ETV Bharat / state

राजावाडी रुग्णालयात अग्निशामक दलाचे प्रात्यक्षिक, बघ्यांची गर्दी

मुंबईत काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. आग लागल्यानांतर आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले तर मोठी हानी टळू शकते. यासाठी प्रत्येकाने प्रशिक्षित होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मुंबई अग्निशमन सप्ताहाच्या निमिताने अनेक ठिकाणी जनजागृती आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

author img

By

Published : Apr 17, 2019, 1:04 PM IST

Updated : Apr 17, 2019, 1:30 PM IST

राजावाडी रुग्णालयात अग्निशमन दलाने दाखवलेले प्रात्यक्षिक

मुंबई - मुंबई पोर्ट येथे गेल्या १४ एप्रिल १९४४ च्या झालेल्या स्फोटातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी अग्निशमनदल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी घाटकोपर परिसरातील राजावाडी रुग्णालयात अग्नी सुरक्षा प्रात्यक्षिक घेण्यात आली. त्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

राजावाडी रुग्णालयात अग्निशमन दलाने दाखवलेले प्रात्यक्षिक

मुंबईत काही दिवसांपासून आगीच्या घटनांध्ये वाढ झालेली आहे. आग लागल्यानांतर आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले तर मोठी हानी टळू शकते. यासाठी प्रत्येकाने प्रशिक्षित होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मुंबई अग्निशमन सप्ताहाच्या निमिताने अनेक ठिकाणी जनजागृती आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात अग्निशमन यंत्राद्वारे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्यासोबत रुग्णांनीही सहभाग घेतला होता.

कुठली आगीची मोठी घटना घडल्यास शिडीवरून रुग्णालयातून कसे बाहेर पडायचे? याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. अनेक ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्र असतात. मात्र, त्याचा वापर कसा करायचा? याबद्दल अनेकांना माहिती नसते. त्याचेही प्रात्यक्षिक यावेळी दाखवले.

एम. आय. डी. सी. अंधेरी येथे झालेल्या रुग्णालयाच्या आगीत लहान बालकांसह ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. राजावाडी रुग्णालयाची इमारत जुनी असल्याने अत्याधुनिक अग्निसुरक्षा यंत्रणा नाही. मात्र, आहे त्या यंत्रणेत आग कशी विजवावी याचे प्रात्यक्षिक दिले. रुग्णालयातील अवैध पार्किंगमुळे अग्निशमन यंत्रणेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यावर उपाय करण्याची विनंती अग्निशमन दलाने केली आहे.
प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाशी किंवा १८०० २२२ १०१ या क्रमकांवर संपर्क साधण्याचे आवाहन अग्निशमन अधिकारी एस. बी. खरबजे यांनी केले.

मुंबई - मुंबई पोर्ट येथे गेल्या १४ एप्रिल १९४४ च्या झालेल्या स्फोटातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी अग्निशमनदल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी घाटकोपर परिसरातील राजावाडी रुग्णालयात अग्नी सुरक्षा प्रात्यक्षिक घेण्यात आली. त्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

राजावाडी रुग्णालयात अग्निशमन दलाने दाखवलेले प्रात्यक्षिक

मुंबईत काही दिवसांपासून आगीच्या घटनांध्ये वाढ झालेली आहे. आग लागल्यानांतर आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले तर मोठी हानी टळू शकते. यासाठी प्रत्येकाने प्रशिक्षित होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मुंबई अग्निशमन सप्ताहाच्या निमिताने अनेक ठिकाणी जनजागृती आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात अग्निशमन यंत्राद्वारे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्यासोबत रुग्णांनीही सहभाग घेतला होता.

कुठली आगीची मोठी घटना घडल्यास शिडीवरून रुग्णालयातून कसे बाहेर पडायचे? याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. अनेक ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्र असतात. मात्र, त्याचा वापर कसा करायचा? याबद्दल अनेकांना माहिती नसते. त्याचेही प्रात्यक्षिक यावेळी दाखवले.

एम. आय. डी. सी. अंधेरी येथे झालेल्या रुग्णालयाच्या आगीत लहान बालकांसह ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. राजावाडी रुग्णालयाची इमारत जुनी असल्याने अत्याधुनिक अग्निसुरक्षा यंत्रणा नाही. मात्र, आहे त्या यंत्रणेत आग कशी विजवावी याचे प्रात्यक्षिक दिले. रुग्णालयातील अवैध पार्किंगमुळे अग्निशमन यंत्रणेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यावर उपाय करण्याची विनंती अग्निशमन दलाने केली आहे.
प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाशी किंवा १८०० २२२ १०१ या क्रमकांवर संपर्क साधण्याचे आवाहन अग्निशमन अधिकारी एस. बी. खरबजे यांनी केले.

Intro:राजावाडी रुग्णालयात अग्निशामक दलाचे प्रात्यक्षिक बघ्याची मोठी गर्दी. .



१४ एप्रिल ते २० एप्रिल हा अग्निशमनदल सप्ताह साजरा केला जातो , १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई पोर्ट येथे झालेल्या स्फोटात मुंबई अग्निशमन दलाचे ६६ जवान शाहिद झाले अनेक जवान जखमी झाले , इतर घटनांन मध्येही हौतात्मा झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून या सप्तांहाचे आयोजन केले जात असते यात अग्नी सुरक्षेविषयी समाज प्रबोधनाचे कार्य केले जात आहे , आज घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात अग्नी सुरक्षा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आलेBody: राजावाडी रुग्णालयात अग्निशामक दलाचे प्रात्यक्षिक बघ्याची मोठी गर्दी. .



१४ एप्रिल ते २० एप्रिल हा अग्निशमनदल सप्ताह साजरा केला जातो , १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई पोर्ट येथे झालेल्या स्फोटात मुंबई अग्निशमन दलाचे ६६ जवान शाहिद झाले अनेक जवान जखमी झाले , इतर घटनांन मध्येही हौतात्मा झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून या सप्तांहाचे आयोजन केले जात असते यात अग्नी सुरक्षेविषयी समाज प्रबोधनाचे कार्य केले जात आहे , आज घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात अग्नी सुरक्षा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले .

मुंबईत मागील काही काळात आग लागलेल्या घटनां मध्यें वाढ झालेली असून यात अनेक मुंबईकरांना आपल्या प्राण गमवावे लागले आहेत, आग लागल्यानांतर जर आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले तर मोठी हानी टळू शकते याकरिता प्रत्येकाने प्रशिक्षित होणे महत्वाचे आहे , म्हणूनच मुंबई अग्निशमन सप्ताहाच्या निमिताने अनेक ठिकाणी जनजागृती आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते , आज सकाळी घाटकोपर च्या राजावाडी रुग्णालयात अग्निशमन यंत्रा द्वारे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले यात डॉक्टर , परिचारिका , कर्मचारी यांच्या सोबत रुग्णांनी ही सहभाग घेतला , यातआग लागल्यावर किंवा कोणती मोठी घटना घडल्यानंतर शिडीवरून रुग्णालयातून कसे बाहेर काढायचे आणि स्वतः कसे बाहेर यायचे याचे प्रात्यक्षित दाखवण्यात आले ,स्वतः रुग्णालयाच्या अधिक्षिका विद्या ठाकूर यांनी दुसऱ्या माजल्याहून खाली शिडीने खाली आल्या , तर अग्निसुरक्षा यंत्र हे अनेक ठिकाणी असतात मात्र त्याचा वापर कसा करायचा हे माहीत नसल्याने आग त्वरित विजवली जात नाही आणि नतर आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होते. म्हणूनच सर्वाना फायर इगस्टिंगविष चा वापर करण्याचे प्रात्यक्षिक ही दाखवण्यात आले त्यामुळे भविष्यात याचा उपयोग सर्वसामान्य नागरीकांना करता येणार आहे .
एम आय डी सीअंधेरी येथे झालेल्या रुग्णालयाच्या आगीत लहान बालकासह आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते , राजावाडी रुग्णालय ची इमारत जुनी असल्याने अत्याधुनिक अग्निसुरक्षा यंत्रणा नसली तरी आहे त्या यंत्रणेत आग कशी विजवावी याचे प्रात्यक्षिक दिले मात्र रुग्णालयाच्या आत असलेली गाड्यांची अवैध पार्किंग कोठे ही उभ्या केलेल्या रिक्षा या मुळे अग्नीशमन यंत्रणा आत काशी पोहचणार हा प्रश्न अग्निशमन अधिकाऱयांनी उपस्थित केला आणि त्यावर उपाय करण्याची विनंती केली आहे , उपचारा पेक्षा काळजी घेतलेली बारी त्याप्रमाणे आग विजवण्या पेक्षा आग लागूच नये याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे
म्हणूनच , छोटीशी दक्षता घेतली तर मोठी घटना टाळू शकता ,
एस बी खरबडे - प्रमुख सहा अग्निशमन अधिकारी म्हणाले शौर्यम्, आत्मसँयमम्, त्यागः हे ब्रीद वाक्य असलेले मुंबई चे अग्निशमन दल दिवस रात्र मुंबईकरान साठी कार्यरत असते आपणही प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण घेऊ शकता त्याकरिता मुंबई अग्निशमन दलाशी किंवा 1800 222 101 या क्रमकावर संपर्क साधून आपले नाव नोंदवून सहभागी होऊ शकता आणि मोठी हानी टाळू शकता .
Conclusion:
Last Updated : Apr 17, 2019, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.