ETV Bharat / state

मुंबईत पाणी ओसरले; पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्या

author img

By

Published : Jul 2, 2019, 4:44 PM IST

सोमवारी कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक आपल्या घरी सुरक्षीत पोहोचावे यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे. सध्या लोकल सेवा सुरू नसली तरी विशेष गाड्यांमुळे पावसात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत होणार आहे.

पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी सोडण्यात आलेली विशेष रेल्वे

मुंबई - पावसामुळे अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. सीएसएमटीवरून कल्याण, बदलापूर, कर्जत आणि टिटवाळा पर्यंत विशेष गाड्या सोडल्या, तर घाटकोपरवरून सीएसएमटीकडे येणारी एक रेल्वे सोडण्यात आली.

पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी सोडण्यात आलेली विशेष रेल्वे

मुंबईसह उपनगरात गेल्या ४ दिवसांपासून पावसाची तुफान बॅटींग सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता. सोमवारी रात्री पासूनच ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वेसेवा देखील कोलमडून पडली होती. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे साचलेले पाणी कमी होत आहे. त्यामुळे ठप्प झालेली रेल्वेसेवा देखील पूर्वपदावर येत आहे.

सोमवारी कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक आपल्या घरी सुरक्षीत पोहोचावे यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे. सध्या लोकल सेवा सुरू नसली तरी विशेष गाड्यांमुळे पावसात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत होणार आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सीएसटीहून कल्याण, बदलापूर, कर्जत आणि टिटवाळा या विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. तसेच सायन व कुर्ला मार्गात पाणी साचल्याने ठाण्याहून सीएसटीकडे येणारी रेल्वे सेवा रात्रीपासून बंद होती. त्यामुळे मुंबईतील अनेक प्रवाशी ठाण्यात अडकलेले होते. पाण्याचा निचरा झाल्यानंतर त्यांच्यासाठी २ वाजता घाटकोपरहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी एक विशेष रेल्वे सोडण्यात आली.

मुंबई - पावसामुळे अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. सीएसएमटीवरून कल्याण, बदलापूर, कर्जत आणि टिटवाळा पर्यंत विशेष गाड्या सोडल्या, तर घाटकोपरवरून सीएसएमटीकडे येणारी एक रेल्वे सोडण्यात आली.

पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी सोडण्यात आलेली विशेष रेल्वे

मुंबईसह उपनगरात गेल्या ४ दिवसांपासून पावसाची तुफान बॅटींग सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता. सोमवारी रात्री पासूनच ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वेसेवा देखील कोलमडून पडली होती. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे साचलेले पाणी कमी होत आहे. त्यामुळे ठप्प झालेली रेल्वेसेवा देखील पूर्वपदावर येत आहे.

सोमवारी कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक आपल्या घरी सुरक्षीत पोहोचावे यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे. सध्या लोकल सेवा सुरू नसली तरी विशेष गाड्यांमुळे पावसात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत होणार आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सीएसटीहून कल्याण, बदलापूर, कर्जत आणि टिटवाळा या विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. तसेच सायन व कुर्ला मार्गात पाणी साचल्याने ठाण्याहून सीएसटीकडे येणारी रेल्वे सेवा रात्रीपासून बंद होती. त्यामुळे मुंबईतील अनेक प्रवाशी ठाण्यात अडकलेले होते. पाण्याचा निचरा झाल्यानंतर त्यांच्यासाठी २ वाजता घाटकोपरहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी एक विशेष रेल्वे सोडण्यात आली.

Intro:पाऊस ओसरत असताना; नागरिकांना घरी पोहचवण्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

मुंबईसह उपनगरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागात व रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता .काळ रात्री पासूनच ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा देखील कोलमडून पडली होती मात्र आता पाऊस ओसरत आहे .आणि साचलेलं पाणी कमी होत आहे म्हणूनच ठप्प असलेली रेल्वे सेवा काही विशेष गाड्या सोडून हळूहळू सुरू होत आहे.

नुकतीच अडीच च्या दरम्यान सीएसटीहुन कल्याण, बदलापूर,कर्जत आणि टिटवाळा या स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.तसेच ठाण्याहून रात्रीपासून सीएसटी कडे येणारी रेल्वे सेवा सायन व कुर्ला मार्गात पाणी साचल्याने बंद होती .त्यामुळे अनेक जण मुंबईतून तिकडे ठाण्यात प्रवासी अडकले होते. यासाठी पाऊस ओसरल्याने पाण्याचा निचरा होत असताना 2 वाजता घाटकोपर हुन सीएसटीचा दिशेने एक रेल्वे सोडण्यात आली आहे.अन काळ रात्री पासून अडकलेले चाकरमानी आपल्या घरी पोहचावे यासाठी ही काही विशेष लोकल सोडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहेत. सध्या लोकल सुरू नसल्या तरी विशेष गाड्या सोडून पावसात अडकलेले लोकांना याचा घरी जाण्यासाठी फायदा होईल असं आहे.

Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.