ETV Bharat / state

चौकीदार चोरच नाही, तर घाबरटदेखील; राहुल गांधींचे मोदींवर शरसंधान

आजवर मोदींचा उल्लेख 'चौकीदार ही चोर है' असा करणाऱ्या गांधी यांनी आज थेट मोदींना 'डरपोक' (भित्रे) संबोधले. यावेळी राहुल गांधींनी राफेल प्रकरणी मोदींनी आपल्या प्रश्नांना कशी बगल दिली, हे मोदींचा अभिनय करून दाखवले.

author img

By

Published : Mar 1, 2019, 9:43 PM IST

Updated : Mar 2, 2019, 12:02 AM IST

राहुल गांधी

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या आपल्या पहिल्याच जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चौकीदार केवळ चोरच नाही, तर भित्रेदेखील आहेत, अशा शब्दांत गांधी यांनी मोदींच्या कार्यशैलीवर हल्ला चढवला.

मुंबईतील सभेत बोलताना राहुल गांधी

आजवर मोदींचा उल्लेख 'चौकीदार ही चोर है' असा करणाऱ्या गांधी यांनी आज थेट मोदींना 'डरपोक' (घाबरट) संबोधले. यावेळी राहुल गांधींनी राफेल प्रकरणी मोदींनी आपल्या प्रश्नांना कशी बगल दिली, हे मोदींचा अभिनय करून दाखवले. त्यामुळे मैदानावर एकच हास्यकल्लोळ झाला! हिंमत असेल, तर मोदींनी भ्रष्टाचारावर चर्चा करावी, असेही आव्हान गांधी यांनी मोदींना दिले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आज झालेल्या सभेला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. राहुल गांधी यांच्या भाषणाची आक्रमक शैली, व्यंग आणि मार्मिक टीका यांच्यामुळे प्रचंड संख्येने जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी राहुल गांधी यांनी मोदींवर देशात २ प्रकारचे भारत निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांनी छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना साद घालण्याचा प्रयत्न केला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ, असा दावाही केला.

अंबानीचाही चोर म्हणून उल्लेख

राहुल गांधी यांनी आजच्या जाहीर सभेत राफेलचा मुद्दा वारंवार उपस्थित करून मोदी आणि अनिल अंबानी यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला चढवताना आक्रमक झालेल्या गांधी यांनी अंबानी यांनाही चोर असल्याचे संबोधले!

गांधी म्हणाले, की एक भारत अंबानींचा असून यात मूठभर २० ते २५ लोकांसाठी सत्ता राबवली जाते आणि दुसरा भारत शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारा आहे. देशातील मूठभर १५ सर्वात श्रीमंत लोकांचे साडेतीन लाख कोटी कर्ज माफ केले आहे. मात्र, लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांचे एक रुपया तरी कर्ज माफ केले का? असाही प्रश्न गांधी यांनी श्रोत्यांना विचारला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'चौकीदार ही चोर है'च्या घोषणांनी मैदान दणाणून सोडले.

undefined

अनिल अंबानी सारख्या चोरांना ३५ हजार कोटी दिले, तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत?

शेतकऱ्यांना रोजचे १७ रुपये दिले, तेव्हा लोकसभेत भाजप खासदारांनी टाळ्याचा कडकडाट केला. मात्र, जेव्हा अनिल अंबानी सारख्या चोरांना ३५ हजार कोटी दिले, तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत? नीरव मोदींना ३० हजार कोटी दिले, तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत? विजय मल्ल्याला १० हजार कोटी दिले, तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत? असे प्रश्न उपस्थित करत गांधींनी भाजपवर टीका केली.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या आपल्या पहिल्याच जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चौकीदार केवळ चोरच नाही, तर भित्रेदेखील आहेत, अशा शब्दांत गांधी यांनी मोदींच्या कार्यशैलीवर हल्ला चढवला.

मुंबईतील सभेत बोलताना राहुल गांधी

आजवर मोदींचा उल्लेख 'चौकीदार ही चोर है' असा करणाऱ्या गांधी यांनी आज थेट मोदींना 'डरपोक' (घाबरट) संबोधले. यावेळी राहुल गांधींनी राफेल प्रकरणी मोदींनी आपल्या प्रश्नांना कशी बगल दिली, हे मोदींचा अभिनय करून दाखवले. त्यामुळे मैदानावर एकच हास्यकल्लोळ झाला! हिंमत असेल, तर मोदींनी भ्रष्टाचारावर चर्चा करावी, असेही आव्हान गांधी यांनी मोदींना दिले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आज झालेल्या सभेला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. राहुल गांधी यांच्या भाषणाची आक्रमक शैली, व्यंग आणि मार्मिक टीका यांच्यामुळे प्रचंड संख्येने जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी राहुल गांधी यांनी मोदींवर देशात २ प्रकारचे भारत निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांनी छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना साद घालण्याचा प्रयत्न केला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ, असा दावाही केला.

अंबानीचाही चोर म्हणून उल्लेख

राहुल गांधी यांनी आजच्या जाहीर सभेत राफेलचा मुद्दा वारंवार उपस्थित करून मोदी आणि अनिल अंबानी यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला चढवताना आक्रमक झालेल्या गांधी यांनी अंबानी यांनाही चोर असल्याचे संबोधले!

गांधी म्हणाले, की एक भारत अंबानींचा असून यात मूठभर २० ते २५ लोकांसाठी सत्ता राबवली जाते आणि दुसरा भारत शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारा आहे. देशातील मूठभर १५ सर्वात श्रीमंत लोकांचे साडेतीन लाख कोटी कर्ज माफ केले आहे. मात्र, लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांचे एक रुपया तरी कर्ज माफ केले का? असाही प्रश्न गांधी यांनी श्रोत्यांना विचारला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'चौकीदार ही चोर है'च्या घोषणांनी मैदान दणाणून सोडले.

undefined

अनिल अंबानी सारख्या चोरांना ३५ हजार कोटी दिले, तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत?

शेतकऱ्यांना रोजचे १७ रुपये दिले, तेव्हा लोकसभेत भाजप खासदारांनी टाळ्याचा कडकडाट केला. मात्र, जेव्हा अनिल अंबानी सारख्या चोरांना ३५ हजार कोटी दिले, तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत? नीरव मोदींना ३० हजार कोटी दिले, तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत? विजय मल्ल्याला १० हजार कोटी दिले, तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत? असे प्रश्न उपस्थित करत गांधींनी भाजपवर टीका केली.

Intro:मोदी डरपोक आहेत!
राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर जोरदार शाब्दिक हल्लाBody:
मोदी डरपोक आहेत!
राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर जोरदार शाब्दिक हल्ला

मुंबईच्या विराट सभेत दिसले राहुल गांधींचे आक्रमक रूप
लोकसभा निवडणूक काँग्रेस जिंकणार-
गांधीचा दावा

मुंबई-- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या आपल्या पहिल्याच जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला." चौकीदार केवळ चोरच नाही तर डरपोक ही आहे," अश्या शब्दांत गांधी यांनी मोदींच्या कार्यशैलीवर हल्ला चढविला.
लोकसभा निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ, असा दावाही त्यांनी केला.


येथील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील शुक्रवारी प्रचंड गर्दी च्या उपस्थितीत ही सभा झाली. राहुल गांधी यांच्या भाषणाची आक्रमक शैली, व्यंग आणि मार्मिक टीका यांच्यामुळे प्रचंड संख्येने जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे उधाण आले होते.
देशात 2 प्रकारचे भारत निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी करीत आहेत, असे सांगून त्यांनी छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना साद घालण्याचा प्रयत्न केला.
"एक भारत अंबानीचा ज्यात मूठभर 20 ते 25 लोकांसाठी सत्ता राबवले जाईल आणि दुसरा भारत शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारा," असे ते म्हणाले. देशातील मूठभर 15 सर्वात श्रीमंत लोकांचे साडे तीन लाख कोटी कर्ज माफ केले. मात्र लघु आणि मध्यम व्यापऱ्याचे एक रुपया कर्ज तरी माफ केले का? असा प्रश्न त्यांनी श्रोत्यांना विचारताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार ही चोर है च्या घोषणांनी मैदान दणाणून सोडले.
" शेतकऱ्यांना रोजचे 17 रुपये दिले तेव्हा लोकसभेत भाजप खासदारांनी टाळ्याचा कडकडाट झाला.मात्र जेव्हा अनिल अंबानी सारख्या चोरांना जेव्हा 35 हजार कोटी दिले तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत? नीरव मोदींना 30 हजार कोटी दिले तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत? विजय मल्ल्याला 10 हजार कोटी दिले तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत?,, अश्या बोचऱ्या शब्दांत गांधींनी भाजपवर टीका केली.

मोदी डरपोक

आजवर मोदींचा उल्लेख चौकीदार ही चोर है असा करणाऱ्या गांधी यांनी आज थेट मोदींना डरपोक अर्थात भित्रे संबोधून राफेल प्रकरणी त्यांनी आपल्या प्रश्नांना कशी बगल दिली, हे मोदींचा अभिनय करून दाखवत त्यांनी सांगितले तेव्हा मैदानावर एकच हस्यकल्लोळ झाला! हिंमत असेल तर मोदींनी भ्रष्टाचारावर चर्चा करावी, असे आव्हान त्यांनी दिले.

अंबानीचा चोर म्हणून उल्लेख
राहुल गांधी यांनी शुक्रवारी जाहीर सभेत राफेल चा मुद्दा वारंवार उपस्थित करून मोदी आणि अनिल अंबानी यांच्यावर हल्ला चढविला. हा हल्ला चढविताना आक्रमक झालेल्या गांधी यांनी अंबानी यांना थेट चोर असल्याचे संबोधले!


मोदी डरपोक आहेत!
राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर जोरदार शाब्दिक हल्ला

मोदी डरपोक आहेत!
राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर जोरदार शाब्दिक हल्ला

मुंबईच्या विराट सभेत दिसले राहुल गांधींचे आक्रमक रूप
लोकसभा निवडणूक काँग्रेस जिंकणार-
गांधीचा दावा

मुंबई-- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या आपल्या पहिल्याच जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला." चौकीदार केवळ चोरच नाही तर डरपोक ही आहे," अश्या शब्दांत गांधी यांनी मोदींच्या कार्यशैलीवर हल्ला चढविला.
लोकसभा निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ, असा दावाही त्यांनी केला.


येथील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील शुक्रवारी प्रचंड गर्दी च्या उपस्थितीत ही सभा झाली. राहुल गांधी यांच्या भाषणाची आक्रमक शैली, व्यंग आणि मार्मिक टीका यांच्यामुळे प्रचंड संख्येने जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे उधाण आले होते.
देशात 2 प्रकारचे भारत निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी करीत आहेत, असे सांगून त्यांनी छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना साद घालण्याचा प्रयत्न केला.
"एक भारत अंबानीचा ज्यात मूठभर 20 ते 25 लोकांसाठी सत्ता राबवले जाईल आणि दुसरा भारत शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारा," असे ते म्हणाले. देशातील मूठभर 15 सर्वात श्रीमंत लोकांचे साडे तीन लाख कोटी कर्ज माफ केले. मात्र लघु आणि मध्यम व्यापऱ्याचे एक रुपया कर्ज तरी माफ केले का? असा प्रश्न त्यांनी श्रोत्यांना विचारताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार ही चोर है च्या घोषणांनी मैदान दणाणून सोडले.
" शेतकऱ्यांना रोजचे 17 रुपये दिले तेव्हा लोकसभेत भाजप खासदारांनी टाळ्याचा कडकडाट झाला.मात्र जेव्हा अनिल अंबानी सारख्या चोरांना जेव्हा 35 हजार कोटी दिले तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत? नीरव मोदींना 30 हजार कोटी दिले तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत? विजय मल्ल्याला 10 हजार कोटी दिले तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत?,, अश्या बोचऱ्या शब्दांत गांधींनी भाजपवर टीका केली.

मोदी डरपोक

आजवर मोदींचा उल्लेख चौकीदार ही चोर है असा करणाऱ्या गांधी यांनी आज थेट मोदींना डरपोक अर्थात भित्रे संबोधून राफेल प्रकरणी त्यांनी आपल्या प्रश्नांना कशी बगल दिली, हे मोदींचा अभिनय करून दाखवत त्यांनी सांगितले तेव्हा मैदानावर एकच हस्यकल्लोळ झाला! हिंमत असेल तर मोदींनी भ्रष्टाचारावर चर्चा करावी, असे आव्हान त्यांनी दिले.

अंबानीचा चोर म्हणून उल्लेख
राहुल गांधी यांनी शुक्रवारी जाहीर सभेत राफेल चा मुद्दा वारंवार उपस्थित करून मोदी आणि अनिल अंबानी यांच्यावर हल्ला चढविला. हा हल्ला चढविताना आक्रमक झालेल्या गांधी यांनी अंबानी यांना थेट चोर असल्याचे संबोधले!



Conclusion:मोदी डरपोक आहेत!
राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर जोरदार शाब्दिक हल्ला
Last Updated : Mar 2, 2019, 12:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.