ETV Bharat / state

Youth Suicide in Maharashtra: तरूणांना झालंय तरी काय! राज्यात दररोज जवळपास १३ जण संपवताहेत आयुष्य

राज्यातील मागील दीड महिन्यात किती तरूणांनी आत्महत्या केल्या याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दिन महिन्याच्या काळात ऐकून १ हजार २३ आत्महत्या झाल्याच्या उघडकीस आले आहे. महाराष्ट्रात दररोज १३ तरुण मुले-मुली आत्महत्या करत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

author img

By

Published : Feb 27, 2023, 10:46 PM IST

Youth Suicide in Maharashtra
आत्महत्या

मुंबई : तरुणाई म्हणजे उद्याचे असे भविष्य बोलले जाते. पण या तरुणाईने आपल्या उमेदीच्या काळात जिद्दीने पाय रोवून काहीतरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणे अपेक्षित आहे. मात्र, उलटपक्षी हि तरुण पिढी घरगुती भांडणे, तणाव, एकतर्फी प्रेम आणि नैराश्यातून आपले मौल्यवान आयुष्य संपवताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात दररोज १३ तरुण मुले-मुली आत्महत्या करत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

आत्महत्येची कारणे : २०२३ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तरुण वर्गाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दिन महिन्याच्या काळात ऐकून १ हजार २३ आत्महत्या झाल्याच्या उघडकीस आले आहे. यापैकी निम्म्या आत्महत्या २० ते ४५ वयोगटातील आहेत. कौटुंबिक कलह, नोकरदार वर्गास तणाव असह्य होत असल्याचीही, महत्वाची बाब या आत्महत्यांना कारणीभूत ठरत आहे. त्याचप्रमाणे लग्न ठरत नसल्याने आलेले नैराश्य, आर्थिक तणाव, अभ्यासाचा तणाव, सासरी होणारा मानसिक छळ ही देखील या तरुण वर्गात होणाऱ्या आत्महत्यांची कारणे आहेत.

दीड महिन्यातील आत्महत्या : २०२३ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तरुण वर्गाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दिन महिन्याच्या काळात ऐकून १ हजार २३ आत्महत्या झाल्याच्या उघडकीस आले आहे. यापैकी निम्म्या आत्महत्या २० ते ४५ वयोगटातील आहेत. कौटुंबिक कलह, नोकरदार वर्गास तणाव असह्य होत असल्याचीही महत्वाची बाब या आत्महत्यांना कारणीभूत ठरत आहे. त्याचप्रमाणे लग्न ठरत नसल्याने आलेले नैराश्य, आर्थिक तणाव, अभ्यासाचा तणाव, सासरी होणारा मानसिक छळ ही देखील या तरुण वर्गात होणाऱ्या आत्महत्यांची कारणे आहेत.

ही आहे आकडेवारी: राज्यात २० ते ४५ वयोगटातील ५९२ जणांनी आत्महत्या केल्या असून ४५ वयोगटापुढील २७१ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील उत्तर महाराष्ट्र येथे ५ जिल्हे असून १५५ आत्महत्येच्या घटना घडल्या. तर मराठवाड्यात ८ जिल्हे असून २५१ जणांनी आयुष्य संपवलं. त्याचप्रमाणे विदर्भात एकूण ११ जिल्हे असून २८६ लोकांनी आत्महत्या केल्या. त्याचप्रमाणे कोकणात ४ जिल्हे असून ११० लोकांनी आयुष्य संपवलं. तर पश्चिम महाराष्ट्रात ५ जिल्हे असून तेथे २२१ जणांनी आत्महत्या केल्या. ही आकडेवारी पहिली तर विदर्भात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे दिसून येत आहेत. याला शेतीचे नुकसान आणि नापिकी ही देखील कारणे आहेत.


विदर्भात सर्वात जास्ती आत्महत्या: या सर्व एकूण १ हजार २३ आत्महत्यांपैकी ० ते १२ वयोगटातील ४ जणांनी, १३ ते १९ वयोगटातील ५७ जणांनी, तर २० ते ४५ वयोगटातील ५९२ जणांनी आणि ४५ वयोगटापुढील २७१ जणांनी आपलं आयुष्य एका क्षणात आत्महत्या करून संपवलं आहे. २० ते ४५ या वयोगातील आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक जास्त हे विदर्भातील असून विदर्भात १६६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे कोकणात २० ते ४५ वयोगटातील लोकांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. कोकणात २० ते ४५ वयोगटातील १३ जणांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहेत.

हेही वाचा: Telangana Suicide News : सिनीयरला कंटाळून मेडिकल विद्यार्थीनीची आत्महत्या, तर फोटो व्हायरल केल्याने इंजिनिअरिंग विद्यार्थीनीने संपवले जीवन

मुंबई : तरुणाई म्हणजे उद्याचे असे भविष्य बोलले जाते. पण या तरुणाईने आपल्या उमेदीच्या काळात जिद्दीने पाय रोवून काहीतरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणे अपेक्षित आहे. मात्र, उलटपक्षी हि तरुण पिढी घरगुती भांडणे, तणाव, एकतर्फी प्रेम आणि नैराश्यातून आपले मौल्यवान आयुष्य संपवताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात दररोज १३ तरुण मुले-मुली आत्महत्या करत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

आत्महत्येची कारणे : २०२३ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तरुण वर्गाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दिन महिन्याच्या काळात ऐकून १ हजार २३ आत्महत्या झाल्याच्या उघडकीस आले आहे. यापैकी निम्म्या आत्महत्या २० ते ४५ वयोगटातील आहेत. कौटुंबिक कलह, नोकरदार वर्गास तणाव असह्य होत असल्याचीही, महत्वाची बाब या आत्महत्यांना कारणीभूत ठरत आहे. त्याचप्रमाणे लग्न ठरत नसल्याने आलेले नैराश्य, आर्थिक तणाव, अभ्यासाचा तणाव, सासरी होणारा मानसिक छळ ही देखील या तरुण वर्गात होणाऱ्या आत्महत्यांची कारणे आहेत.

दीड महिन्यातील आत्महत्या : २०२३ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तरुण वर्गाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दिन महिन्याच्या काळात ऐकून १ हजार २३ आत्महत्या झाल्याच्या उघडकीस आले आहे. यापैकी निम्म्या आत्महत्या २० ते ४५ वयोगटातील आहेत. कौटुंबिक कलह, नोकरदार वर्गास तणाव असह्य होत असल्याचीही महत्वाची बाब या आत्महत्यांना कारणीभूत ठरत आहे. त्याचप्रमाणे लग्न ठरत नसल्याने आलेले नैराश्य, आर्थिक तणाव, अभ्यासाचा तणाव, सासरी होणारा मानसिक छळ ही देखील या तरुण वर्गात होणाऱ्या आत्महत्यांची कारणे आहेत.

ही आहे आकडेवारी: राज्यात २० ते ४५ वयोगटातील ५९२ जणांनी आत्महत्या केल्या असून ४५ वयोगटापुढील २७१ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील उत्तर महाराष्ट्र येथे ५ जिल्हे असून १५५ आत्महत्येच्या घटना घडल्या. तर मराठवाड्यात ८ जिल्हे असून २५१ जणांनी आयुष्य संपवलं. त्याचप्रमाणे विदर्भात एकूण ११ जिल्हे असून २८६ लोकांनी आत्महत्या केल्या. त्याचप्रमाणे कोकणात ४ जिल्हे असून ११० लोकांनी आयुष्य संपवलं. तर पश्चिम महाराष्ट्रात ५ जिल्हे असून तेथे २२१ जणांनी आत्महत्या केल्या. ही आकडेवारी पहिली तर विदर्भात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे दिसून येत आहेत. याला शेतीचे नुकसान आणि नापिकी ही देखील कारणे आहेत.


विदर्भात सर्वात जास्ती आत्महत्या: या सर्व एकूण १ हजार २३ आत्महत्यांपैकी ० ते १२ वयोगटातील ४ जणांनी, १३ ते १९ वयोगटातील ५७ जणांनी, तर २० ते ४५ वयोगटातील ५९२ जणांनी आणि ४५ वयोगटापुढील २७१ जणांनी आपलं आयुष्य एका क्षणात आत्महत्या करून संपवलं आहे. २० ते ४५ या वयोगातील आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक जास्त हे विदर्भातील असून विदर्भात १६६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे कोकणात २० ते ४५ वयोगटातील लोकांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. कोकणात २० ते ४५ वयोगटातील १३ जणांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहेत.

हेही वाचा: Telangana Suicide News : सिनीयरला कंटाळून मेडिकल विद्यार्थीनीची आत्महत्या, तर फोटो व्हायरल केल्याने इंजिनिअरिंग विद्यार्थीनीने संपवले जीवन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.