ETV Bharat / state

मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार - मुख्यमंत्री

author img

By

Published : Jul 2, 2019, 2:59 PM IST

मालाड दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी ५ लाखांची मदत देणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार - मुख्यमंत्री


मुंबई - मालाड दुर्घटनेला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. शिवाय याची उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. मालाडमध्ये संरक्षण भींत कोसळून २० जणांना प्राण गमवावे लागले. याचे पडसाद विधानसभेत उमटले यावेळी विरोधकांनी सरकारला धारेवर धरत महापालिकेवर कारवाई केली जावी अशी जोरदार मागणी केली.

मालाड दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी ५ लाखांची मदत देणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवाय महापालिकेनेही ५ लाखांची मदत द्यावी अशा सुचना केल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने महिन्याभरातीच सरासरी पूर्ण केल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. कमी वेळात जास्त पाऊस झाला. परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या जा भागात पाणी साचले आहे ते काढण्याते काम सुरू आहे.


मुंबई - मालाड दुर्घटनेला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. शिवाय याची उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. मालाडमध्ये संरक्षण भींत कोसळून २० जणांना प्राण गमवावे लागले. याचे पडसाद विधानसभेत उमटले यावेळी विरोधकांनी सरकारला धारेवर धरत महापालिकेवर कारवाई केली जावी अशी जोरदार मागणी केली.

मालाड दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी ५ लाखांची मदत देणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवाय महापालिकेनेही ५ लाखांची मदत द्यावी अशा सुचना केल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने महिन्याभरातीच सरासरी पूर्ण केल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. कमी वेळात जास्त पाऊस झाला. परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या जा भागात पाणी साचले आहे ते काढण्याते काम सुरू आहे.

Intro:Body:

[7/2, 1:21 PM] Vijay Gayakawad1: मुख्यमंत्री:

मुंबईत सर्वाधिक पाऊस. तीनच दिवसात महीन्याची सरासरी पूर्ण झाली. कमी वेळात जास्त पाऊस  झाल्यानं  परीस्थिती आवाक्याबाहेर गेली. १८ लोक मृत ५८ लोक जखमी  आहेत. सर्व यंत्रणांच्या  माध्यमातून मी सकाळपासून लक्ष ठेऊन होतो. हॉस्पिटल आणि आपतकालीन   नियंत्रण कक्षाला  भेट दिली. नियमित पाणी भरण्याऱ्या ठिकाणचे पाणी तातडीने  बाहेर  काढले.

[7/2, 1:30 PM] Vijay Gayakawad1: ब्रिमस्टोवँड प्रकल्पातून ७ पैकी  ५ पंपींग स्टेशन पूर्ण झाली आहेत. मालाड  दुर्घटनेचीउच्चस्तरीय चौकशी केली जाईल. मृतांच्या वारसांना पाच लाखाची  मदत सरकार करणार. मनपा  आणखी पाच लाख देईल. वैद्यकीय  उपचारात  कमी पडणार नाही.

[7/2, 1:32 PM] Vijay Gayakawad1: मुंबई अलर्ट :

*मालाड प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार 5 लाख मदत दिली जाईल, तर महापालिकेकडून 5 लाख देण्यास सांगितले आहे. जखमींचे उपचार आणि त्यांचे पुनर्वसनाची जबाबदारी शासन घेणार - मुख्यमंत्री*

[7/2, 1:52 PM] Vijay Gayakawad1: दुर्घटनेला अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर  कारवाई होईलच. एनडीआरएफच्या मदतीचे निकष  सर्वत्र वाढले आहेत. पाणी वाहण्यासाठी मँग्रोजचे अडथळे दूर करु. मेट्रोमुळे ९० लाख प्रवासी प्रवास करतील. ठाणे मेंटल हॉस्पिटलची जागा घेऊन विस्तारीत ठाणे प्रवास करण्यात येईल.  मायक्रोटनेलिंगमुळं पश्चिम रेल्वे पावसातही चालू राहीली. मध्य रेल्वेतही  असे काम होईल.

- मुख्यमंत्री


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.