ETV Bharat / state

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला काळिमा - बच्चू कडू

राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तापेचावरून बच्चू कडूंनी नेत्यांना खडे बोल सुनावले आहे. राज्यात सध्या सुरू असलेला प्रकार हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला काळिमा लागत असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. ही नेत्यांची पळवपळवी  महाराष्ट्राला न शोभण्यासारखी आहे आणि नेत्यांनी ती थांबवावी, असेही ते म्हणाले.

author img

By

Published : Nov 25, 2019, 2:50 PM IST

आमदार बच्चू कडू

ठाणे - राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तापेचावरून बच्चू कडूंनी नेत्यांना खडे बोल सुनावले आहे. राज्यात सध्या सुरू असलेला प्रकार हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला काळिमा लागत असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. ही नेत्यांची पळवपळवी महाराष्ट्राला न शोभण्यासारखी आहे आणि नेत्यांनी ती थांबवावी, असेही ते म्हणाले.

आमदार बच्चू कडू

आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद किंवा मंत्रीपद महत्वाचे नाही. या राज्यात मुख्यमंत्री नाही झाला, तरी काही फरक पडणार नाही. मात्र, शेतकरी, शेतमजूर यांचा विचार करणारे सरकार पाहिजे, असे मत बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केले. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपूंजी असून तीही अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे याकडे प्रशासनाने गांभिर्याने पाहावे, अशी विनंती आमदार बच्चू कडू यांनी केले. नेत्यांनी खूर्चीसाठी मरण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी लढावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठाणे - राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तापेचावरून बच्चू कडूंनी नेत्यांना खडे बोल सुनावले आहे. राज्यात सध्या सुरू असलेला प्रकार हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला काळिमा लागत असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. ही नेत्यांची पळवपळवी महाराष्ट्राला न शोभण्यासारखी आहे आणि नेत्यांनी ती थांबवावी, असेही ते म्हणाले.

आमदार बच्चू कडू

आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद किंवा मंत्रीपद महत्वाचे नाही. या राज्यात मुख्यमंत्री नाही झाला, तरी काही फरक पडणार नाही. मात्र, शेतकरी, शेतमजूर यांचा विचार करणारे सरकार पाहिजे, असे मत बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केले. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपूंजी असून तीही अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे याकडे प्रशासनाने गांभिर्याने पाहावे, अशी विनंती आमदार बच्चू कडू यांनी केले. नेत्यांनी खूर्चीसाठी मरण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी लढावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Intro:महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला काळिमा लागतोय बच्चू कडू खुर्ची साठी मरावं की शेतकऱ्यांसाठी लढावं असा सवालBody:ही आमदारंची नाही नेत्यांची पळवापळवी आहे. सध्याच्या परिस्थिती मुळे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहासाला काळिमा लागतोय ते तात्काळ नेते मंडळींनी थांबवावा... अशी विनंती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली असून आम्ही खुर्चीसाठी मरावं की शेतक-यांच्या जगण्यासाठी लढावं असा प्रश्न सध्या निर्माण झाला असून राज्यपालांनी जाहीर केलेली तुटपुंजी मदत देखील शेतक-यांपर्यंत पोहोचली नाहीये त्याकडे प्रशासनाने गांभिर्याने पहावं अशी विनंती आमदार बच्चू कडू यांनी केलय मुंबई मधील ललित हॉटेल मधून निघताना त्यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी....
Tick tack बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.