ETV Bharat / state

'मुंबई आता राहण्याचे ठिकाण राहिलं नाही; आनंदी आयुष्य जगायचं असेल तर गावाकडे जा'

author img

By

Published : Jan 9, 2020, 3:06 PM IST

आयुष्यात खूप वरदायी जगताना जर खरच शांतता मोकळेपणा आणि आनंद अनुभवायचा असेल तर प्रत्येकाने एकदा गावाकडे शेतावर आला पाहिजे. त्यातून नक्कीच आनंद मिळतो. गावाकडे शेतावर असताना खूप बदल आपल्याला जाणवतो. आत्ता मी हाच अनुभव गावाकडे शेतावर घेतो आणि शेतीची काम करत असताना मला खूप आनंद वाटतो, असेही ते म्हणाले.

senior actor nana patekar
नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते

मुंबई - मुंबई स्वप्न नगरी म्हणून ओळखली जाते. मात्र, मुंबईत आता प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात आता वर्दळ दिसते. मोकळा श्वास घेणेही अवघड झालेला आहे. म्हणून मुंबई आता राहण्याचे ठिकाण राहिलेला नाही, असे मत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच मोकळं, आनंदित आयुष्य जगायचं असेल तर शेतावर गावाकडे गेले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते

नाना पुढे म्हणाले, आयुष्यात खूप वरदायी जगताना जर खरच शांतता मोकळेपणा आणि आनंद अनुभवायचा असेल तर प्रत्येकाने एकदा गावाकडे शेतावर आला पाहिजे. त्यातून नक्कीच आनंद मिळतो. गावाकडे शेतावर असताना खूप बदल आपल्याला जाणवतो. आत्ता मी हाच अनुभव गावाकडे शेतावर घेतो आणि शेतीची काम करत असताना मला खूप आनंद वाटतो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - राज ठाकरे हाजिर हो.. १८ फेब्रुवारीला रांची न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मागील आयुष्य माझ खूप धावपळीचं होते. त्यामुळे आता मी शेतावर काम करत पुस्तक वाचून आयुष्य अनुभवत आहे. त्यामुळे खरंच खूप बदल आयुष्यात जाणवत असल्याचेही ते म्हणाले. तसेच तुम्हालाही तसेच आयुष्य अनुभवायचा असेल जगायचे असेल तर तुम्ही देखील एकदा इकडेतिकडे पिकनिकला न जाता गावाकडे शेतावर यायलाच हवे, असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

मुंबई - मुंबई स्वप्न नगरी म्हणून ओळखली जाते. मात्र, मुंबईत आता प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात आता वर्दळ दिसते. मोकळा श्वास घेणेही अवघड झालेला आहे. म्हणून मुंबई आता राहण्याचे ठिकाण राहिलेला नाही, असे मत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच मोकळं, आनंदित आयुष्य जगायचं असेल तर शेतावर गावाकडे गेले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते

नाना पुढे म्हणाले, आयुष्यात खूप वरदायी जगताना जर खरच शांतता मोकळेपणा आणि आनंद अनुभवायचा असेल तर प्रत्येकाने एकदा गावाकडे शेतावर आला पाहिजे. त्यातून नक्कीच आनंद मिळतो. गावाकडे शेतावर असताना खूप बदल आपल्याला जाणवतो. आत्ता मी हाच अनुभव गावाकडे शेतावर घेतो आणि शेतीची काम करत असताना मला खूप आनंद वाटतो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - राज ठाकरे हाजिर हो.. १८ फेब्रुवारीला रांची न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मागील आयुष्य माझ खूप धावपळीचं होते. त्यामुळे आता मी शेतावर काम करत पुस्तक वाचून आयुष्य अनुभवत आहे. त्यामुळे खरंच खूप बदल आयुष्यात जाणवत असल्याचेही ते म्हणाले. तसेच तुम्हालाही तसेच आयुष्य अनुभवायचा असेल जगायचे असेल तर तुम्ही देखील एकदा इकडेतिकडे पिकनिकला न जाता गावाकडे शेतावर यायलाच हवे, असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

Intro:मुंबई आता राहण्याचे ठिकाण राहिलं नाही - नाना पाटेकर

मुंबई ही सर्वांचे स्वप्न नगरी म्हणून ओळखली जाते परंतु मुंबईत आता प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात आता वर्दळ दिसते मोकळा श्वास घेणे मुंबईत अवघड झालेला आहे त्यामुळे एका कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मुंबई आता राहण्याचे ठिकाण राहिलेला नाही मोकळं, आनंदित आयुष्य जगायचं असेल तर शेतावर गावाकडे गेले पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.


Body:आयुष्यात खूप वरदायी जगताना जर खरच शांतता मोकळेपणा आणि आनंद अनुभवायचा असेल तर प्रत्येकाने एकदा गावाकडे शेतावर आला पाहिजे नक्कीच आनंद मिळतो असं प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले
गावाकडे शेतावर असताना खूप बदल आपल्याला जाणवतो आणि आत्ता मी हाच अनुभव गावाकडे शेतावर घेतो आणि शेतीची काम करत असताना मला खूप आनंद वाटतो

मागील आयुष्य माझ खूप धावपळीचं होतं त्यामुळे आता मी शेतावर काम करत पुस्तक वाचून आयुष्य अनुभवत आहे त्यामुळे खरंच खूप बदल आयुष्यात जाणवतोय तसेच
तुम्हालाही तसेच आयुष्य अनुभवायचा असेल जगायचं असेल तर तुम्ही देखील एकदा इकडेतिकडे पिकनिकला न जाता गावाकडे शेतावर यायलाच हवं असं प्रेक्षकांना म्हटले आहे .


Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.