ETV Bharat / state

चांदीवलीत जमीन खचली, जवळच्या इमारतीना धोका

author img

By

Published : Jul 2, 2019, 11:58 AM IST

Updated : Jul 2, 2019, 12:44 PM IST

मुंबईत आज पावसाचा ५ वा दिवस आहे. सलग चार दिवसांपासून मुसळधार पावसाने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पावसामुळे लोकलसेवादेखील ठप्प झाल्या आहेत. तसेच वाहतुकही खोळंबली आहे.

चांदीवलीत जमीन खचली, जवळच्या इमारतीना धोका

मुंबई - मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने रात्री चांदीवली संघर्ष नगर येथील जमीन खचली आहे. जवळच्या ३ इमारती खाली करण्यात येत आहेत. या ठिकाणी इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने येथील रहिवाशी भयभीत झाले आहेत.

मुंबईत आज पावसाचा ५ वा दिवस आहे. सलग चार दिवसांपासून मुसळधार पावसाने सखल भागात मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. या पावसामुळे लोकलसेवादेखील ठप्प झाल्या आहेत. तसेच वाहतुकही खोळंबली आहे.

चांदीवलीत जमीन खचली, जवळच्या इमारतीना धोका

मुसळधार पाऊस पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच खाजगी आणि सरकारी कार्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आलेले आहे.

मुंबई - मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने रात्री चांदीवली संघर्ष नगर येथील जमीन खचली आहे. जवळच्या ३ इमारती खाली करण्यात येत आहेत. या ठिकाणी इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने येथील रहिवाशी भयभीत झाले आहेत.

मुंबईत आज पावसाचा ५ वा दिवस आहे. सलग चार दिवसांपासून मुसळधार पावसाने सखल भागात मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. या पावसामुळे लोकलसेवादेखील ठप्प झाल्या आहेत. तसेच वाहतुकही खोळंबली आहे.

चांदीवलीत जमीन खचली, जवळच्या इमारतीना धोका

मुसळधार पाऊस पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच खाजगी आणि सरकारी कार्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आलेले आहे.

Intro:चांदीवलीत जमीन खचली जवळच्या इमारतीना धोका

मुंबईत संतधार कोसळत असलेल्या पावसाने रात्री चांदीवली संघर्ष नगर येथील जमीन खचली असून जवळच्या 3 इमारती खाली करण्यात येत आहेत.या ठिकाणी इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने रहिवाशी भयभीत झाले आहेत.Body:मुंबईत आज पावसाचा5 वा दिवस काल रात्री मुसळधार पडलेल्या पावसाने सखल भागात मोठया प्रमाणात पाणी साचले आहे.मुंबईची आज सकाळपासून दैना झाली आहे. नागरिक, प्रवाशी जागोजागी खोळंबळे आहेत .रेल्वे कुर्ला ते ठाणे रात्री 11 वाजल्या पासून ठप्प झाली आहे.रस्ते उपनगरातील मुंगीच्या वेगात पुढे जात आहेत. Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.