ETV Bharat / state

धोकादायक इमारतींबाबत आता तरी धोरण निश्चित करा, आमदार अमिन पटेल यांची मागणी

म्हाडा आणि महानगरपालिकेच्या वादात आज 14 नागरिकांना जीव गमवावा लागला. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त डोंगरी भागातील आमदार अमिन पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.

author img

By

Published : Jul 17, 2019, 2:14 PM IST

आमदार अमिन पटेल

मुंबई - विधानसभेत वारंवार मागणी करुनही धोकादायक इमारतींबाबत धोरण निश्चित केले नाही. म्हाडा आणि महानगरपालिकेच्या वादात आज 14 नागरिकांना जीव गमवावा लागला. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त डोंगरी भागातील आमदार अमिन पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.

धोकादायक इमारतींबाबत आता तरी धोरण निश्चित करा - आमदार अमिन पटेल
केशरबाई इमारत दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणखी ५ तास बचावकार्य करेल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीवरुन म्हाडा आणि महानगरपालिका वाद करण्याची गरज नाही. सेस भरत असल्याने म्हाडाने जबाबदारी झटकता कामा नये, असेही पटेल यावेळी म्हणाले. पुर्नवसनासाठी बीपीटीची जागा निश्चित करुन अल्पकालीन आणि दिर्घकालीन उपाययोजना करुन सरकारने धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी अमीन पटेल यांनी केली.

मुंबई - विधानसभेत वारंवार मागणी करुनही धोकादायक इमारतींबाबत धोरण निश्चित केले नाही. म्हाडा आणि महानगरपालिकेच्या वादात आज 14 नागरिकांना जीव गमवावा लागला. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त डोंगरी भागातील आमदार अमिन पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.

धोकादायक इमारतींबाबत आता तरी धोरण निश्चित करा - आमदार अमिन पटेल
केशरबाई इमारत दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणखी ५ तास बचावकार्य करेल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीवरुन म्हाडा आणि महानगरपालिका वाद करण्याची गरज नाही. सेस भरत असल्याने म्हाडाने जबाबदारी झटकता कामा नये, असेही पटेल यावेळी म्हणाले. पुर्नवसनासाठी बीपीटीची जागा निश्चित करुन अल्पकालीन आणि दिर्घकालीन उपाययोजना करुन सरकारने धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी अमीन पटेल यांनी केली.
Intro:Body:MH_MUM_02_DONGRI_BLDG_COLLAPSE_MLA_AMIN_PATEL121_VIS_MH7204684

3G live 07 वरुन फिड पाठवले आहे.cameraman anil nirmal
AminPatelbyte


धोकादायक इमारतींबाबत आता तरी धोऱण निश्चित करा: मुंबादेवीचे आमदार अमिन पटेल यांची मागणी

मुंबई: विधानसभेत वारंवार मागणी करुनही धोकादायक इमारतींबाबत धोरण निश्चित केले नाही. म्हाडा आणि महानगारपालिकेच्या वादात आज १३ नागरीकांना जीव गमवावा लागला. भविष्यात दुर्घटना होऊ नयेत यासाठी अल्पकालीन आणि दिर्घकालीन उपाय योजना करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त डोगरी भागातील स्थानिक आमदार अमिन पटेल यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना केली. ईटिव्हीचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी आमदार अमीन पटेल यांच्याशी दुर्घटनास्थळावर साधलेला संवाद....

अमीन पटेल म्हणाले, दुर्घटनाग्रस्त केशरबाई इमारतीमधे १३ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणखी पाच तास बचाव कार्य करेल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मृतांना पाच लाख रुपये मदतीचा निर्णय घेतला आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीवरुन म्हाडा आणि महानगरपालिका वाद करण्याची गरज नाही. सेस भरत असल्यानं म्हाडानं जबाबदारी झटकता कामा नव्हे. पुर्नवसनासाठी बीपीटीची जागा निश्चित करुन अल्पकालीन आणि दिर्घकालीन उपाययोजना करुन सरकारने धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी अमीन पटेल यांनी शेवटी केली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.