ETV Bharat / state

'वायू'च्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना धोक्याची सूचना जारी; मुंबई पोलिसांची खबरदारी

author img

By

Published : Jun 12, 2019, 4:38 PM IST

मुंबईच्या समुद्रकिनारी ५० ते ५५ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून मासेमारी करणाऱ्या बोटींना समुद्रात जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. सागरी सुरक्षा दलाच्या मदतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईच्या समुद्रकिनारी मुंबई पोलिसांची खबरदारी

मुंबई - हवामान खात्याकडून वायू चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा मुंबईवरचा धोका टळला तरी मुंबईच्या समुद्रकिनारी पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

Mum
मुंबईच्या समुद्रकिनारी पोलिसांची खबरदारी

मुंबईच्या समुद्रकिनारी ५० ते ५५ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून मासेमारी करणाऱ्या बोटींना समुद्रात जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. सागरी सुरक्षा दलाच्या मदतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर समुद्रात अडकलेल्या बोटींना सुरक्षितरीत्या समुद्र किनारी येण्यासाठी तटरक्षक दलाची मदत घेतली जात आहे.

मुंबई - हवामान खात्याकडून वायू चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा मुंबईवरचा धोका टळला तरी मुंबईच्या समुद्रकिनारी पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

Mum
मुंबईच्या समुद्रकिनारी पोलिसांची खबरदारी

मुंबईच्या समुद्रकिनारी ५० ते ५५ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून मासेमारी करणाऱ्या बोटींना समुद्रात जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. सागरी सुरक्षा दलाच्या मदतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर समुद्रात अडकलेल्या बोटींना सुरक्षितरीत्या समुद्र किनारी येण्यासाठी तटरक्षक दलाची मदत घेतली जात आहे.

Intro:हवामान खात्याकडून वायू वादळाचा दिलेला इशारा लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. वायू वादळाचा धोका मुंबईवरचा जरी टळला असला तरी , मुंबईच्या समुद्र किनारी 50 ते 55 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत असल्याने मुंबई पोलिसांकडून मासेमारी करणाऱ्या बोटींना समुद्रात जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. सागरी सुरक्षा दलाच्या मदतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.Body:समुद्रात अडकलेल्या बोटींना सुरक्षितरीत्या समुद्र किनारी येण्यासाठी तटरक्षक दलाची मदत घेतली जात आहे. मुंबईतील मारिन ड्राइव्ह समुद्र किनाऱ्यावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनीConclusion:( फीड लाइव्ह यु नंबर 7 ने पाठवले आहे.)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.