य ठाकरे

हे वाचलं का? - भाजप सरकारच्या धोरणाने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला - बाळासाहेब थोरात

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन व शिवम रुग्णालयाच्यावतीने डायलिसिस केंद्र उभारण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते डायलिसीस केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

हे वाचलं का? - ऑटोमोबाईल उद्योगातील मंदीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेवर!

शिवसेना शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी लढली. शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी उभी राहिली. अशा अनेक प्रश्नांतून शिवसनेने जनतेचे प्रश्न सोडवले. त्यामुळे कोणत्याही मतदार संघात गेल्यावर आपल्या कामाची यादी देऊ शकणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असल्याचे आदित्य म्हणाले.

Intro:फ्लॅश


आदित्य ठाकरे यांच्याकडून डायलिसिस केंद्रचे उद्धटन ;आर्थिक मंदी येऊ नये यासाठी देवाकडे प्रार्थना

दहिसर पूर्व छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स विभागात शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे तारामती चॅरिटेबल फाउंडेशन व शिवम हॉस्पिटल यांच्या वतीने डायलिसिस केंद्रचे उद्धटन करण्यात आले . या डायलिसीस केंद्राचे उद्धटन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र यावेळी पूरग्रस्तांना साठी देखील विशेष मदत देण्यात आली असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

आदित्य ठाकरे

आज डायलिसिस केंद्रचे उद्धटन करण्यात आले आहे अशी अनेक काम आम्ही करत आहोत लोकांसाठी.
बेरोजगारी मुद्दा सर्वात मोठा आहे देशात आता अश्या मंदी सुरू आहे. त्यामुळे आर्थिक मंदी येऊ नये यासाठी व अनेक नागरिकच्या नोकऱ्या जाऊ नये यासाठी केंद्र सरकार त्याकडे मोठे प्रयत्न करत आहे मंदी येऊ नये ही माझी देवाकडे प्रार्थना आहे.

मेकिंग इंडिया आणि महाराष्ट्र यामधून नोकऱ्या अधिक वाढतील यासाठी मी देवाकडे प्रार्थना ककरेन

तसेच शिवसेना असा एकमेव पक्ष कोणत्याही मतदार संघात गेल्यावर आपल्या कामाची यादी देऊ शकतो. तसेच
शिवसेना शेतकऱ्यांचा पीक विम्यासाठी लढली असे अनेक प्रश्न शिवसेना प्रतिनिधी सोडवले आहेत.
आता सर्वांचे कार्यअहवाल येथील तो जाड जुड असतील पण त्यातील फोटो असेच नसतील ती कामे केलेली असतील त्याकडे दुर्लक्ष लक्ष ठेऊनच पुढील विचार करू...असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

जागा वाटपा बद्दल विचारले असता त्यांनी आम्ही एक सोबत कार्यक्रमात बसलो आहोत हे बोलून त्यावर उत्तर देणे टाळले.


Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.