ETV Bharat / state

"स्वातंत्र्याच्या लढाईत गोऱ्यांना पळवून लावले, आता चोरांना पळविण्याची वेळ आली आहे"

author img

By

Published : Jan 5, 2020, 11:34 PM IST

छात्रभारती विद्यार्थी संघटना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधातील परिषदेत विद्यार्थी नेता उमर खलिद, प्रदीप नरवाल, जेएनयूमधील विद्यार्थी नेता राम नागा, जामिया विद्यापीठातील हम्मा दूर रहमान, सलमान इम्तियाज साथिया शेख आधी विद्यार्थी नेते उपस्थित होते.

umar-khalid-critisized-on-narendra-modi-at-mumbai
विद्यार्थी नेता उमर खलिद

मुंबई - भारतीय जनतेने स्वातंत्र्याच्या लढाईत गोऱ्यांना पळवले होते. आता आम्ही केंद्रात बसलेल्या चोरांना पळवून लावू, असा इशारा विद्यार्थी नेता उमर खलिदने आज मुंबईत दिला. तसेच एनाआरसी आणि सीएए कायद्याविरोधात देशातील विविध संघटनांनी आपले झेंडे बाजूला ठेऊन केवळ तिरंग्याच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहनही त्याने यावेळी केले.

विद्यार्थी नेता उमर खलिद यांचे भाषण

हेही वाचा - "नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन विरोधक मुस्लिम समाजात भीती पसरवत आहेत"

छात्रभारती विद्यार्थी संघटना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधातील परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होता. यावेळी विद्यार्थी नेता प्रदीप नरवाल जेएनयूमधील विद्यार्थी नेता राम नागा, जामिया विद्यापीठातील हम्मा दूर रहमान, सलमान इम्तियाज साथिया शेख आधी विद्यार्थी नेते उपस्थित होते.

'मी देशविरोधी नारे दिले म्हणून माझ्या विरोधात खटला दाखल केला पण चार वर्षात सुनावणी का झाली नाही? गृहमंत्री अमित शहा यांना खुले आव्हान देतो, त्यांनी माझ्यावरील खटला न्यायालयात चालवावा, आणि चार वर्षात का यावर सुनावणी झाली नाही याचे उत्तर द्यावे." असे खलिद यावेळी म्हणाला.

मोदींनी केंद्रातील शिक्षणासाठी बजेट कमी केले, आणि दुसरीकडे एकही नवीन संस्था, विद्यापीठ उभे करू शकले नाही. मात्र, सध्या आहेत त्या संस्था बंद करण्याचे प्रयोग करत आहेत. आम्ही सरकार निवडले होते, पण खोटे बोलण्याची कंपनी निघाली असा टोलाही खलिदने मोदी सरकारला लागावला. हे लोक विकासासाठी आले नव्हते तर देशाच्या विनाशासाठी आले होते, म्हणूनच आज ते असे कायदे आणून जनतेला विभागून टाकत आहेत.

पाकिस्तानातील पंतप्रधानाला भारतातील मुस्लिमांचा कळवळा आहे तर पाकिस्तानातील मुस्लिमांचा भारतातील पंतप्रधानांना कळवळा आहे. म्हणून ते रोज आपल्या देशातील मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायाचा विचार न करता दुसऱ्या देशातील मुस्लिम होत असलेल्या अन्यायावर बोलत असतात. दोघांचेही षड्यंत्र भारतीय मुस्लिमांनी ओळखले आहे, आम्ही हिंदुस्तानी मुस्लिम असून आम्हाला हिन्दुस्तानी असल्याचा अभिमान आहे. त्यामुळे पाकिस्तानात असलेल्या लोकांनी आमच्या बद्दल कोणताही कळवळा व्यक्त करू नये, अशा शब्दात उमर खालिद ने पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर टीका केली.

मुंबई - भारतीय जनतेने स्वातंत्र्याच्या लढाईत गोऱ्यांना पळवले होते. आता आम्ही केंद्रात बसलेल्या चोरांना पळवून लावू, असा इशारा विद्यार्थी नेता उमर खलिदने आज मुंबईत दिला. तसेच एनाआरसी आणि सीएए कायद्याविरोधात देशातील विविध संघटनांनी आपले झेंडे बाजूला ठेऊन केवळ तिरंग्याच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहनही त्याने यावेळी केले.

विद्यार्थी नेता उमर खलिद यांचे भाषण

हेही वाचा - "नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन विरोधक मुस्लिम समाजात भीती पसरवत आहेत"

छात्रभारती विद्यार्थी संघटना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधातील परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होता. यावेळी विद्यार्थी नेता प्रदीप नरवाल जेएनयूमधील विद्यार्थी नेता राम नागा, जामिया विद्यापीठातील हम्मा दूर रहमान, सलमान इम्तियाज साथिया शेख आधी विद्यार्थी नेते उपस्थित होते.

'मी देशविरोधी नारे दिले म्हणून माझ्या विरोधात खटला दाखल केला पण चार वर्षात सुनावणी का झाली नाही? गृहमंत्री अमित शहा यांना खुले आव्हान देतो, त्यांनी माझ्यावरील खटला न्यायालयात चालवावा, आणि चार वर्षात का यावर सुनावणी झाली नाही याचे उत्तर द्यावे." असे खलिद यावेळी म्हणाला.

मोदींनी केंद्रातील शिक्षणासाठी बजेट कमी केले, आणि दुसरीकडे एकही नवीन संस्था, विद्यापीठ उभे करू शकले नाही. मात्र, सध्या आहेत त्या संस्था बंद करण्याचे प्रयोग करत आहेत. आम्ही सरकार निवडले होते, पण खोटे बोलण्याची कंपनी निघाली असा टोलाही खलिदने मोदी सरकारला लागावला. हे लोक विकासासाठी आले नव्हते तर देशाच्या विनाशासाठी आले होते, म्हणूनच आज ते असे कायदे आणून जनतेला विभागून टाकत आहेत.

पाकिस्तानातील पंतप्रधानाला भारतातील मुस्लिमांचा कळवळा आहे तर पाकिस्तानातील मुस्लिमांचा भारतातील पंतप्रधानांना कळवळा आहे. म्हणून ते रोज आपल्या देशातील मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायाचा विचार न करता दुसऱ्या देशातील मुस्लिम होत असलेल्या अन्यायावर बोलत असतात. दोघांचेही षड्यंत्र भारतीय मुस्लिमांनी ओळखले आहे, आम्ही हिंदुस्तानी मुस्लिम असून आम्हाला हिन्दुस्तानी असल्याचा अभिमान आहे. त्यामुळे पाकिस्तानात असलेल्या लोकांनी आमच्या बद्दल कोणताही कळवळा व्यक्त करू नये, अशा शब्दात उमर खालिद ने पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर टीका केली.

Intro:स्वातंत्र्याच्या लढाईत आम्ही गोऱ्यांना पळवून लावले होते आता चोरांना पळविण्याची वेळ आलीय - उमर खलिद



mh- mum-01-chatrabharati- umarkhalid-121-visu-7201153

त्यासाठीची सर्व visuals पाठवले आहेत


मुंबई, ता.५:
भारतीय जनतेने स्वातंत्र्याच्या लढाईत गोऱ्याना पळवले होते, आता आम्ही केंद्रात बसलेल्या चोरांना पळवून लावू, असा गंभीर इशारा विद्यार्थी नेते उमर खालिद यांनी आज मुंबईत दिला. तसेच NRC आणि CAA कायदे विरोधात देशातील विविध संघटनांनी आपले झेंडे बाजूला ठेऊन केवळ तिरंग्याच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

छात्रभारती विद्यार्थी संघटना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या NRC आणि CAA कायदे विरोधातील परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विद्यार्थी नेता प्रदीप नरवाल जे न्यू मधील विद्यार्थी नेता राम नाका जामिया विद्यापीठातील हम्मा दूर रहमान सलमान इम्तियाज साथिया शेख आधी विद्यार्थी नेते उपस्थित होते.

मी देशविरोधी नारे दिले म्हणून माझ्या विरोधात खटला दाखल केला पण चार वर्षात सुनावणी का झाली नाही?
मी गृहमंत्री अमित शहा यांना खुले आव्हान देतो, त्यांनी माझ्यावरील खटला न्यायालयात चालवावा, आणि
चार वर्षात का यावर सुनावणी झाली नाही याचे उत्तर द्यावे असे आवाहन केले.
मोदींनी केंद्रातील शिक्षणासाठी बजेट कमी केले, आणि दुसरीकडे एक ही नवीन संस्था, विद्यापीठ उभे करू शकले नाही. मात्र आहेत ते बंद करण्यासाठी उद्योग करत आहेत. आम्ही सरकार निवडले होते, पण खोटे बोलण्याची कंपनी निघाली असा टोला ही त्यांनी मोदी सरकारला लागावला.हे लोक विकासासाठी आले नव्हते तर देशाच्या विनाशासाठी आले होते, म्हणूनच आज ते असे कायदे आणून जनतेला विभागून टाकत आहेत. म्हणूनच त्यांच्या कायद्याच्या विरोधात आंदोलन आणि सुरू केलेला आहे आणि त्याचा वणवा आता देशभरात पेटला असून यापुढेही आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही काहीही करा,आम्ही तिरंगा उचलून आंदोलन सुरूच ठेऊ असा इशाराही त्यांनी दिला




पाकिस्तानातील पंतप्रधानाला भारतातील मुस्लिमांचा कळवळा आहे पाकिस्तानातील मुस्लिमांचा भारतातील पंतप्रधानांना कळवळा आहे म्हणून ते रोज उठ सूट आपल्या देशातील मुस्लीमांवर होत असलेल्या अन्यायाचा विचार न करता दुसऱ्या देशातील मुस्लिम होत असलेल्या अन्यायावर बोलत असतात त्यामुळे यासाठी दोघांचेही हे षड्यंत्र भारतीय मुस्लिमांनी ओळखले आहे, आम्ही हिंदुस्तानी मुस्लिम असून आम्हाला हिन्दुस्तानी असल्याचा अभिमान आहे त्यामुळे पाकिस्तानात असलेल्या लोकांनी नि आमच्या बद्दल कोणताही कळवळा व्यक्त करू नये अशा शब्दात उमर खालिद यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर टीका केली.
छत्रपती विद्यार्थी संघटनेच्या या परिषदेला शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे येणार होते परंतु त्यामुळे त्यांनी माघार घेतल्याने त्यावर टीका करताना उमर खालिद म्हणाला की, आदित्य ठाकरे असते तर मी ही या स्टेज वर आलो नसतो.त्याची विषयावर बिलकुल स्पष्टता नाही.
शिवसेनेच्या ज्या व्यक्तीने माझ्यावर गोळी झाडली त्याला. सेनेने तिकीट दिले होते.
NRC आणि CAA विरोधातील
हे आंदोलन आत्ता थांबणार नाही, उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून दहशतवाद मजवला गेला तरतर त्याविरोधात महाराष्ट्र, केरळ आदी राज्यांनी आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी केले.





Body:स्वातंत्र्याच्या लढाईत आम्ही गोऱ्यांना पळवून लावले होते आता चोरांना पळविण्याची वेळ आलीय - उमर खलिद



mh- mum-01-chatrabharati- umarkhalid-121-visu-7201153

त्यासाठीची सर्व visuals पाठवले आहेत


मुंबई, ता.५:
भारतीय जनतेने स्वातंत्र्याच्या लढाईत गोऱ्याना पळवले होते, आता आम्ही केंद्रात बसलेल्या चोरांना पळवून लावू, असा गंभीर इशारा विद्यार्थी नेते उमर खालिद यांनी आज मुंबईत दिला. तसेच NRC आणि CAA कायदे विरोधात देशातील विविध संघटनांनी आपले झेंडे बाजूला ठेऊन केवळ तिरंग्याच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

छात्रभारती विद्यार्थी संघटना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या NRC आणि CAA कायदे विरोधातील परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विद्यार्थी नेता प्रदीप नरवाल जे न्यू मधील विद्यार्थी नेता राम नाका जामिया विद्यापीठातील हम्मा दूर रहमान सलमान इम्तियाज साथिया शेख आधी विद्यार्थी नेते उपस्थित होते.

मी देशविरोधी नारे दिले म्हणून माझ्या विरोधात खटला दाखल केला पण चार वर्षात सुनावणी का झाली नाही?
मी गृहमंत्री अमित शहा यांना खुले आव्हान देतो, त्यांनी माझ्यावरील खटला न्यायालयात चालवावा, आणि
चार वर्षात का यावर सुनावणी झाली नाही याचे उत्तर द्यावे असे आवाहन केले.
मोदींनी केंद्रातील शिक्षणासाठी बजेट कमी केले, आणि दुसरीकडे एक ही नवीन संस्था, विद्यापीठ उभे करू शकले नाही. मात्र आहेत ते बंद करण्यासाठी उद्योग करत आहेत. आम्ही सरकार निवडले होते, पण खोटे बोलण्याची कंपनी निघाली असा टोला ही त्यांनी मोदी सरकारला लागावला.हे लोक विकासासाठी आले नव्हते तर देशाच्या विनाशासाठी आले होते, म्हणूनच आज ते असे कायदे आणून जनतेला विभागून टाकत आहेत. म्हणूनच त्यांच्या कायद्याच्या विरोधात आंदोलन आणि सुरू केलेला आहे आणि त्याचा वणवा आता देशभरात पेटला असून यापुढेही आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही काहीही करा,आम्ही तिरंगा उचलून आंदोलन सुरूच ठेऊ असा इशाराही त्यांनी दिला




पाकिस्तानातील पंतप्रधानाला भारतातील मुस्लिमांचा कळवळा आहे पाकिस्तानातील मुस्लिमांचा भारतातील पंतप्रधानांना कळवळा आहे म्हणून ते रोज उठ सूट आपल्या देशातील मुस्लीमांवर होत असलेल्या अन्यायाचा विचार न करता दुसऱ्या देशातील मुस्लिम होत असलेल्या अन्यायावर बोलत असतात त्यामुळे यासाठी दोघांचेही हे षड्यंत्र भारतीय मुस्लिमांनी ओळखले आहे, आम्ही हिंदुस्तानी मुस्लिम असून आम्हाला हिन्दुस्तानी असल्याचा अभिमान आहे त्यामुळे पाकिस्तानात असलेल्या लोकांनी नि आमच्या बद्दल कोणताही कळवळा व्यक्त करू नये अशा शब्दात उमर खालिद यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर टीका केली.
छत्रपती विद्यार्थी संघटनेच्या या परिषदेला शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे येणार होते परंतु त्यामुळे त्यांनी माघार घेतल्याने त्यावर टीका करताना उमर खालिद म्हणाला की, आदित्य ठाकरे असते तर मी ही या स्टेज वर आलो नसतो.त्याची विषयावर बिलकुल स्पष्टता नाही.
शिवसेनेच्या ज्या व्यक्तीने माझ्यावर गोळी झाडली त्याला. सेनेने तिकीट दिले होते.
NRC आणि CAA विरोधातील
हे आंदोलन आत्ता थांबणार नाही, उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून दहशतवाद मजवला गेला तरतर त्याविरोधात महाराष्ट्र, केरळ आदी राज्यांनी आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी केले.





Conclusion:स्वातंत्र्याच्या लढाईत आम्ही गोऱ्यांना पळवून लावले होते आता चोरांना पळविण्याची वेळ आलीय - उमर खलिद



mh- mum-01-chatrabharati- umarkhalid-121-visu-7201153

त्यासाठीची सर्व visuals पाठवले आहेत


मुंबई, ता.५:
भारतीय जनतेने स्वातंत्र्याच्या लढाईत गोऱ्याना पळवले होते, आता आम्ही केंद्रात बसलेल्या चोरांना पळवून लावू, असा गंभीर इशारा विद्यार्थी नेते उमर खालिद यांनी आज मुंबईत दिला. तसेच NRC आणि CAA कायदे विरोधात देशातील विविध संघटनांनी आपले झेंडे बाजूला ठेऊन केवळ तिरंग्याच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

छात्रभारती विद्यार्थी संघटना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या NRC आणि CAA कायदे विरोधातील परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विद्यार्थी नेता प्रदीप नरवाल जे न्यू मधील विद्यार्थी नेता राम नाका जामिया विद्यापीठातील हम्मा दूर रहमान सलमान इम्तियाज साथिया शेख आधी विद्यार्थी नेते उपस्थित होते.

मी देशविरोधी नारे दिले म्हणून माझ्या विरोधात खटला दाखल केला पण चार वर्षात सुनावणी का झाली नाही?
मी गृहमंत्री अमित शहा यांना खुले आव्हान देतो, त्यांनी माझ्यावरील खटला न्यायालयात चालवावा, आणि
चार वर्षात का यावर सुनावणी झाली नाही याचे उत्तर द्यावे असे आवाहन केले.
मोदींनी केंद्रातील शिक्षणासाठी बजेट कमी केले, आणि दुसरीकडे एक ही नवीन संस्था, विद्यापीठ उभे करू शकले नाही. मात्र आहेत ते बंद करण्यासाठी उद्योग करत आहेत. आम्ही सरकार निवडले होते, पण खोटे बोलण्याची कंपनी निघाली असा टोला ही त्यांनी मोदी सरकारला लागावला.हे लोक विकासासाठी आले नव्हते तर देशाच्या विनाशासाठी आले होते, म्हणूनच आज ते असे कायदे आणून जनतेला विभागून टाकत आहेत. म्हणूनच त्यांच्या कायद्याच्या विरोधात आंदोलन आणि सुरू केलेला आहे आणि त्याचा वणवा आता देशभरात पेटला असून यापुढेही आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही काहीही करा,आम्ही तिरंगा उचलून आंदोलन सुरूच ठेऊ असा इशाराही त्यांनी दिला




पाकिस्तानातील पंतप्रधानाला भारतातील मुस्लिमांचा कळवळा आहे पाकिस्तानातील मुस्लिमांचा भारतातील पंतप्रधानांना कळवळा आहे म्हणून ते रोज उठ सूट आपल्या देशातील मुस्लीमांवर होत असलेल्या अन्यायाचा विचार न करता दुसऱ्या देशातील मुस्लिम होत असलेल्या अन्यायावर बोलत असतात त्यामुळे यासाठी दोघांचेही हे षड्यंत्र भारतीय मुस्लिमांनी ओळखले आहे, आम्ही हिंदुस्तानी मुस्लिम असून आम्हाला हिन्दुस्तानी असल्याचा अभिमान आहे त्यामुळे पाकिस्तानात असलेल्या लोकांनी नि आमच्या बद्दल कोणताही कळवळा व्यक्त करू नये अशा शब्दात उमर खालिद यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर टीका केली.
छत्रपती विद्यार्थी संघटनेच्या या परिषदेला शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे येणार होते परंतु त्यामुळे त्यांनी माघार घेतल्याने त्यावर टीका करताना उमर खालिद म्हणाला की, आदित्य ठाकरे असते तर मी ही या स्टेज वर आलो नसतो.त्याची विषयावर बिलकुल स्पष्टता नाही.
शिवसेनेच्या ज्या व्यक्तीने माझ्यावर गोळी झाडली त्याला. सेनेने तिकीट दिले होते.
NRC आणि CAA विरोधातील
हे आंदोलन आत्ता थांबणार नाही, उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून दहशतवाद मजवला गेला तरतर त्याविरोधात महाराष्ट्र, केरळ आदी राज्यांनी आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी केले.





ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.