ETV Bharat / state

...तर पंतप्रधानांना पाय उतार व्हावे लागेल - नवाब मलिक

author img

By

Published : Dec 2, 2019, 4:07 PM IST

महाराष्ट्राला आलेला 40 हजार कोटी रुपयांचा निधी परत केंद्राला पाठवण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत नसताना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, असे ट्विट भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केले आहे. भाजपच्या नेत्याने असे ट्विट करणे गंभीर असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

NCP spokesperson nawab malik
राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई - महाराष्ट्राच्या विकास कामासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आलेला ४० हजार कोटी रुपयांचा निधी परत गेला असेल, तर याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाय उतार व्हावे लागेल, अशी परखड प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

महाराष्ट्राला आलेला 40 हजार कोटी रुपयांचा निधी परत केंद्राला पाठवण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत नसताना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, असे ट्विट भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केले आहे. भाजपच्या नेत्याने असे ट्विट करणे गंभीर आहे. याची माहिती जनतेपुढे आली पाहिजे, असेही मलिक म्हणाले.

महाराष्ट्रासाठी आलेला निधी खरच परत गेला असेल, तर केवळ महाराष्ट्र नाहीतर तामिळनाडू, ओडिशा अशा गैरभाजप शासित राज्यांवर अन्याय केल्यासारखे होईल, असेही नवाब मलिक म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्राच्या विकास कामासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आलेला ४० हजार कोटी रुपयांचा निधी परत गेला असेल, तर याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाय उतार व्हावे लागेल, अशी परखड प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

महाराष्ट्राला आलेला 40 हजार कोटी रुपयांचा निधी परत केंद्राला पाठवण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत नसताना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, असे ट्विट भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केले आहे. भाजपच्या नेत्याने असे ट्विट करणे गंभीर आहे. याची माहिती जनतेपुढे आली पाहिजे, असेही मलिक म्हणाले.

महाराष्ट्रासाठी आलेला निधी खरच परत गेला असेल, तर केवळ महाराष्ट्र नाहीतर तामिळनाडू, ओडिशा अशा गैरभाजप शासित राज्यांवर अन्याय केल्यासारखे होईल, असेही नवाब मलिक म्हणाले.

Intro:... पंतप्रधानांना पाय उतार व्हावे लागेल

मुंबई 2

महाराष्ट्राच्या विकास कामासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आलेला 40 हजार कोटी रुपयांचा निधी परत गेला असेल , तर याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाय उतार व्हावे लागेल अशी परखड प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी ट्विट केले की, महाराष्ट्राला आलेला 40 हजार कोटी रुपयांचा निधी परत केंद्राला पाठवण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत नसताना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपच्या नेत्याने असे ट्विट करने गंभीर आहे. याची माहिती जनतेपुढे अली पाहिजे. जर हा निधी खरच परत गेला असेल तर केवळ महाराष्ट्रच नाही तर तामिळनाडू, ओडिशा अश्या गैरभाजप शासित राज्यांवर अन्याय केल्या सारखे होईल. असेही त्यांनी म्हटले. Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.